छत्रपती शिवरायांचं कार्य पुढे नेण्याचा मोदींचा ध्यास, भंडाऱ्यातील सभेत योगींची स्तुतिसुमनं
[ad_1] भंडारा :‘आपला देश आक्रमणांमुळे त्रस्त झाला होता, तेव्हा महाराष्ट्रात एखाद्या विद्युल्लतेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यामुळे महाराष्ट्रच नाही तर, या देशातील सर्वच प्रदेशांमध्ये समाजाला…