Tag: team india

विजयाची गुढी उभारण्यासाठी भारताला करावी लागणार फक्त एकच गोष्ट, जाणून घ्या कोणती…

चेन्नई : भारतीय संघाला दुसऱ्या वनडेत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता तिसरा वनडे सामना हा भारतासाठी करो या मरो असेल. कारण हा सामना भारताने गमावला तर त्यांच्या हातून मालिका…

यंदाही WTC जिंकण्याचं स्वप्न राहणार अधुरं? दिग्गज खेळाडूच्या भविष्यवाणीने वाढली भारताची धाकधूक

नवी दिल्ली: यंदा क्रिकेटप्रेमींसाठी आयसीसीच्या दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. एक म्हणजे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चामिप्यांशीप आणि दुसरी आयसीसी वनडे विश्वचषक २०२३. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC)…

टीम इंडियाचा सलामीवीर आता टीव्ही मालिकेत काम करणार; मिळाली ही खास भूमिका

मुंबई: आयपीएल २०२३ चे सामने काही दिवसांवर आले आहेत. या दरम्यान सर्वच संघ आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. पण भारताचा दमदार फलंदाज आणि पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन मात्र हिंदी मालिकेमध्ये…

राहुल द्रविडचा विषय निघाल्यावर रवी शास्त्री म्हणाले, मी असताना २ वेळा आशिया कप जिंकला…

नवी दिल्ली: राहुल द्रविडने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून १६ महिन्यांत त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले आहे. टीम इंडियाचे पराभव आणि राहुल द्रविड यांची प्रश्नांची सरबत्ती सुरु होते.…

सेहवागने भारताच्या फलंदाजांना झापलं, फक्त एका वाक्यात जमिनीवर आणलं, म्हणाला…

हनवी दिल्ली : भारतीय संघाचे दुसऱ्या वनडे सामन्यात वस्त्रहरण झाले. कारण भारताला या सामन्यात फक्त ११७ धावाच करता आल्या आणि ऑस्ट्रेलियाने हे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केले. या…

भारताचा हा सर्वात मोठा पराभव कसा, समोर आला आता हा पुरावा, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं…

नवी दिल्ली : भारताचे दुसऱ्या वनडे सामन्यात पानीपत झाले. त्यानंतर भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे, असे म्हटले जात होते. पण आता भारताच्या या पराभवाचा मोठा पुरावा आता समोर आला…

WTC फायनलनंतर ODI वर्ल्डकपच्या आधी टी-२० खेळायला भारत चक्क या देशाच्या दौऱ्यावर जाणार

डब्लिन: भारतीय क्रिकेट संघ या वर्षी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसह वनडे वर्ल्डकप खेळणार आहे. या शिवाय आता टीम इंडियाचा आणखी एक दौरा समोर आला आहे. ऑगस्ट महिन्यात टीम इंडिया आयर्लंड…

भारताचे फलंदाज धारातिर्थी पडत असताना लोकेश राहुल कसा यशस्वी ठरला, जाणून घ्या एकमेव कारण

मुंबई : भारताचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते. भारताला विजयासाठी फार मोठे आव्हान नव्हते. पण भारताचे फलंदाज मात्र पॅव्हेलियनमध्ये जाण्याची घाई दाखवत होते. पण त्याचवेळी भारतासाठी धावून आला तो…

एकच वादा राहुल दादा… K L Rahul च्या जिगरबाज खेळीमुळे भारत हरता हरता जिंकला…

मुंबई : भारताची ३ बाद १६ अशी दयनीय अवस्था असताना लोकेश राहुल खेळायला आला आणि त्याच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर भारताने अखेर हा सामना जिंकला. भारताला एकामागून एक धक्के बसत असताना…

चेंडू टाकतोय की आगीचा गोळा… मिचेल स्टार्क झटपट तीन बळी घेण्यात का ठरला यशस्वी पाहा…

Mitchell Starc : मिचेल स्टार्कने यावेळी आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये अचूक मारा केला. स्टार्कने पहिल्याच स्पेलमध्ये विराट कोहली, शुभमन गिल आणि सूर्याला बाद करत भारताला तीन मोठे धक्के दिले. त्यामुळे कमी…