Category: marathi

आमच्या तिघांत आता स्पीड ब्रेकरला जागा नाही:देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर; तर तिघांची मेट्रो बुलेटच्या स्पीडने काम करणार असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा

आमच्या तिघांत आता स्पीड ब्रेकरला जागा नाही:देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर; तर तिघांची मेट्रो बुलेटच्या स्पीडने काम करणार असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा

आता मी तिघे एकत्रित आहोत. आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे. आता त्यामध्ये कोणीही स्पीडब्रेकर आणू शकत नाही. कोणाला बुस्टर द्यायचा असेल तर वेगळी गोष्ट आहे. मात्र स्पीड ब्रेकरला आता आमच्यात जागा नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महामुंबई मेट्रो 9 चा चाचणी टप्पा आज पूर्ण झाला. या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र...

केवढे हे क्रौर्य:वडिलांनी स्वतःच्या स्वमग्न लेकीला बांधले गायीच्या गोठ्यात, केळी-टरबूजाच्या साली खायला, भयंकर छळाची सत्यकथा

केवढे हे क्रौर्य:वडिलांनी स्वतःच्या स्वमग्न लेकीला बांधले गायीच्या गोठ्यात, केळी-टरबूजाच्या साली खायला, भयंकर छळाची सत्यकथा

पोटची मुलगी स्वमग्न (ऑटिस्टिक) असल्याचे लक्षात आल्यावर जन्मदाता पिताच तिला चक्क गोठ्यात बांधू लागला. एवढेच नव्हे तर तिला खायलादेखील केळी, टरबूज अशा फळांच्या साली एवढेच दिले जात होते. ही स्थिती पाहून एका महिलेचे मन द्रवले आणि तिने वडिलांना विनंती करून या मुलीला आपल्या घरी आणले. मात्र, काही दिवसांनी मुलगी स्वमग्न असल्याने सांभाळ करताना येणाऱ्या अडचणी पाहून महिलेने तिला एका स्वयंसेवी...

मोदींसारखे पंतप्रधान आजपर्यंत आपल्याला मिळाले नव्हते:एकनाथ शिंदेची ठाण्यात तिरंगा रॅलीतून प्रशंसा; देशभक्त आणि राष्ट्रभक्त पंतप्रधान म्हणत केले अभिनंदन

मोदींसारखे पंतप्रधान आजपर्यंत आपल्याला मिळाले नव्हते:एकनाथ शिंदेची ठाण्यात तिरंगा रॅलीतून प्रशंसा; देशभक्त आणि राष्ट्रभक्त पंतप्रधान म्हणत केले अभिनंदन

ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी झाले आहे. त्यामुळे ठाणे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तिन्ही सेनादलाच्या सन्मानार्थ या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन केले असल्याचे दिसून आले. पहलगाम मध्ये आमच्या बहिणीचे कुंकू...

राज ठाकरे- राणे यांनी पक्षावर दावा केला नाही:अजित पवार- एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या मदतीने पक्ष पळवला; संजय राऊतांचा आरोप

राज ठाकरे- राणे यांनी पक्षावर दावा केला नाही:अजित पवार- एकनाथ शिंदेंनी अमित शहांच्या मदतीने पक्ष पळवला; संजय राऊतांचा आरोप

राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी पक्ष सोडला तेव्हा पक्षावर दावा केला नाही. या दोन्ही नेत्यांनी पक्ष सोडल्यानंतर स्वत:चा पक्ष स्थापन केला. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मात्र, पक्ष पळवला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. अजित पवार हे अमित शहा...

मराठमोळे भूषण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश:अमरावती ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; नोटाबंदीचे केले होते समर्थन

मराठमोळे भूषण गवई भारताचे 52वे सरन्यायाधीश:अमरावती ते सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; नोटाबंदीचे केले होते समर्थन

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यांचा जीवनप्रवास महाराष्ट्रातील अमरावती पासून सर्वोच्च न्यायालयापर्यंतचा एक प्रेरणादायी प्रवास आहे. बालपण आणि कुटुंब भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावती, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे वडील, आर. एस. गवई, हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) चे नेते होते आणि त्यांनी बिहार, सिक्कीम आणि केरळ या राज्यांचे...

राज्यात मंगळवार ठरला ‘अपघातवार’:तीन जिल्ह्यातील विविध अपघातात 9 ठार, 21 जखमी; नांदेडमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

राज्यात मंगळवार ठरला ‘अपघातवार’:तीन जिल्ह्यातील विविध अपघातात 9 ठार, 21 जखमी; नांदेडमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

राज्यात मंगळवारचा दिवस ‘अपघातवार’ ठरला. एका दिवसात तीन वेगवेगळ्या जिल्ह्यांत घडलेल्या अपघातांमध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी झाले आहेत. बुलढाणा येथे पहाटेच्या सुमारास अपघात घडला. चंद्रपुरात सायंकाळच्या सुमारास पिकअप आणि ट्रकच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर नांदेड जिल्ह्यातील एका अपघातात एकाच कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातला. या घटनांमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून, रस्त्यांवरील वेग,...

आम्ही शरद पवार साहेबांसोबतच:आता कुठलाही गट अजित पवारांकडे जाण्याची शक्यता नाही, एकनाथ खडसे स्पष्टच बोलले

आम्ही शरद पवार साहेबांसोबतच:आता कुठलाही गट अजित पवारांकडे जाण्याची शक्यता नाही, एकनाथ खडसे स्पष्टच बोलले

जळगावमधील शरद पवार गटातील नेते अजित पवार गटात जाणार असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांवर खुद्द एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडली आहे. आपण अजित पवार यांच्या गटात जाणार नाही आणि आपली राजकीय निष्ठा शरद पवार यांच्याशीच जोडलेली राहील, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे...

रात्रभर मचानावर बसून निसर्गप्रेमींनी घेतली प्राण्यांची नोंद:वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात पार पडली प्राणी गणना

रात्रभर मचानावर बसून निसर्गप्रेमींनी घेतली प्राण्यांची नोंद:वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात पार पडली प्राणी गणना

बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात वाशिम-अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात वन्यजीवांची गणना करण्यात आली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून आलेल्या वन्यप्रेमींनी रात्रभर मचानावर जागून या निसर्ग अनुभवाचा आनंद लुटला. चंद्राच्या लख्ख प्रकाशात न्हालेल्या बौद्ध पौर्णिमेच्या रात्री, काटेपूर्णा अभयारण्यात वन्यजीव आणि पक्ष्यांची गणना मोठ्या उत्साहात पार पडली. 12 मे रोजी दुपारी दोनपासून सुरू झालेल्या या उपक्रमात सहभागी झालेल्या पर्यटकांनी मचानावरून रात्रभर निरीक्षण करत...

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई:ज्योतिबा मंदिरातही ड्रेस कोड लागू, पारंपरिक वस्त्रात येण्याचे भाविकांना आवाहन

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तोकडे कपडे घालून येण्यास मनाई:ज्योतिबा मंदिरातही ड्रेस कोड लागू, पारंपरिक वस्त्रात येण्याचे भाविकांना आवाहन

कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात तसेच ज्योतिबा मंदिरात बुधवारपासून पारंपरिक कपड्यांमध्येच प्रवेश करावा लागणार आहे. या दोन्ही मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मंदिर परिसरात येताना पारंपारिक कपडे किंवा पूर्ण अंग झाकले जाईल असेच कपडे घालून यावे लागणार आहे. या नियमांचे पालन उद्यापासून करावे लागणार आहे. महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवांचे भाविकांना आवाहन तोकडे कपडे घालून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी...

साईबाबांच्या झोळीतून वाहू लागले सोने:आलेली देणगी ठेवायलाही जागा नाही, साई संस्थानच्या संपत्तीत मोठी वाढ

साईबाबांच्या झोळीतून वाहू लागले सोने:आलेली देणगी ठेवायलाही जागा नाही, साई संस्थानच्या संपत्तीत मोठी वाढ

शिर्डीच्या साईबाबांच्या भक्तांची संख्या लाखोंमध्ये आहे. साई चरणी भक्तांकडून नेहमीच दान-धर्म केला जातो. आता याच दानामुळे साई संस्थानच्या तिजोरीत सुमारे 500 किलो सोने जमा झाले असून यात आणखी वाढ होत आहे. त्यामुळे आता सोने कुठे ठेवायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. साई संस्थानच्या तिजोरीत पाचशे किलो सोने जमा झाले आहे. यात दागिने स्वरूपातील सोने अधिक आहे. सोन्याच्या भावात गेल्या काही...