आक्रोश मोर्चाला वेगळे वळण:बच्चू कडूंसह शेतकरी आक्रमक, गेट उघडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश
शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेश पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शेतीच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, जिल्हाधिकारी निवेदन घेण्...