शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश न करु देण्याचा दिल्ली पोलिसांचा निर्धार, अश्रुधुराच्या ३० हजार नळकांड्यांची मागणी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली: शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) कायदेशीर हमी देण्यासह विविध मागण्यांसाठी ‘दिल्ली चलो’ आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली पोलिस सज्ज आहेत. त्यांनी ३० हजारांहून अधिक अश्रुधुराच्या…