Maharashtra

आता ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नकार्यासाठी एसटी स्वस्तात मिळणार:परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली विधान परिषदेमध्ये माहिती

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांना लग्नकार्यासारख्या शुभप्रसंगी खासगी वाहनांचा महागडा खर्च परवडत नाही. म्हणूनच अशा प्रसंगी अत्यंत माफक आणि सवलतीच्या दरात एसटी बस उपलब्ध करून देण्याची एक अभिनव योजना राबवण्याचा विचार शासन करत असल्याची माहिती परिवहनमं...

'खासदार झाले, आता पुढचा नंबर आमदारांचा':भाजप नेते नारायण राणेंचे मोठे विधान; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत काय म्हणाले राणे?

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि ठाकरे गटाला पुन्हा एकदा बंडखोरीला सामोरे जावे लागले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सावध भूमिका घेत आमदारांची बैठक बोलावली ...

रोहित पवारांचा 'ऑपरेशन टायगर'वर मोठा बॉम्ब!:फुटलेल्या खासदारांना 80-90 कोटी कॅश आणि 250 कोटींचा निधी; ओमराजेंनाही लगावला टोला!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या 'ऑपरेशन टायगर'वरून राजकारण तापलेले ...

प्रशासनाच्या हलगर्जीपणाची शिक्षा शेतकऱ्यांना का?:भरणे मामा, महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो, पण शेतकऱ्यांना मामा बनवू नका- कैलास पाटील

भरणे मामा, महाराष्ट्र तुम्हाला मामा म्हणतो, पण शेतकऱ्यांना मामा बनवू नका, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना टोला लगावला आहे. विधानसभेत बोलताना ...

मीरा-भाईंदर परिसरातील आदिवासी जमिनीचा गैरव्यवहार:भाजप आमदार नरेंद्र मेहतांवर जमिनी बळकावल्याचा आरोप, मंत्री बावनकुळे कारवाई करणार का?

मुंबई येथील मीरा-भाईंदर परिसरातील आदिवासी जमीनिंच्या खरेदी-विक्री व्यवहारात गंभीर गैरव्यवहार तसेच अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी या संदर्भातील ...

केतनच्या हत्येपूर्वी सिया-चेतन कॅफेमध्ये भेटले होते, व्हिडिओ:येथेच खुनाचा कट रचला; सिया म्हणाली- लग्नाला नकार दिला होता, केतनने ऐकले नाही

पुणे केतन खून प्रकरणात नवीन व्हिडिओ समोर आला आहे. केतनच्या हत्येच्या एक दिवस आधी, 17 जून रोजी आरोपी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी एका कॅफेमध्ये भेटले होते. न्यूज एजन्सी IANS ने पोलीस सूत्रांच्या...

हिंगोलीत NEETच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या:व्हिडिओमध्ये म्हणाला- आई मला माफ कर; 42 दिवसांत 11 राज्यांमधील 22 विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळले

हिंगोली येथे नीटची परीक्षा दिलेल्या एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मृताची ओळख सुशील ढगे अशी झाली आहे. विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी मोबाईल फोनवर स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. त्या...

संजय दिना पाटलांकडून पत्रकारांना शिवीगाळीचे प्रकरण:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समज आणि दिलगिरीची सूचना, शिरसाट म्हणाले- मी माफी मागतो!

खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना केलेली शिवीगाळ आणि त्यांना मारण्याची दिलेली धमकी यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें...

सत्तेचा माज अन् मिंधे टोळीची संस्कृती!:पत्रकारांना दिलेल्या शिवीगाळीवरून खासदार संजय दिना पाटलांविरुद्ध ठाकरे गटासह विरोधक आक्रमक, थेट विधानसभेत पडसाद

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून शिंदे गटात गेलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेल्या 'बॉम्ब'च्या धमकीनंतर आता नवा गदारोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणावर...

सत्तेत जाताच मग्रुरी:फुटीर खासदार संजय दिना पाटील यांची पत्रकारांना धमकी; म्हणाले- कॅमेरा बंद करा, नाहीतर मारून पाठवीन VIDEO

ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे...

शिवसेना-भाजप वेगळे नाहीत, आम्ही एकाच विचारधारेचे:लोकप्रतिनिधींनी साथ सोडल्यावर उद्धव ठाकरेंना पदाधिकारी आठवले - योगेश कदम

शिवसेनेची ताकद वाढणं म्हणजे महायुतीची ताकद वाढण्यासारखेच आहे, कारण आम्ही महायुतीमध्ये आहोत. शिवसेना आणि भाजपला आम्ही काही वेगळे पक्ष मानत नाही, आम्ही एकाच विचारधारेवर चालणारे दोन पक्ष आहोत, असे शिव...

पुढील 48 तासांत राज्यात पावसाचा जोर वाढणार:पुणे, मराठवाडा आणि विदर्भासह 27 जुलैपर्यंत हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

यावर्षी जवळपास 20 दिवस उशिरा आलेल्या मान्सूनने अखेर संपूर्ण महाराष्ट्रात दमदार एंट्री केली आहे. प्रशांत महासागरातील 'अल निनो'च्या प्रभावामुळे रेंगाळलेला मान्सून आता राज्यभरात सक्रिय झाला असून, पुढी...

आदिवासींना मारून बाहेर काढलं जातंय, कायद्याची भीतीच उरलेली नाही:मी गांधीवादी माणूस, बॉम्बचं नाव ऐकलं की पळून जातो- जितेंद्र आव्हाड

राज्यात आदिवासी बांधवांच्या जमिनी सर्रास लाटल्या जात आहेत. त्यांना मारहाण करून हक्काच्या घरातून बाहेर काढले जात असून, लोकांच्या मनातील कायद्याची भीतीच या सरकारने पूर्णपणे नाहीशी केली आहे, असा आरोप ...

ठाकरेंनी मविआ एकत्र करण्यापूर्वी स्वतःचा पक्ष सांभाळावा:ठाकरे गटात अंतर्गत संघर्ष, राऊतांनी स्वतःची राजकीय ताकद तपासावी- नवनाथ बन

महाविकास आघाडी एकत्र ठेवण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी स्वतःचा पक्ष एकसंध ठेवावा. उबाठा गटामध्ये भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर, आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असे अनेक गट निर्माण झाले असून पक्षा...

आमचा एकही आमदार कुठेही जाणार नाही!:ठाकरेंच्या 6 खासदारांची फूट आणि आत्रामांच्या दाव्यानंतर शरद पवारांचे बंडखोरीच्या चर्चेवर स्पष्टीकरण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर' आणि बंडखोरीच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाल्यानंतर ...

धमक्या देणाऱ्यांना सोडणार नाही:कोणाचेही घर उडवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमक्यांच्या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही धमकावणे किंवा कोणाचेही घर उ...