Tag: ind vs ire

भारत आणि आयर्लंडच्या आठव्या सामन्यांत हे पहिल्यांदाच घडलं, तिसऱ्या सामन्याचा निकाल लागला…

डब्लिन : भारत आणि आयर्लंड यांच्यात तिसरा टी-२० सामना होता, या सामन्याचा निकाल अखेर लागला आहे. पण आयर्लंड आणि भारत यांच्यातील यापूर्वी सात सामन्यांमध्ये जे कधीही घडलं नव्हतं ते आता…

चांद्रयान-३च्या यशस्वी लँडींगचं भारतीय संघाने कसं केलं जल्लोषात स्वागत, पाहा खास व्हिडिओ…

नवी दिल्ली : भारीतय संघ सध्याच्या घडीला आयर्लंडमध्ये टी-२० मालिका खेळत आहे. पण आज चांद्रयान-३ चे लँडीग होणार होते आणि हा ऐतिहासिक क्षण भारतीय संघाने पाहायचा ठरवला. यासाठी भारतीय संघाने…

IND vs IRE 3rd T20 : तिसऱ्या टी-२० सामन्यात पाऊस ठरणार का व्हिलन, जाणून घ्या मॅच होणार की नाही…

डब्लिन : भारतीय संघ आता आयर्लंडविरुद्धचा तिसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. पण या सामन्यात भारताच्या विजयाच्या मार्गात मोठा अडथळा असेल तो पावसाचा. कारण या सामन्यात पाऊस पडणार असल्याचे म्हटले…

भारताने मालिका जिंकली पण तिसऱ्या सामन्यात येऊ शकते नामुष्कीची वेळ, पाहा काय घडू शकतं…

नवी दिल्ली : भारताने आयर्लंडविरुद्धची मालिका जिंकली आहे. या मालिकेत भारताने दोन्ही सामने जिंकत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पण तरीही तिसऱ्या सामन्यात भारतीय संघावर नामुष्कीची वेळ येऊ शकते,…

तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघात होणार मोठे बदल, जाणून घ्या कशी असेल Playing XI

डब्लिन : भारताने टी-२० मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघात मोठे प्रयोग होऊ शकतात. त्यामुळे आता या तिसऱ्या टी-२० सामन्यात आता…

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला Asia Cup ची लॉटरी, फक्त एक सीरिज खेळला आणि मिळाली संधी

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला आता आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात चांगलीच लॉटरी लागली आहे. कारण फक्त एकच मालिका तो खेळला आणि त्याच्या जीवावर त्याला थेट आशिया चषकासाठी…

भारताने आयर्लंडविरुद्धची टी-२० मालिका घातली खिशात, ३३ धावांनी विजय मिळवत २-० ने अभेद्य आघाडी

भारताने आयर्लंडविरुद्धची तीन सामन्यांची टी-२० मालिका जिंकली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात १८६ धावांच्या प्रत्युत्तरात आयर्लंडला केवळ १५२ धावा करता आल्या. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे आता २-० अशी अभेद्य आघाडी…

दुसऱ्या टी-२० सामन्यात बुमराने एकही बदल का केला नाही, जाणून घ्या काय होतं सर्वात मोठं कारण

डब्लिन : दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये आयर्लंडने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराने या सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला. पण यावेळी बुमराने भारतीय…

भारतीय संघात दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी होणार तीन मोठे बदल, जाणून घ्या Playing XI

डब्लिन : दुसरा टी-२० सामना जर भारताने जिंकला तर त्यांना मालिका विजयाची संधी असेल. त्यामुळे दुसरा टी-२० सामना भारतासाठी महत्वाचा असेल. त्यामुळे या टी-२० सामन्यात भारतीय संघात काही मोठे बदल…

दुसऱ्या टी-२०मध्ये मिळणार महाराष्ट्राच्या शिलेदाराला संधी, ऋतुराजसह मैदानात कोण येणार पाहा…

डब्लिन : भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल होऊ शकतात. यामध्ये महाराष्ट्राच्या अजून एका खेळाडूला दुसऱ्या सामन्यात संधी मिळणार असल्याचे आता…