भ्रष्टाचाऱ्यांना अभय हीच मोदी गॅरंटी, गुहागरच्या सभेत उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण:‘पंतप्रधानांच्या नावाने अनेक योजना सुरू आहेत. तशी त्यांनी आता ‘भ्रष्टाचारी अभय योजना’ आणली आहे. भ्रष्टाचाऱ्यांवी भाजपमध्ये यावे, तुम्हाला अभय मिळेल, हीच मोदींची गॅरंटी आहे,’ या शब्दांत शिवसेना…