Maharashtra

धनगरवाडी विहीर गैरव्यवहार प्रकरण:तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची शेतकऱ्यांची मागणी, विहीर आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी सिंचन विहीर गैरव्यवहार प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणात उर्वरीत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर ...

राज्य कर्जबाजारीच्या आरोपांवर फडणवीसांचे प्रत्युत्तर:प्रभूंच्या संपत्तीचा दाखला; महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ऑस्ट्रिया, थायलंड, फिलिपिन्सपेक्षाही मोठी

राज्याच्या अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना ठामपणे उत्तर दिले. विधानसभेत बोलताना त्यांनी राज्यावर वाढलेल्या कर्जाच्या मुद्द्यावरून वि...

विधिमंडळ कामकाज:महाराष्ट्र वेगळा देश असता तर जगातील तिसावी मोठी अर्थव्यवस्था ठरला असता, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा

राज्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. विधिमंडळाच्या सभागृहात आज अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा आणि मतदानाच्या प्रक्रियेचा पहिला दिवस सुरू होत आहे. सरकारने सादर केलेल्या विविध विभागांच्या...

विधानसभेत आता दररोज 5 लक्षवेधी सूचना मांडल्या जाणार:सर्वपक्षीय आमदारांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय, ग्रामीण भागातील प्रश्न छोटे पण महत्त्वाचे- आमदार पाचपुते

महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजात आता महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळणार आहे. सर्वपक्षीय आमदारांची आग्रही मागणी मान्य करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दररोज 5 लक्षवेधी सूचना घेण्याचा ...

युद्धाचा परिणाम थेट महाराष्ट्रावर, संभाजीनगरात कारखाने बंद होण्याच्या मार्गावर:मुंबईत 20 टक्के हॉटेल्स बंद, साठा संपण्याची भीती

मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसू लागले आहेत. या युद्धामुळे गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून एलपीजी आणि एलएनजी गॅसचा...

सोशल मीडियातील बदनामीवर सरकार कठोर:कायदेशीर तरतुदी तपासण्यासाठी DG च्या नेतृत्वात समिती, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या बदनामीविरोधात कायदेशीर तरतूद करण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती सरकारल...

आता पुन्हा चूल पेटवण्याची वेळ येणार का?:गॅस टंचाईवरून सतेज पाटील यांचा सरकारवर संताप; परराष्ट्र धोरणावरही टीका

इराण-इस्रायल संघर्षाचे परिणाम आता भारतातही दिसू लागले असून एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे चित्र आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी स...

व्ही. के. सिंगचा संबंध अंडरवर्ल्डशी असू शकतो:अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्यावर पिंकी माळी यांच्या क...

विधिमंडळ कामकाज:सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या बदनामी विरोधात कायदेशीर तरतुदी तपासण्यासाठी DG च्या नेतृत्वात समिती - CM

राज्याच्या राजकारणाच्या केंद्रबिंदू ठरलेल्या विधिमंडळात आज पुन्हा एकदा जोरदार घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज सभागृहात अर्थसंकल्पावरील चर्चेचा समारोप होईल. त्यानंतर मुख्यमंत्री त्याला उत्तर देतील. ...

भाजपची 'पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग' योजना:ज्या हातांत बेड्या हव्या तिथे भाजपचे उपरणे; जालना गर्भपात प्रकरणावरून अंबादास दानवे संतापले

जालना आणि भोकरदन हादरवून सोडणाऱ्या 'अवैध गर्भपात' प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंह राजपूत याच्या भाजप प्रवेशावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे नेते अंबाद...

युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, सरकारची षंढाची शांतता:संजय राऊतांचा संताप; म्हणाले- देशाच्या सुरक्षेचा प्रश्न, तरी सरकार मौन का?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भारताभोवती वाढत असलेल्या आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भारताच्या आसपासच्या भागात युद्धजन्...

ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या सह्यांमुळे भाजपचा प्रभाग समितीवर विजय:निवडणुकीत ट्विस्ट; एका चुकीने अध्यक्षपद भाजपच्या खात्यात

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनपेक्षित घडामोड घडली असून एका चुकीमुळे संपूर्ण निकाल बदलला आहे. मुंबई महानगरपालिकेअंतर्गत पाच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सोमवार...

माझी चूक असेल तर कठोर शिक्षा करा:व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा सीआयडीसमोर जबाब; अजित पवार दुर्घटनेवर तपासाचा वेग वाढला

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीजवळ झालेल्या विमान अपघात प्रकरणात तपास सुरू असतानाच नवीन घडामोडी समोर येत आहेत. या दुर्घटनेत पायलटची चूक असण्याची शक्यता व्यक्त करत व्हीएसआर व...

विशाखा सुभेदारांचा मुलगा मुंबईत परतला:कुवेतमध्ये अडकलेल्या 30 मराठी नागरिकांची सुटका; फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश

अमेरिका, इस्राएल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी विमानवाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक विविध ...

इराण-इस्रायल युद्धाचा चटका मुंबईच्या किचनला!:गॅस टंचाईमुळे 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याच्या उंबरठ्यावर

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाचा थेट परिणाम आता मुंबईतील हॉटेल उद्योगावर जाणवू लागला असून, गॅसच्या तीव्र तुटवड्यामुळे शहरातील सुमारे 20 टक्के हॉटेल्स आधीच बंद झाली...

गायरान जमिनी आता सार्वजनिक कामांसाठी उपलब्ध:विधानसभेत महसूल संहिता सुधारणा विधेयक एकमताने मंजूर, मंत्री बावनकुळेंची माहिती

महाराष्ट्र विधानसभेत आज जमीन वापराच्या संदर्भात एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेले महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक सभाग...