मराठा आरक्षणाला जयश्री पाटील यांचं आव्हान, शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी, सदावर्ते म्हणतात..
मुंबई : राज्य सरकारनं २० फेब्रुवारी राज्य विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं होतं. राज्यपाल रमेश बैस यांनी या आरक्षणाच्या कायद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात…