Tag: सांगली बातम्या

भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला धडक, क्षणात होत्याचं नव्हतं, चार मजुरांचा जागीच अंत

[ad_1] स्वप्नील एरोंडीलकर सांगली : रत्नागिरी – नागपूर महामार्गावर सांगली जिल्ह्यातील आगळगाव फाटा येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरला भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात चारजण ठार झाले…

शासनानं नियमितपणे जतला पाणी द्यावं, अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू : विश्वजीत कदम

[ad_1] स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. तसचं आटपाडी तालुक्यात देखील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जत…

विश्वजीत कदम विमानाचे पायलट, नेतील तिथे जाऊ, पण तिकीट न मिळाल्यास वेगळा विचार… : विशाल पाटील

[ad_1] स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर खासदारकीचे तिकीट मिळवण्यासाठी सर्व पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेच्या उमेदवारीस इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी आपण काँग्रेसकडून लोकसभा…

महाराष्ट्र सरकार ऐकत नाही, आम्हाला कर्नाटकात घ्या, सांगलीच्या गावाचं कर्नाटक सरकारला आर्जव

[ad_1] स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: सांगलीतील जत तालुक्यामधील सीमेवर असणाऱ्या आणि पाण्यापासून वंचित असलेल्या नागरिकांनी कर्नाटकात सामील होण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याकडे साकडे घातले आहे. महाराष्ट्र सरकारकडे वारंवार मागणी करून देखील पाणी मिळत…

आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना दणका, नरवाड ग्रामपंचायतीचा मोठा निर्णय,काय ठरलं?

[ad_1] सांगली : जिल्ह्यातील नरवाड गावच्या ग्रामसभेत आई- वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना त्यांच्या स्थावर मालमत्तेवर वारस न लावण्याचा निर्णय एकमताने मंजूर करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेने हा एकमुखी निर्णय घेतला…

शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या अंत्ययात्रेला जनसागर, कट्टर राजकीय विरोधकाचीही श्रद्धांजली

[ad_1] अनिश बेंद्रे यांच्याविषयी अनिश बेंद्रे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा,…

सांगलीच्या बिऊरच्या गवती चहाची मुंबईकरांना भुरळ, शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला

[ad_1] स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिऊर गावची आता गवती चहाची गाव म्हणून ओळख निर्माण होत आहे. गावातील ७० हून अधिक शेतकऱ्यांनी ऊस शेतीला फाटा देत गवती चहाची…

लोकसभेला इंडिया आघाडी भाजपला कसं रोखणार,पृथ्वीराज चव्हाणांनी ४५० जागांचं प्लॅनिंग सांगितलं

[ad_1] स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ट नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत पत्रकारांशी विविध मुद्यांवर भाष्य केलं. आगामी लोकसभा निवडणूक, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, महाविकास आघाडीचं जागा…

सांगलीतील कवलापूर बनलं गाजराचं गाव, राज्यात नावलौकिक पण शेतकऱ्यांसमोर वेगळंच संकट

[ad_1] स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कवलापूर या गावात गाजर शेती मोठ्या प्रमाणत केली जाते, छोट्याशा कवलापूर गावातून शेकडो एकर शेतीवर केवळ गाजराचे उत्पादन घेतले जाते,त्यामुळे “गाजरांचं”गाव म्हणून…

सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सुटला, शेतकरी संघटना कारखानदारांच्या बैठकीत मोठा निर्णय

[ad_1] स्वप्नील एरंडोलीकर,सांगली : राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांची संख्या पश्चिम महाराष्ट्रात आहे. राजू शेट्टी यांच्या आंदोलनानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सुटला होता. साताऱ्यात देखील जिल्हाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत…