Category: marathi

छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र:महाराणी ताराबाईंच्या समाधीच्या संशोधनासाठी इतिहास तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी

छत्रपती संभाजीराजेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र:महाराणी ताराबाईंच्या समाधीच्या संशोधनासाठी इतिहास तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी

महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळाबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. महाराणी ताराबाई यांच्या स्मृतीस्थळाबद्दल अधिक व विस्तृत संशोधनासाठी इतिहास तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी या पत्राद्वारे छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. इतिहास अभ्यासकांनी महाराणी ताराबाई यांचे स्मृतीस्थळ हे सातारा येथे संगम माहुली येथे असल्याचे मांडले आहे. महाराष्ट्र शासनाने इतिहास तज्ज्ञांची समिती नेमून...

महिला बचत गटांची मोठी मेजवानी:अमरावतीत ‘जागर स्त्री शक्तीचा’ वैदर्भी महोत्सव सुरू, 105 स्वयं सहाय्यता गटांचे स्टॉल

महिला बचत गटांची मोठी मेजवानी:अमरावतीत ‘जागर स्त्री शक्तीचा’ वैदर्भी महोत्सव सुरू, 105 स्वयं सहाय्यता गटांचे स्टॉल

अमरावतीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘जागर स्त्री शक्तीचा’ या तीन दिवसीय वैदर्भी महोत्सवाचा शनिवारी प्रारंभ झाला. मध्यवर्ती बस स्थानकासमोरील सायन्यकोर मैदानावर हा महोत्सव भरवण्यात आला आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सीईओ संजीता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या महोत्सवात जिल्ह्यातील १०५ स्वयं सहाय्यता गटांनी सहभाग घेतला आहे. महोत्सवात ग्रामीण भागातील स्वयं...

केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवले:1 एप्रिल 2025 पासून अंमलबजावणी, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवले:1 एप्रिल 2025 पासून अंमलबजावणी, राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क 1 एप्रिल 2025 पासून रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयाची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव सातत्याने घसरत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती. उन्हाळी...

सरकारच्या आश्वासनामुळे महिलांनी मतदान केले:त्यामुळे पुढच्या बजेटआधी लाडक्या बहिणींचे पैसे द्यावेत, रामदास आठवलेंचा सरकारला सल्ला

सरकारच्या आश्वासनामुळे महिलांनी मतदान केले:त्यामुळे पुढच्या बजेटआधी लाडक्या बहिणींचे पैसे द्यावेत, रामदास आठवलेंचा सरकारला सल्ला

महायुतीने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, यंदाच्या अर्थसंकल्पात त्याबाबत कोणतीही घोषणा न झाल्याने लाडक्या बहिणींची निराशा झाली आहे. 2100 रुपये न देण्यावरून विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. अशात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या योजनेवर मोठे भाष्य केले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणे अवघड आहे. मात्र,...

प्रशांत कोरटकरविरोधात लुकआउट नोटीस जारी:पोलिसांनी पासपोर्टही केला जप्त; लुकआउट नोटीस म्हणजे काय? जाणून घ्या

प्रशांत कोरटकरविरोधात लुकआउट नोटीस जारी:पोलिसांनी पासपोर्टही केला जप्त; लुकआउट नोटीस म्हणजे काय? जाणून घ्या

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटरकविराधोत कोल्हापूर पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली आहे. यामुळे प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरचा पासपोर्टही जप्त केला आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकर बाहेर देशात पळून जाण्याची शक्यता कमी आहे. 18 मार्च 2024 रोजी सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला. तेव्हापासून तो फरार...

जयंत पाटील तिथे अस्वस, त्यांना करमत नाही:ते भविष्यात पक्ष सोडतील हे निश्चित, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा मोठा दावा

जयंत पाटील तिथे अस्वस, त्यांना करमत नाही:ते भविष्यात पक्ष सोडतील हे निश्चित, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचा मोठा दावा

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटील आणि अजित पवारांच्या बंद दाराआडच्या चर्चेवरून राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा केला आहे. भविष्यात...

सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी आहेत:आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात, नितीन गडकरी यांचे मोठे विधान

सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी आहेत:आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात, नितीन गडकरी यांचे मोठे विधान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आजही त्यांनी अमरावती येथे एका कार्यक्रमात बोलताना पुढाऱ्यांबाबत मोठे विधान केले आहे. सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही, तर पुढारी जातीयवादी आहेत, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात, असेही ते म्हणाले. नागपूर येथे नुकतीच हिंसाचाराची घटना घडली असताना नितीन गडकरींच्या या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले...

आदित्य ठाकरेंवरील गुन्ह्याचा निर्णय 2 एप्रिलला:दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केली याचिका; समीर वानखेडेंकडे दिली प्रत

आदित्य ठाकरेंवरील गुन्ह्याचा निर्णय 2 एप्रिलला:दिशा सालियनच्या वडिलांनी दाखल केली याचिका; समीर वानखेडेंकडे दिली प्रत

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तीचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने 2 एप्रिल 2025 रोजी निश्चित केली आहे. तर दुसरीकडे सालियनच्या कायदेशीर पथकाने समीर वानखेडे यांना याचिकेची प्रत दिली आहे. याचिकेत उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याबाबतचा निर्णय दोन एप्रिल...

अजित पवार म्हणाले- ‘मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही’:मग तो कोणीही असो; नागपूर हिंसाचाराची चौकशी गुन्हे शाखेकडे

अजित पवार म्हणाले- ‘मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही’:मग तो कोणीही असो; नागपूर हिंसाचाराची चौकशी गुन्हे शाखेकडे

१७ मार्च रोजी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर महाराष्ट्रात नेत्यांची वक्तव्ये सुरूच आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम समुदायाला सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. अजित पवार म्हणाले की, जो कोणी मुस्लिम बांधवांना आव्हान देईल, तो दोन गटांमध्ये संघर्ष निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल. तो कोणीही असो, त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही किंवा माफ केले...

प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला पळून गेल्याची शक्यता:लपत छपत दुबई गाठले; व्हायरल फोटो ठरला चर्चेचा विषय

प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला पळून गेल्याची शक्यता:लपत छपत दुबई गाठले; व्हायरल फोटो ठरला चर्चेचा विषय

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या धमकी प्रकरणात खटला चालू असलेला प्रशांत कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला पळून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सोशल मीडियावर प्रशांत कोल्हटकर याचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये तो फोटो दुबईतील असल्याचा दावा आता केला जात आहे. वास्तविक मुंबई उच्च न्यायालयाने प्रशांत कोरडकर याला जामीन नाकारला होता. त्यामुळे लपत छपत त्याने दुबई गाठले, असल्याचा दावा...