Tag: मुंबई-गोवा महामार्ग

कोकणकरांसाठी महत्वाची बातमी! कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा शनिवारी (दि. २४) एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहने सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू…

मुंबई- गोवा हायवेवर बर्निंग बसचा थरार, चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाढ झोपेतील प्रवासी बालंबाल बचावले

रायगड : मुंबई गोवा महामार्गावर चालत्या लक्झरी बसने अचानक पेट घेतला पण सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. सगळे प्रवासी गाढ झोपेत असताना चालत्या बसने पेट घेतला मात्र हा सगळा प्रकार…

कोकणच्या विकासासाठी ५०० कोटी, मुंबई-गोवा महामार्ग कधी पू्र्ण होणार? मुख्यमंत्री म्हणाले…..

म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून आत्तापर्यंत दोन कोटी एक लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. २६ लाख लाभार्थींना १७०० कोटी लाभ रायगड जिल्ह्यात दिले…

पती आजारी, संसाराचा गाडा ओढणाऱ्या महिलेवर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर अलीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहनांमुळे पादचाऱ्यांना उडवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशाच एका भीषण अपघातात आज सकाळी लांजा येथील एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा जागीच मृत्यू…

सकाळी थोडा भाग पडला, दुपारी चिपळूणमधील उड्डाणपुलाचा बराचसा भाग जमीनदोस्त, नेमकं काय घडलं?

रत्नागिरी : गेले कित्येक वर्षे सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. आता रत्नागिरी जिल्हयात चिपळूण येथे बहादूर शेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा…

मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा वेग वाढवून दर्जा घसरवला काय? जयंत पाटील यांचा सरकारला सवाल

मुंबई : चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावरील मुंबई गोवा महामार्गावरच्या उड्डाण पुलाचा भाग आज सकाळी तुटला आहे. या अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबई…

मुंबई गोवा महामार्गावरील अपघात सुरुच, ट्रेलर चालकाच्या चुकीनं युवकाचं आयुष्य संपलं

रायगड: मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचा सत्र संपायचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. रायगड जिल्ह्यात नागोठणे येथे झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलर चालकाने…

गणपती विसर्जन, ईदच्या दिवशी मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर निर्बंध, ‘या’ वाहनांना बंदी

लोणावळा, पुणे : गणरायाचे आगमन झाल्यापासून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेकजण गणेश उत्सवासाठी आपल्याला गावी आलेले आहेत. त्यामुळे आता गणेश विसर्जन सोहळा अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. घरगुती असणाऱ्या अनेक…

मुंबई-गोवा हायवेच्या दुरवस्थेने कोकणवासियांचे हाल, फक्त १५ किमी प्रवासासाठी तब्बल २ तास

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: गणपती आणि गौरींचे स्वागत-पूजनासाठी उत्साहाने कोकणात गेलेल्या मुंबईकरांची प्रवासाने परीक्षा पाहिली होती. मात्र, या अडथळ्यांवर मात करत गावी पोहोचलेल्या नागरिकांची परतीची वाटही खडतरच आहे. मुंबई-गोवा मार्गावरील…

परतीच्या वाटेवर खड्ड्यांमुळे विघ्न ; मध्य-कोकण रेल्वेच्या नियोजनाचाही बोजवारा; चाकरमान्यांचे हाल

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: गणपती आणि गौरींचे स्वागत-पूजनासाठी उत्साहाने कोकणात गेलेल्या मुंबईकरांची प्रवासाने परीक्षा पाहिली होती. मात्र, या अडथळ्यांवर मात करत गावी पोहोचलेल्या नागरिकांची परतीची वाटही खडतरच आहे. मुंबई-गोवा मार्गावरील…