Maharashtra

ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पुढील आठवड्यात:संजय राऊत यांची माहिती; PC नंतर थेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची घेतली भेट

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा पुढील आठवड्यात होईल, अशी माहिती मंगळवारी सकाळी खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, महापालिका निवडणुका घोषित होताच मुंबईतल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. प...

केंद्र सरकारच्या ‘कोड’मुळे कामगारांना मिळाला न्याय:पुन्हा 8 तासांची ड्यूटी! सरकारकडून 12 तास कामाचा नियम अखेर मागे

राज्यातील कारखान्यांमध्ये कामाचे तास ८ वरून १२ तास करण्याच्या राज्य सरकारच्या वादग्रस्त निर्णयाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या “व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थ...

राज्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा एक जुलैपर्यंत करणार- मुख्यमंत्री:हिवाळी अधिवेशन; अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत फडणवीस यांची ग्वाही

राज्य सरकारने कर्जमाफीचे वचन दिले आहे. त्याची पूर्तता करण्यासंदर्भात एक समिती तयार केली आहे. कर्जमाफीचा लाभ फक्त शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे यावर भर देण्यात येईल. १ जुलैपर्यत कर्जमाफीच्या योजनेसंदर्भ...

मुंबई महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!:तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार, पक्षात नाराज असल्याची होती चर्चा

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. उत्तर मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या घोसाळकर घराण्यातील महत्त्वाच्य...

मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेने फुंकले रणशिंग:'सन्मान मिळाला तरच युती'; 50-50 च्या फॉर्म्युल्यावर प्रताप सरनाईक ठाम

मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, महायुतीमधील जागावाटपावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्हाला महायुती हवीच आहे, पण ती सन्मानपूर्वकच व्हायला हवी. भाजपला जितक्या जागा...

समता पतसंस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप:40 कोटींची मालमत्ता अवघ्या 5 कोटीत परस्पर विकली! सहकार आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

राज्यातील अग्रगण्य नागरी सहकारी पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेवर झालेल्या गंभीर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ठेवीदारांमध्ये संभ्...

अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून घोषणांचा 'वर्षाव':2030 पर्यंत राज्याला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचे लक्ष्य

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले असून यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडल्याचे दिसून आले. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे विरोधकांनी उचलून धरले होते. परंतु, शेत...

कोल्हापुरात महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता:सतेज पाटलांचा खोचक टोला; आता आमदार राजेश क्षीरसागरांकडून खुले आव्हान

कोल्हापूर शहरात सध्या सुरू असलेल्या 100 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदा...

राज ठाकरे सोबत आल्यास उद्धव ठाकरेंचेच नुकसान:रामदास आठवलेंचा दावा, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) वाढत्या भेटीगाठींनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास महायुतीला फटका बसेल, अस...

तिजोरीत खडखडाट असताना घोषणांचा पडला पाऊस:भास्कर जाधवांची टीका; ड्रगचा विळखा आहे पण त्यावर ही कारवाईची ठोस भूमिका नाही- वडेट्टीवार

नागपूर इथे सात दिवसाचे अधिवेशन पार पडले पण या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांना काही मिळाले ना विदर्भातील जनतेला काही मिळाले त्यामुळे हे अधिवेशन वांझोटे ठरले अशी टीका विरोधी पक्षाने केली. अधिवेशन संपल्याव...

मुंबईची तिजोरी लुटणारे 'रहमान डकैत':आम्ही त्यांना पाणी पाजणारे धुरंधर; एकनाथ शिंदेंचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला

"आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, पण तिजोरी कधीही धुतली नाही. मात्र, काहींनी कोविड असो वा मिठी नदीचे काम, प्रत्येक ठिकाणी डल्ला मारला. ते मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे 'रहमान डकैत' आहेत, तर अशा डकैतां...

नागपूर अधिवेशन 'वांझोटे' आणि 'निवडणुकीचा जुमला':शेतकरी कर्जमाफीसह महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकार गप्प, विरोधकांचा घणाघात

नागपूर येथील सात दिवसीय हिवाळी अधिवेशनाची आज सांगता झाली, मात्र सात दिवस चाललेल्या या अधिवेशनात विदर्भाच्या पदरात काहीच पडले नसल्याने विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. "हे अधिवेशन म्हणजे केवळ...

तुमच्या प्रचारासाठी राबले, आता हक्कासाठी लढले तर बदडले?:मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारला घेरले

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आता त्या तरुणां...

देशात मराठी पंतप्रधान होण्याचे चित्र नाही; 2029 पर्यंत मोदीच पंतप्रधान:विदर्भ वेगळा झाला तर फडणवीसांना...- संजय गायकवाड

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात काही घडामोडी घडतील असे काही वातावरण नाही, भाजप आणि शिवसेना एकसंघ आहे. 332 लोकांचे बहुमत आपल्याकडे आहे. शरद पवार असतानाच मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकत होता आता तसे ...

दिल्लीने एकनाथ शिंदेला भाजपमध्ये मर्ज व्हावे असे आदेश दिले:हिवाळी अधिवेशनातून जनतेला काहीही मिळाले नाही- शशिकांत शिंदे

एकनाथ शिंदे यांना दिल्लीने आदेश दिला आहे की भाजपमध्ये मर्ज व्हा अशी माहिती मला मिळाली आहे. त्यांची सुरवात म्हणून हे संघ कार्यालयात जाऊन कशा प्रकारचे एकत्रिकरण करायचे अशा प्रकारचे मार्गदर्शन करण्यास...

स्वत:च पक्ष संपत चालला असताना एनडीएबद्दनल भविष्यवाणी सुरू:शिरसाटांचा चव्हाणांना टोला, म्हणून विरोधी पक्षनेता नेमता आला नाही

काँग्रेसचे मोठे नेते एनडीएबद्दल भाकीत करत आहे, तिकडे त्यांचा पक्ष संपत चालला आहे. या मोठ्या नेत्यांना काय झाले हेच समजत नाही. असे काही बदल होणार अशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही, असे मंत्...