Tag: asia cup 2023 final

रोहितने सिराजला आणखी एक षटक टाकण्यापासून का रोखलं? सामन्यानंतर कर्णधाराने स्वतः सांगितले कारण

कोलंबो: आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ५० धावांनी धुव्वा उडवला आणि १० गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर भारत आठव्यांदा चॅम्पियन बनला आहे. अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने…

रोहितने सिराजला आणखी एक षटक टाकण्यापासून का रोखलं? सामन्यानंतर कर्णधाराने स्वतः सांगितले कारण

कोलंबो: आशिया चषक २०२३ च्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ५० धावांनी धुव्वा उडवला आणि १० गडी राखून विजय मिळवला. या विजयानंतर भारत आठव्यांदा चॅम्पियन बनला आहे. अंतिम सामन्यात मोहम्मद सिराजने…

विजयासाठी फक्त ५१ धावा हव्या असताना रोहित शर्मा फलंदाजीला का आला नाही, जाणून घ्या मोठं कारण

कोलंबो : भारताने श्रीलंकेचा अवघ्या ५० धावांत धुव्वा उडवला होता. त्यामुळे भारताला विजयासाठी फक्त ५१ धावांची गरज होती. पण या ५१ धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर असूनही रोहित शर्मा मैदानात उतरला…

IND vs SL: आशिया कप फायनलसाठी भारतीय संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी

कोलंबो: आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध आज १७ सप्टेंबर रोजी मैदानात उतरणार आहे. पाच वर्षे कोणत्याही मोठ्या स्पर्धेत एकही ट्रॉफी न जिंकण्याचा दुष्काळ संपवण्यासाठी रोहित शर्माचा संघ उत्सुक…

VIDEO: पागल है क्या? शुभमनच्या बोलण्याने चिडला रोहित शर्मा, सगळ्यांसमोर गिलवर ओरडला

कोलंबो: भारताच्या आशिया चषक २०२३ मधील श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि शुभमन गिलचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित लिफ्टच्या बाहेर उभा राहून त्याचा सहकारी…

आशिया कप फायनलसाठी भारतीय संघात होणार पाच मोठे बदल, जाणून घ्या Playing xi

कोलंबो : आशिया कप जिंकण्यासाठी आता भारतीय संघ सज्ज झाला आहे. त्यामुळे आता भारतीय संघात अंतिम फेरीसाठी तब्बल पाच बदल करण्यात येणार आहे. भारतीय संघाच्या Playing Xi मध्ये नेमकी कोणाला…

आशिया कप फायनलसाठी असणाऱ्या राखीव दिवसाचे नियम आहेत तरी काय, किती षटकांचा सामना होणार पाहा

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात जर पाऊस आला तर राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पण या फायनलमध्ये असणाऱ्या राखीव दिवसाचे नियम नेमके आहेत तरी काय, ते आता समोर…

पावसामुळे आशिया कप फायनल होऊ शकली नाही तर कोण ठरणार विजेता, जाणून घ्या नियम…

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यात रविवारी अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे. पण पावसामुळे जर रविवारी फायनलचा सामना झाली नाही तर कोण विजेता ठरू शकतो, याचे नियम आता समोर आले…

फायनलसाठी टीम इंडियाने मागवला भन्नाट मॅचविनर खेळाडू, अक्षर पटेल संघाबाहेर

कोलंबो : आशिया कपच्या फायनलला सुरुवात होण्यापूर्वी आता भारतीय संघात मोठा बदल झाला आहे. या फायनलमध्ये आता अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता या फायनलसाठी…

भारताच्या पराभवाचा काय ठरला टर्निंग पॉंइंट, सामना नेमका कुठून हातातून निसटला जाणून घ्या…

कोलंबो : भारतीय संघ हा सामना जिंकेल, असे वाटत होते. पण जिंकता जिंकता भारताचा संघ हरला. पण या सामन्यात भारतासाठी एक गोष्ट टर्निंग पॉइंट ठरली आणि तिथेच भारताने हा सामना…