मुंबईत इंडियाची सभा, राहुल गांधी सावरकर स्मारकावर गेले नाही, भाजपने उद्धव ठाकरेंना सुनावलं
मुंबई: लोकसभा निवडणुकींपूर्वी रविवारी मुंबईत विरोधीपक्षातील नेते एकाच मंचावर आले. काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला विरोधीपक्षातील नेत्यांनी उपस्थिती दर्शवली. बऱ्याच काळानंतर इंडिया गठबंधनच्या नेते एकत्र मंचावर होते. भारत जोडो…