भाजप महाराष्ट्राला यूपी आणि बिहारच्या वाटेवर नेत आहे, रोहित पाटलांचा आरोप
जळगाव: मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री ते जर गुंडाकडून फुले आणि सन्मान घेत आहेत. गुंड मंत्रालयात येताना रील करत आहेत. यावरुन गुंडाना भीती राहिलेली नाही, असे सिध्द होते. दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या…