Maharashtra

मुंबईत महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार:राज्यात वेगळे लढू, पण निकालानंतर एकत्र येऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजण्यापूर्वीच सत्ताधारी महायुतीमध्ये 'वेगळी' रणनीती आखली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या निमित्ताने पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये आगामी महापालिका निवडणुकां...

झुकेगा नाही साला, म्हणणारा रणजीत कासले निघाला मोबाईल चोर:सुरत पोलिसांनी उघड केला चोरीचा VIDEO; गुन्हाही केला कबूल

झुकेगा नाही साला अशी संवादशैली वापरून सोशल मीडियावर चर्चेत आलेला बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासले पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या वेळी मात्र स्वतःवरच गुन्हा दाखल झाला आहे. गुजरात राज्य...

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा निर्णय:ठाकरे बंधूंशी युती नाही; महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जग...

महाराष्ट्रात पुढील चार दिवस हवामान ढगाळ:धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात ऑक्टोबर महिन्यातील प्रखर उष्णतेने नागरिक हैराण झाले असतानाच आता पुन्हा एकदा हवामानातील मोठा बदल दिसून येत आहे. ऑक्टोबर हिटच्या झळांमुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना त्रास सहन करावा ला...

शिवाजी महाराजांनी मुस्लीम समाजाचा विरोध केला नाही, मग हे कोण?:शनिवारवाडा प्रकरणावरून इम्तियाज जलील यांची टीका

ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरात काही मुस्लीम महिलांनी नमाज पठण केल्याच्या घटनेवरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून एआयएमआयएम पक्षाचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप आणि राष्ट...

डबल इंजिनचे सरकार शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर धनदांडग्यांसाठी नेहमीच तत्पर:नाना पटोले यांची देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका

महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाची तीव्रता वाढत असताना राज्य सरकारने अद्याप अधिकृतरीत्या ओला दुष्काळ जाहीर न केल्यामुळे विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी...

मुंबईत मोठ्या घातपाताच्या कटाची शक्यता:बनावट शास्त्रज्ञाच्या ताब्यातून अणुबॉम्बचे संवेदनशील नकाशे जप्त; राष्ट्रीय सुरक्षेला धोका

भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला हादरा देणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भाभा अणु संशोधन केंद्राचा बनावट शास्त्रज्ञ असल्याचा बनाव करणाऱ्या अख्तर हुसेन कुतुबुद्दीन अहमद या इसमाला मुंबई गुन्हे शा...

सारसबागेतील दिवाळी पाडवा पहाट कार्यक्रमात वाद:दिवसभर 40 हून अधिक आगीच्या घटना; पुण्यात दिवाळीच्या दिवशी गोंधळाचे वातावरण

दिवाळीच्या मंगलमय सणात पुण्यातील वातावरण एकीकडे पाडवा पहाटेच्या पारंपरिक जल्लोषाने उजळले, तर दुसरीकडे शहरातील विविध भागांत लागलेल्या सलग 40 हून अधिक आगींनी प्रशासनाला अक्षरशः तारेवरची कसरत करायला ल...

श्री विठ्ठल, रूक्मिणी मातेला अलंकार परिधान

दोन दिवसांपासून सुरू झालेल्या दीपावली सणातील नरकचतुर्दशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला परंपरेप्रमाणे पोशाख आणि श्री माता रुक्मिणीला अलंकार करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्था...

दिवाळी सण साजरा होत असतानाच दुर्दैवी घटना:नवी मुंबईतील कामोठ्यात सिलिंडर स्फोटाने लागली आग; आई-मुलीचा होरपळून मृत्यू

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र उजळून निघाला असताना नवी मुंबईत मात्र दुर्देवी घटना घडली आहे. कामोठे येथील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीत रात्री लागलेल्या भीषण आगीत आई-म...

सोलापुरात 'मिशन लोटस'ला ब्रेक?:भाजप नेत्याचाच माजी आमदाराच्या पक्षप्रवेशाला विरोध

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने 'मिशन लोटस' पुन्हा सक्रिय केले असून, सोलापूर जिल्ह्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ब...

ठाण्यात एलिव्हेटेड आणि भुयारी रस्त्यांचे जाळे:हरित ठाण्याची वाटचाल सुरू - एकनाथ शिंदे

“मुंबईतून फ्रीवेवरून उतरल्यानंतर आनंदनगर–साकेते–गायमुख–फाउंटन हॉटेल असा एलिव्हेटेड रस्ता उभारण्यात येत आहे. तसेच टिकुजी-नी-वाडी ते बोरिवली असा भुयारी मार्ग बांधला जात असून, या मार्गामुळे भविष्यात क...

महसूल विभागातील 47 अधिकाऱ्यांच्या बढत्या:महसूल मंत्र्यांकडून 'दिवाळी भेट', राज्याला मिळाले नवे अपर जिल्हाधिकारी

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी मोठी घोषणा करत तब्बल 47 अधिकाऱ्यांना पदोन्नतीची 'दिवाळी भेट' दिली आहे. गेल्या 10 वर्षांपासून रखडलेल्या बढत्यांचा मार्ग मोकळा झाल्...

अतिवृष्टी अनुदानातून वगळल्याने परभणीतील शेतकरी आक्रमक:गोदावरी नदीपात्रात उतरत केले जलसमाधी आंदोलन, लेखी आश्वासनानंतर माघार

अतिवृष्टी अनुदानाच्या यादीतून वगळल्याच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांनी आज गोदावरी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. सप्टेंबर महिन्यात कासापुरी मंड...

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम रोखून धरू नका:उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करणार, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचा बँकांना इशारा

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. लक्ष्मीपूजनापूर्वी मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. ही रक्कम परस्पररीत्या कर...

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून सुरंग लावण्याचा प्रयत्न:सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस! मंत्री दत्तात्रय भरणे घेणार आढावा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अनेक ठिकाणी ऑपरेशन लोटस सुरू असल्याचे दिसून येत आहे. इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते हे भाजपमध्ये प्रवेश करत आहे...