Tag: ratnagiri news

किरण सामंत उगवतं नेतृत्व, लोकसभेचं तिकीट मिळालं तर निवडून येतील; दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य

[ad_1] रत्नागिरी : भाजपाच्या यादीत सुद्धा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे नाव नाही. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत सस्पेन्स वाढला आहे. अशातच किरण सामंतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीला बोलावल्याचे वृत्त…

भ्रष्टाचाऱ्यांना अभय हीच मोदी गॅरंटी, गुहागरच्या सभेत उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

[ad_1] म. टा. वृत्तसेवा, चिपळूण:‘पंतप्रधानांच्या नावाने अनेक योजना सुरू आहेत. तशी त्यांनी आता ‘भ्रष्टाचारी अभय योजना’ आणली आहे. भ्रष्टाचाऱ्यांवी भाजपमध्ये यावे, तुम्हाला अभय मिळेल, हीच मोदींची गॅरंटी आहे,’ या शब्दांत…

युती असूनही २००९ ला पाडलं, कदमांचे भाजपवर आरोपास्त्र सुरुच, विनय नातू म्हणतात, बाळासाहेबांनी…

[ad_1] रत्नागिरी : कोकणात सध्या निवडणुकीआधी राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी गुहागर श्रुंगारतळीतल्या सभेत भाजप नेते आणि माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्यावर जाहीर आरोप केला…

या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.. भास्कर जाधव यांची साद, मनात नेमकं काय?

[ad_1] रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी समर्थकांना एक पत्र लिहिलं आहे. भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरेंची बाजू लावून धरली होती.…

केसाने गळा कापू नका…विश्वासू रामदास कदम यांच्या तोंडून एकनाथ शिंदेंनी खदखद मांडल्याची चर्चा

[ad_1] रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमधील शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून भाजपाला खडे बोल सुनावत माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठी खळबळ उडवून दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, मावळ, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा…

रामदास कदम यांना गांभीर्याने घेऊ नये, ‘केसाने गळा कापण्या’वर फडणवीसांची प्रतिक्रिया

[ad_1] मुंबई : ‘रामदासभाईंना मी अनेक वर्ष ओळखतो. टोकाचे बोलण्याची त्यांना सवय आहे. भाजपने शिवसेनेचा नेहमी सन्मानच केला आहे. त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की आम्ही ११५ आहोत, तरीदेखील शिंदे…

आम्ही ‘ती’ जागा सोडणार नाही, लोकसभेच्या जागेवरुन रामदास कदमांनी भाजपला स्पष्टच सांगितले

[ad_1] रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून सध्या शिवसेना भाजपमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत. या दोन्ही जागांवर भाजपने दावा केला आहे. अशातच आता महायुतीतील शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास…

नुकत्याच वारीहून परतल्या, शेतात पुतण्यानं डाव साधला, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न मात्र…

[ad_1] रत्नागिरी: चिपळूण तालुक्यातील वालोपे-वरचीवाडी येथील लक्ष्मी अनंत हरचिरकर या ७० वर्षीय वृद्धेला अत्यंत अमानुषपणे मारहाण करून नंतर शेतात फरफटत नेत निर्घृणपणे हत्या केली आहे. त्यानंतर मृतदेह जाळून पुरावा नष्ट…

कुठेही चिरफाड न करता घशातून माशाचा काटा काढला, दोन महिन्यांपासून होता अडकलेला

[ad_1] रत्नागिरी: कोकणात चिपळूण तालुक्यात डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अनेक अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कॅन्सर रुग्णांसाठी हे रुग्णालय जीवदान ठरलं आहे. अनेक कॅन्सर रुग्ण बरे करण्यात या रुग्णालयातील डॉक्टरांना…

लोकसभेला इच्छुक नाही, राणेंनी चर्चा धुडकावल्या; पण रत्नागिरी सिंधुदुर्गवर भाजपचा पर्मनंट दावा

[ad_1] रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन सध्या चर्चा सुरु आहेत. या मतदारसंघात भाजपकडून ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नावही पुढे आले आहे. या विषयावर…