SC च्या निकालातील 5 महत्त्वाचे मुद्दे:जिल्हा परिषद, पंचायत समिती, मनपा निवडणुकीचे काय? निकाल आला, पण टांगती तलवार कायम
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपल्या एका अंतरिम आदेशाद्वारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया आहे तशी सुरू ठेवण्याचा निर्वाळा दिला. पण त्याचवेळी ज्या ठिकाणी आरक्षणाची 50% ची कमाल मर्यादा ओलांडली गेली आहे, तेथील निकाल आप...