पाकिस्तानच्या पराभवावर सहवाग म्हणाला- पूर्णपणे धुलाई:दिल्ली पोलिसांनी लिहिले- चुकीच्या ठिकाणी यू-टर्न घेतल्यास असेच तोंडघशी पडाल
भारताने टी-20 वर्ल्डकपमध्ये रविवारी पाकिस्तानला 61 धावांनी हरवले. यात ईशान किशनने अर्धशतक झळकावले. त्याने 40 चेंडूंमध्ये 77 धावांची खेळी केली. या खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. भारताच्या विजयानंतर आणि ईशानच्या खेळीनंतर सचिन तेंडुलक...