भारत-पाकिस्तान तणाव:भारताकडून प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरू

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. संध्याकाळ होताच जम्मू आणि काश्मीरमधील उरी, तंगधार, केरन, मेंढर, नौगाम, आरएस पुरा, अर्निया आणि पूंछ या सहा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू झाला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment