… तेव्हापासून ताईंचे मानसिक संतुलन बिघडले; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर घणाघाती आरोप
सातारा : जेव्हापासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, हे माहिती झाले, तेव्हापासून राज्यातील मोठ्या ताईंचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्या वाटेल ते वक्तव्य करत असतात. २०१४…