Tag: ashwin

रोहित शर्मासाठी मी जीवदेखील देईन… आई बेशुद्ध झाल्यावर काय घडलं ते अश्विनने सर्व सांगितलं

[ad_1] नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनच्या आयुष्यात एक अशी घटना घडली की, त्याचा विचारही आपण करू शकत नाही. पण या कठीण परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा एक व्यक्ती म्हणून…

अश्विनचे १०० व्या कसोटी सामन्यात शतक, अजून एक भन्नाट विक्रम केला आपल्या नावावर

[ad_1] दिगंबर शिंगोटे : भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने इंग्लंडविरुद्धच्या धरमशाला कसोटी क्रिकेट सामन्याद्वारे आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला. त्याने आपला शंभरावा कसोटी सामना एका आगळ्या शतकासह साजरा केला…

अश्विनने वर्ल्ड रेकॉर्डसह रचला इतिहास, जगभरात अशी कामगिरी आतापर्यंत कोणीच केली नाही

[ad_1] धरमशाला : अश्विनने आपल्या १०० व्या कसोटी सामन्यात वर्ल्ड रेकॉर्डसह आता इतिहास रचला आहे. कारण आतापर्यंत जगभरात क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी कोणालाही करता आलेली नाही. अश्विनने आपला १०० वा…

अश्विनने एका कृतीने जिंकली सर्वांची मनं, खेळाडू देत होते खास गोष्ट पण काय घडलं पाहा व्हिडिओ…

[ad_1] धरमशाला : अश्विन आपला १०० वा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात एक खास गोष्ट भारतीय संघातील खेळाडू अश्विनला देत होते. पण अश्विनने त्यावेळी एक कृती केली आणि सर्वांची…

तो एक सामना माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला, १०० व्या कसोटीपूर्वी अश्विनने सांगितले रहस्य

[ad_1] धरमशाला : भारताचे माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे निवृत्त झाले होते. हरभजनसिंग कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात होता. अमित मिश्रा, प्रज्ञान ओझा अंतिम संघातील स्थान राखण्यासाठी प्रयत्न करीत होते. भारताला एक…

अश्विनने रचला इतिहास, आतापर्यंत अशी कामगिरी कोणलाही करता आलेली नाही…

[ad_1] रांची : चौथ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताने इंग्लंडला बॅक फूटवर ढकलले. यामध्ये आर. अश्विनचाही महत्वाचा वाटा होता. अश्विनने यावेळी विकेट घेत इतिहास रचला. अश्विनने यावेळी जी कामगिरी केली ती…

राजकोटवर भारताचेच राज्य, इंग्लंडचे पीनापत करत तिसऱ्या कसोटीत साकारला दणदणीत विजय

[ad_1] राजकोट : राजकोटवर अखेर भारताचेच राज्य असल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताच्या गोलंदाजांची इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले आणि विजय साकारला. यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात…

रोहित शर्माने अश्विनने संघाला सोडल्यावर खेळाडूंना नेमकं काय सांगितलं, समोर आली इनसाइड स्टोरी

[ad_1] राजकोट : अश्विन कौटुंबिक कारणामुळे भारतीय संघाला सोडून शुक्रवारी आपल्या घरी परतला होता. त्यामुळे अश्विन सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानात दिसला नाही आणि बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले होते. पण अश्विन…

अश्विनची तिसऱ्या कसोटी सामन्यातून अचानक माघार, नेमकं काय घडलं, बीसीसीआयने दिली माहिती…

[ad_1] राजकोट : तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आर. अश्विनने ५०० बळींचा टप्पा पूर्ण करत इतिहास रचला. पण त्याचदिवशी आश्विनने या कसोटी सामन्यातून माघार घेतली आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली…

अश्विनने एक गोष्ट करत जिंकली सर्वांचं मनं, ५०० वी विकेट कोणाला समर्पित केली जाणून घ्या…

[ad_1] राजकोट : रवीचंद्रन अश्विनने कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाचवे विकेट्स पूर्ण करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स मिळवणारा अश्विन हा भारताचा फक्त दुसराच खेळाडू ठरला…