Tag: mumbai- goa highway

कोकणकरांसाठी महत्वाची बातमी! कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा शनिवारी (दि. २४) एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहने सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू…

गोवा प्रवेशासाठी आता टोल आकारणी, दोन ठिकाणी टोलनाके उभारणार, अंमलबजावणी कधी?

चिपळूण : गोव्यातील झुआरी पुलाच्या दुसऱ्या चौपदरी मार्गिकेचे उ‌द्घाटन करण्यासाठी गोव्यात आलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. गडकरींच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात गोव्याचे…

बाईक थेट ट्रकच्या चाकात घुसली, लग्नाच्या वाढदिवसाच्या आठवडाभरातच तरुणाचा दुर्दैवी अंत

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून महामार्गाच्या रखडलेल्या कामाच्या पार्श्वभूमीवर होत असलेले अपघात हा मोठा चिंतेचा विषय ठरला आहे. असाच एक भीषण अपघात सोमवारी रात्री रत्नागिरी जवळ झाला आहे.…

दिवाळीसाठी पाहुण्यांकडे गेले, माघारी परतताना काळाचा घाला, हायवेवरील मिडलकटमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या पाच वर्षापासून 95 टक्के पूर्ण झाले असून महामार्गावर अनेक ठिकाणी मिडलकट ठेवल्यामुळे अनेक वाहन चालकांना जीवाला मुकावे लागत आहे. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार मिडलकट…

सकाळी थोडा भाग पडला, दुपारी चिपळूणमधील उड्डाणपुलाचा बराचसा भाग जमीनदोस्त, नेमकं काय घडलं?

रत्नागिरी : गेले कित्येक वर्षे सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. आता रत्नागिरी जिल्हयात चिपळूण येथे बहादूर शेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा…

मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा वेग वाढवून दर्जा घसरवला काय? जयंत पाटील यांचा सरकारला सवाल

मुंबई : चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावरील मुंबई गोवा महामार्गावरच्या उड्डाण पुलाचा भाग आज सकाळी तुटला आहे. या अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबई…

मुंबई गोवा महामार्गावरील अपघात सुरुच, ट्रेलर चालकाच्या चुकीनं युवकाचं आयुष्य संपलं

रायगड: मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचा सत्र संपायचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. रायगड जिल्ह्यात नागोठणे येथे झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलर चालकाने…

गणपती विसर्जन, ईदच्या दिवशी मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर निर्बंध, ‘या’ वाहनांना बंदी

लोणावळा, पुणे : गणरायाचे आगमन झाल्यापासून नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेकजण गणेश उत्सवासाठी आपल्याला गावी आलेले आहेत. त्यामुळे आता गणेश विसर्जन सोहळा अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. घरगुती असणाऱ्या अनेक…

मुंबई-गोवा हायवेच्या दुरवस्थेने कोकणवासियांचे हाल, फक्त १५ किमी प्रवासासाठी तब्बल २ तास

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: गणपती आणि गौरींचे स्वागत-पूजनासाठी उत्साहाने कोकणात गेलेल्या मुंबईकरांची प्रवासाने परीक्षा पाहिली होती. मात्र, या अडथळ्यांवर मात करत गावी पोहोचलेल्या नागरिकांची परतीची वाटही खडतरच आहे. मुंबई-गोवा मार्गावरील…

परतीच्या वाटेवर खड्ड्यांमुळे विघ्न ; मध्य-कोकण रेल्वेच्या नियोजनाचाही बोजवारा; चाकरमान्यांचे हाल

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: गणपती आणि गौरींचे स्वागत-पूजनासाठी उत्साहाने कोकणात गेलेल्या मुंबईकरांची प्रवासाने परीक्षा पाहिली होती. मात्र, या अडथळ्यांवर मात करत गावी पोहोचलेल्या नागरिकांची परतीची वाटही खडतरच आहे. मुंबई-गोवा मार्गावरील…