Maharashtra

SC च्या निकालातील 5 महत्त्वाचे मुद्दे:जिल्हा परिषद, पंचायत समिती, मनपा निवडणुकीचे काय? निकाल आला, पण टांगती तलवार कायम

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपल्या एका अंतरिम आदेशाद्वारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया आहे तशी सुरू ठेवण्याचा निर्वाळा दिला. पण त्याचवेळी ज्या ठिकाणी आरक्षणाची 50% ची कमाल मर्यादा ओलांडली गेली आहे, तेथील निकाल आप...

महाराष्ट्रात कडधान्य क्रांतीची सुरुवात:केंद्राचे आत्मनिर्भरता अभियान राबवण्यासाठी फडणवीस सरकारची मंजुरी; अनुसूचित आणि महिला शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यात राबवण्यासाठी फडणवीस सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. पु...

मराठीच्या सक्तीसाठी होणारा हिंसाचार चुकीचा:अभिनेता सुनील शेट्टीचे स्पष्ट मत; 'मुंबईत राहणाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे' असा आग्रह

मराठी भाषेवरून होणारे राजकारण व तिच्या सक्तीसाठी केली जाणारी मारहाण हे दोन्ही प्रकार अत्यंत चुकीचे आहेत, असे परखड मत मत बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने व्यक्त केले आहे. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला ...

भाजप सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली:काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; ओबीसी आरक्षणावरील टांगती तलवार कायम

सर्वोच्च न्यायालयाने आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही, हा थोडा दिलासा असला तरी या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या जा...

राजकीय आरक्षण हे शिक्षण व नोकरीच्या आरक्षणापेक्षा वेगळे:बबनराव तायवाडेंचा दावा; केंद्राला घटनादुरुस्ती करून प्रश्न सोडवण्याचे आवाहन

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी राजकीय आरक्षण हे नोकरी व शिक्षणाच्या आरक्षणापेक्षा पूर्णतः वेगळे असल्याचा दावा केला आहे. सद्यस्थितीत 60 टक्के ओबीसी समाजाला केवळ 27 टक्के आरक्षण ...

जास्त वळवळ केली तर कापून काढू:भाजप आमदाराचा विरोधकांना इशारा; रोहित पवारांनी VIDEO पोस्ट करत साधला निशाणा

मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली तर कापून काढू, अशा शब्दांत भाजप आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांना धमकीवजा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार...

महावितरण ॲक्शन मोडवर:बिल वसुलीसाठी 7 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित, 5 लाखांहून अधिक ग्राहकांकडे 300 कोटी थकले

छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील 5 लाखांहून अधिक ग्राहकांकडे थकीत 300 कोटी रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्यात जवळपास 7 हजार थकबाकीदारांचा पुरवठा खंडित क...

विमानतळावर एकनाथ शिंदे यांची धावाधाव VIDEO व्हायरल:आचारसंहितेचे पालन करण्याचा प्रयत्न; पोलिसांचीही धावपळ

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे सतत जनतेच्या संपर्कात राहण्यावर भर देणारे नेते म्हणून ओळखले जातात. विशेषतः निवडणूक काळात त्यांचे दौरे, सभा आणि लोकांशी संवाद सतत सु...

दारुड्याची नक्कल, विरोधकांना टोमणे आणि निधीचे गणित:अजित पवारांची आगळीवेगळी शैली; कुर्डूवाडीत गरजलेली सभा

कुर्डूवाडी नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात आल्यापासूनच विरोधकांनाच नाही तर आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांनाही चिमटे काढत वातावरण तापवले. निवेदनादरम्यान सूत्रसंचा...

मतदानाच्या आदल्या रात्रीपर्यंत प्रचाराचा धुरळा उडणार:1 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करण्याची मुभा, EC चा मोठा निर्णय

राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आयोगाच्या नवीन आदेशानुसार, 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानापूर्वी म्हणजेच 1 डिसेंबरपर्यंत रात्री 10...

गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण:अनंत गर्जेसह मृत गौरीच्या शरीरावरही जखमा; घटनाकाळात दोघांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंगही हाती

मुंबईतील वरळी परिसरात डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे स्वरूप असलेल्या या घटनेने आता गंभीर वळण घेतले आहे. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या...

मामा भांजे कर्मचारी, फौज तो तेरी सारी है:सुजय विखे पाटीलांचा बाळासाहेब थोरांतसह सत्यजित तांबेंवर थेट हल्ला; संगमनेर नगरपालिकेत वातावरण तापले

संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत वातावरण तापू लागले असून, प्रचारयुद्ध दिवसेंदिवस अधिक रंगत आहे. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार सुवर्णा खताळ यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ श...

दिव्य मराठी अपडेट्स:कन्नडमध्ये राजकीय हालचालींना वेग! अंबादास दानवेंनी घेतली हर्षवर्धन जाधव यांची भेट

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

कोकणामधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठी फूट:आमदार भास्कर जाधवांचे बंड उघड; थेट मातोश्रीतून समज दिल्यानंतरही संभ्रम कायम

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना शिवसेना ठाकरे गटात अचानक मोठा राजकीय कल्लोळ निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार...

वऱ्हाडी भाषेचा स्तंभ ढासळला:सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन; 'मिर्झा एक्सप्रेस' म्हणून होते प्रसिद्ध

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी ,हास्यसम्राट, 'मिर्झा एक्सप्रेस 'फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. यवतमाळ जिल्ह्य...

स्थानिक निवडणुकांना कोणताही ब्रेक नाही:पण 40 नगरपरिषदा, 17 नगरपंचायतींचा निर्णय अंतिम निर्णयाच्या अधीन राहील; SC चा निर्वाळा

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून सुरू असलेल्या वादाला आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचा टप्पा पार पडला. राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण दि...