आमच्याकरता बॉम्बे नाही, तर ते मुंबईच:आयआयटी बॉम्बेचे नाव मुंबई करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार - मुख्यमंत्री फडणवीस
"बॉम्बेच्या सर्व खुणा आता मिटल्या पाहिजेत, आमच्यासाठी ते बॉम्बे नाही तर मुंबईच आहे. त्यामुळेच ‘आयआयटी बॉम्बे’चे नाव बदलून ‘आयआयटी मुंबई’ करावे, अशी मागणी करणारे पत्र मी स्वतः पंतप्रधान आणि केंद्रीय मानव संसाधन मंत्र्यांना लिहिणार आहे," अशी मोठी घो...