Tag: रत्नागिरी न्यूज

भ्रष्टाचाऱ्यांना अभय हीच मोदी गॅरंटी, गुहागरच्या सभेत उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

म. टा. वृत्तसेवा, चिपळूण:‘पंतप्रधानांच्या नावाने अनेक योजना सुरू आहेत. तशी त्यांनी आता ‘भ्रष्टाचारी अभय योजना’ आणली आहे. भ्रष्टाचाऱ्यांवी भाजपमध्ये यावे, तुम्हाला अभय मिळेल, हीच मोदींची गॅरंटी आहे,’ या शब्दांत शिवसेना…

कोकणच्या विकासासाठी ५०० कोटी, मुंबई-गोवा महामार्ग कधी पू्र्ण होणार? मुख्यमंत्री म्हणाले…..

म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून आत्तापर्यंत दोन कोटी एक लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. २६ लाख लाभार्थींना १७०० कोटी लाभ रायगड जिल्ह्यात दिले…

काम करताना कामगारासोबत अनर्थ, लोखंडी गेट अंगावर कोसळलं अन् पाण्यात पडले, दगडावर डोकं आपटून मृत्यू

रत्नागिरी: कोयनेच्या चौथ्या टप्प्यात काम करत असताना एका कामगाराचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोयनेच्या चौथ्या टप्प्यात सध्या काम सुरू आहे. हे काम संबंधित ठेकेदार कंपनी करत आहे.…

नारळ काढण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्यासोबत अनर्थ, झाडावरुन पडल्याने करुण अंत, परिसरात हळहळ

रत्नागिरी : उंचावरील नारळ काढण्याचे काम तसे सोपे नसते. नारळ काढण्यासाठी अलीकडे विविध प्रकारची यंत्रेही निघाले आहेत. मात्र, ही यंत्र वापरतानाही काळजी घ्यावी लागते. नारळाच्या उंच झाडावरती चढून नारळ काढत…

पती आजारी, संसाराचा गाडा ओढणाऱ्या महिलेवर काळाचा घाला, अपघातात जागीच मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर अलीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहनांमुळे पादचाऱ्यांना उडवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशाच एका भीषण अपघातात आज सकाळी लांजा येथील एका ३५ वर्षीय विवाहित महिलेचा जागीच मृत्यू…

ऐन दिवाळीत तरुणाचं टोकाचं पाऊल, गृहप्रवेश करण्याआधीच नवीन घरात आयुष्य संपवलं, कुटुंबाचा आक्रोश

रत्नागिरी: ऐन दीपोत्सवाच्या तोंडावरच घरातील कर्त्या एकुलत्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथे बांधकाम सुरु असलेल्या घरातील बेडरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचा दुर्दैवी…

पश्चिम महाराष्ट्र-कोकण अंतर होणार कमी, कोल्हापूर-रत्नागिरीला जोडणाऱ्या काजिर्डा घाटाची महत्त्वाची अपडेट

रत्नागिरी: राज्य सरकारच्या यावर्षी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात राजापूर आणि कोल्हापूर यांना जोडणाऱ्या काजिर्डा घाटरस्त्याच्या सर्वेक्षणासाठी एक कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती त्यानंतर आता मिळालेल्या माहितीनुसार त्याचा आराखडा तयार करण्यात…

या एसटीने प्रवास टाळा, जीव वाचवा; खुद्द बस चालकाचा व्हिडिओतून गंभीर आरोप

रत्नागिरी: कोकणात अलीकडे एसटीच्या अपघातांचे प्रमाण वाढल आहे. शासनाकडून अत्याधुनिक एसटी बसेस आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्रवासी वाढवण्यासाठी विविध योजना आणल्या जात आहेत. अशातच आता कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात देवरुख येथील…

बापरे! ७ किनारे, ४ दिवस, २५० किलोची वाहून आलेली पाकिटं; रत्नागिरीच्या किनाऱ्यांवर काय घडतंय?

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील सात समुद्र किनाऱ्यांवरुन तब्बल २५० किलोहून अधिक चरस जप्त करण्यात आलं आहे. १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत चरसची पाकिटं समुद्र किनारी वाहून आली. कर्डे, लाडघर,…

नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांनी शोधली सर्च हिस्ट्री, यूट्युबवर केले होते हे सर्च

रत्नागिरी: नीलिमा चव्हाण मृत्यूप्रकरणी स्टेट बँक अधिकारी संग्राम गायकवाड या अधिकाऱ्यावरती अटकेची कारवाई झाली. याप्रकरणी आता नीलिमा चव्हाण हिने यूट्युब सोशल मीडियावर केलेल्या सर्चिंगची मोठी माहिती पोलीस तपासात समोर आली…