Monthly Archive: September, 2024

जागावाटपावरून संजय राऊत यांचे मित्रपक्ष काँग्रेसवर टीकास्त्र:म्हणाले ‘त्यांचे नेते इतके व्यग्र आहेत की… त्यांना आमंत्रित केले’

जागावाटपावरून संजय राऊत यांचे मित्रपक्ष काँग्रेसवर टीकास्त्र:म्हणाले ‘त्यांचे नेते इतके व्यग्र आहेत की… त्यांना आमंत्रित केले’

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागांवर मंथन सुरू आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागावाटावर आजपासून चर्चा करत आहेत. मात्र, या चर्चेआधीच खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना डिवचले आहे. काँग्रेसचे नेते जास्त व्यस्त असल्याने आम्ही त्यांना चर्चा करण्यासाठी आमंत्रीत केले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल देसाई, काँग्रेसचे नाना पटोळे, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि राखी जाधव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांचा टोमणा संजय राऊत काँग्रेसच्या या वृत्तीवर नाराज असल्याचे दिसून येत असून त्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. या संबंधी खासदार संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेस पक्ष सध्या खूप व्यस्त आहे, तरीही आम्ही हे प्रकरण संपवावे, यासाठी आज त्यांना बोलावले आहे.” आम्ही काँग्रेस नेत्यांना बोलावले आहे, काँग्रेस नेते इतके व्यस्त आहेत की ते तारखांमागून तारखा देत आहेत. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी त्यांना आजपासून तीन दिवसांसाठी बोलावण्यात आले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत संजय राऊत म्हणाले की, त्यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. त्याचा जीव धोक्यात आहे. राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कारवाई करावी. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. याआधी जागावाटपाबाबत सत्ताधारी आघाडीतही चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांचा जीव धोक्यात असल्याचे मी आधीही बोललो आहे. राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे. पूर्ण बातमी वाचा… राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?:काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरही स्पष्टच बोलल्या रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्य नंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांना अशा प्रकारच शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. पूर्ण बातमी वाचा… जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!:अजित पवारांची पोस्ट चर्चेत; युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र, लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांसाठी काय? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जशी बहिण तशी भाऊ… या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बातम्या वाचा… माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा…

​महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागांवर मंथन सुरू आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागावाटावर आजपासून चर्चा करत आहेत. मात्र, या चर्चेआधीच खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना डिवचले आहे. काँग्रेसचे नेते जास्त व्यस्त असल्याने आम्ही त्यांना चर्चा करण्यासाठी आमंत्रीत केले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल देसाई, काँग्रेसचे नाना पटोळे, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि राखी जाधव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांचा टोमणा संजय राऊत काँग्रेसच्या या वृत्तीवर नाराज असल्याचे दिसून येत असून त्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. या संबंधी खासदार संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेस पक्ष सध्या खूप व्यस्त आहे, तरीही आम्ही हे प्रकरण संपवावे, यासाठी आज त्यांना बोलावले आहे.” आम्ही काँग्रेस नेत्यांना बोलावले आहे, काँग्रेस नेते इतके व्यस्त आहेत की ते तारखांमागून तारखा देत आहेत. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी त्यांना आजपासून तीन दिवसांसाठी बोलावण्यात आले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत संजय राऊत म्हणाले की, त्यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. त्याचा जीव धोक्यात आहे. राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कारवाई करावी. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. याआधी जागावाटपाबाबत सत्ताधारी आघाडीतही चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांचा जीव धोक्यात असल्याचे मी आधीही बोललो आहे. राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे. पूर्ण बातमी वाचा… राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?:काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरही स्पष्टच बोलल्या रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्य नंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांना अशा प्रकारच शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. पूर्ण बातमी वाचा… जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!:अजित पवारांची पोस्ट चर्चेत; युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र, लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांसाठी काय? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जशी बहिण तशी भाऊ… या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बातम्या वाचा… माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा…  

शिंदे मुख्यमंत्री असताना कोणतीच शक्ती बहिणींची योजना थांबवू शकत नाही:शिवसेना नेते संजय निरुपम यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

शिंदे मुख्यमंत्री असताना कोणतीच शक्ती बहिणींची योजना थांबवू शकत नाही:शिवसेना नेते संजय निरुपम यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरुन काँग्रेसवर हल्ला केला आहे. अखेर काँग्रेसने आपली गुप्त इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नागपूर मधील नेते सुनील केदार यांनी त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना बंद करणार असल्याचा दावा केला होता. यावरुन निरुपम यांनी पलटवार केला आहे. सध्या राज्यात या योजनेची सर्वाधिक चर्चा असून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील 2.5 ते 3 कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. संजय निरुपम या संदर्भात म्हणाले की, “काँग्रेसला महिलांचा आनंद पहावत नाही. या आधी या योजनेच्या विरोधात ते कोर्टात गेले होतेक. कोर्टाने त्यांना खडसावून पाठवले होते. आता हे महाराष्ट्रातील भगिनींच्या विरोधात नवे षडयंत्र रचत आहेत. राज्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या लाडक्या बहिणींच्या विरोधातील हा डाव आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जगातील कोणतीही शक्ती ही योजना रोखू शकत नाही. तसे झाले तर या लाडक्या भगिनीच काँग्रेसच्या तंबूला आग लावतील, असा इशाराही निरुपम यांनी दिला आहे. निरुपम यांचा ठाकरेंवरही निशाणा या आधी संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून उद्धव ठाकरेंना वगळण्यात आल्याचे ते म्हणाले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री होण्याचे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न आता भंग पावल्याचे संजय निरुपम म्हणाले. त्यांचे म्हणणे असे आहे की, ‘ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, परंतु सत्य हे आहे की ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत. त्यामागे त्यांच्या मित्रपक्ष काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हात आहे.’ उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा संदर्भ देत संजय निरुपम म्हणाले होते की, उद्धव ठाकरे त्यांच्या संपूर्ण टीमसह दिल्लीला गेल्याचे तुम्ही यापूर्वी पाहिले असेल. येथे त्यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री म्हणून आपले नाव जाहीर करण्याची विनंती केली. मात्र, काँग्रेसने स्पष्ट नकार दिला. शरद पवार यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी कोणाच्याही नावाची घोषणा करणार नसल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीनंतर येणाऱ्या निकालांच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?:काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरही स्पष्टच बोलल्या रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्य नंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांना अशा प्रकारच शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. पूर्ण बातमी वाचा… जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!:अजित पवारांची पोस्ट चर्चेत; युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र, लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांसाठी काय? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जशी बहिण तशी भाऊ… या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बातम्या वाचा… माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा…

​शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरुन काँग्रेसवर हल्ला केला आहे. अखेर काँग्रेसने आपली गुप्त इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नागपूर मधील नेते सुनील केदार यांनी त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना बंद करणार असल्याचा दावा केला होता. यावरुन निरुपम यांनी पलटवार केला आहे. सध्या राज्यात या योजनेची सर्वाधिक चर्चा असून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील 2.5 ते 3 कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. संजय निरुपम या संदर्भात म्हणाले की, “काँग्रेसला महिलांचा आनंद पहावत नाही. या आधी या योजनेच्या विरोधात ते कोर्टात गेले होतेक. कोर्टाने त्यांना खडसावून पाठवले होते. आता हे महाराष्ट्रातील भगिनींच्या विरोधात नवे षडयंत्र रचत आहेत. राज्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या लाडक्या बहिणींच्या विरोधातील हा डाव आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जगातील कोणतीही शक्ती ही योजना रोखू शकत नाही. तसे झाले तर या लाडक्या भगिनीच काँग्रेसच्या तंबूला आग लावतील, असा इशाराही निरुपम यांनी दिला आहे. निरुपम यांचा ठाकरेंवरही निशाणा या आधी संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून उद्धव ठाकरेंना वगळण्यात आल्याचे ते म्हणाले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री होण्याचे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न आता भंग पावल्याचे संजय निरुपम म्हणाले. त्यांचे म्हणणे असे आहे की, ‘ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, परंतु सत्य हे आहे की ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत. त्यामागे त्यांच्या मित्रपक्ष काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हात आहे.’ उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा संदर्भ देत संजय निरुपम म्हणाले होते की, उद्धव ठाकरे त्यांच्या संपूर्ण टीमसह दिल्लीला गेल्याचे तुम्ही यापूर्वी पाहिले असेल. येथे त्यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री म्हणून आपले नाव जाहीर करण्याची विनंती केली. मात्र, काँग्रेसने स्पष्ट नकार दिला. शरद पवार यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी कोणाच्याही नावाची घोषणा करणार नसल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीनंतर येणाऱ्या निकालांच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?:काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरही स्पष्टच बोलल्या रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्य नंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांना अशा प्रकारच शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. पूर्ण बातमी वाचा… जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!:अजित पवारांची पोस्ट चर्चेत; युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र, लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांसाठी काय? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जशी बहिण तशी भाऊ… या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बातम्या वाचा… माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा…  

भारत-बांगलादेश कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची शक्यता:आजही ढगाळ वातावरण, चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये सामना होणार

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीवर पावसाचा परिणाम होऊ शकतो. हा सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हवामान वेबसाइट Accuweather नुसार, चेन्नईमध्ये 18, 19 आणि 20 सप्टेंबर रोजी पाऊस पडू शकतो. म्हणजेच कसोटी सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात पावसाची शक्यता आहे. जवळपास 6 महिन्यांनंतर भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. भारतात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 7 ते 9 मार्च...

केजरीवाल आठवडाभरात सरकारी घर सोडतील:संजय सिंह म्हणाले- सरकारी सुविधाही घेणार नाही, त्यांच्यावर अनेक हल्ले झाले, सुरक्षेची चिंता

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे अरविंद केजरीवाल आपले सरकारी निवासस्थान सोडणार आहेत. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी बुधवारी सांगितले की, आम्ही त्यांना सुरक्षेच्या कारणावरून सरकारी निवासस्थान सोडू नये म्हणून सांगितले, पण त्यांनी ते मान्य केले नाही. एक दिवस आधी, आतिशी मार्लेना यांची आप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. यानंतर केजरीवाल यांनी संध्याकाळी एलजी विनय सक्सेना यांच्याकडे राजीनामा...

‘राहुल गांधी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जातेय’:त्यांच्या जीवाला धोका असल्याचा खासदार संजय राऊत यांचा दावा

‘राहुल गांधी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जातेय’:त्यांच्या जीवाला धोका असल्याचा खासदार संजय राऊत यांचा दावा

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांचा जीव धोक्यात असल्याचे मी आधीही बोललो आहे. राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे. शिवसेनेच्या आमदाराचे वादग्रस्त विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आपल्या कार्यक्रमाला आलेल्या काँग्रेसच्या कुत्र्याला गाडून टाकू, असा इशारा त्यांनी दिला होता. यापूर्वी आरक्षणाच्या वक्तव्यावर आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना आमदाराच्या वक्तव्यापासून भाजपला दूर केले होते. ते म्हणाले की, भाजप महायुती सरकारचा घटक असला तरी गायकवाड यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करणार नाही. बिट्टू आणि भाजप-शिवसेना नेत्यांवर एफआयआर राहुल गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्ये आणि धमकीवजा वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसने केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, भाजप आणि शिवसेनेच्या चार नेत्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी या सर्वांविरोधात दिल्लीतील तुघलक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी दलित, अल्पसंख्याक, मागासलेले लोक आणि गरिबांचे हित आणि संविधान वाचवण्याविषयी बोलतात, म्हणूनच त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले की, राहुल गांधी आणि काँग्रेस या नेत्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. माकन यांनी केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, भाजप नेते तरविंदर मारवाह, यूपी सरकारचे मंत्री रघुराज सिंह आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 351, 352, 353 आणि 61 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?:काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरही स्पष्टच बोलल्या रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्य नंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांना अशा प्रकारच शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. पूर्ण बातमी वाचा… जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!:अजित पवारांची पोस्ट चर्चेत; युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र, लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांसाठी काय? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जशी बहिण तशी भाऊ… या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बातम्या वाचा… माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा… महाविकास आघाडीची आज बैठक:जागावाटपावर 15 दिवस चर्चा होणार; काँग्रेस 288 पैकी 120 जागांवर लढवण्याच्या तयारीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत महाविकास आघाडी 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक घेणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी (17 सप्टेंबर) ही माहिती दिली. या बैठकीत मविआमधील प्रत्येक पक्षाला किती जागा आणि कोठे मिळतील याचे सूत्र ठरवले जाईल, असे राऊत म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…

​शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांचा जीव धोक्यात असल्याचे मी आधीही बोललो आहे. राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे. शिवसेनेच्या आमदाराचे वादग्रस्त विधान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आपल्या कार्यक्रमाला आलेल्या काँग्रेसच्या कुत्र्याला गाडून टाकू, असा इशारा त्यांनी दिला होता. यापूर्वी आरक्षणाच्या वक्तव्यावर आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना आमदाराच्या वक्तव्यापासून भाजपला दूर केले होते. ते म्हणाले की, भाजप महायुती सरकारचा घटक असला तरी गायकवाड यांच्या वक्तव्याचे मी समर्थन करणार नाही. बिट्टू आणि भाजप-शिवसेना नेत्यांवर एफआयआर राहुल गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्ये आणि धमकीवजा वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसने केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, भाजप आणि शिवसेनेच्या चार नेत्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी या सर्वांविरोधात दिल्लीतील तुघलक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी दलित, अल्पसंख्याक, मागासलेले लोक आणि गरिबांचे हित आणि संविधान वाचवण्याविषयी बोलतात, म्हणूनच त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. काँग्रेस नेते अजय माकन म्हणाले की, राहुल गांधी आणि काँग्रेस या नेत्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. माकन यांनी केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, भाजप नेते तरविंदर मारवाह, यूपी सरकारचे मंत्री रघुराज सिंह आणि शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 351, 352, 353 आणि 61 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?:काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरही स्पष्टच बोलल्या रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्य नंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांना अशा प्रकारच शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. पूर्ण बातमी वाचा… जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!:अजित पवारांची पोस्ट चर्चेत; युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र, लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांसाठी काय? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जशी बहिण तशी भाऊ… या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बातम्या वाचा… माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा… महाविकास आघाडीची आज बैठक:जागावाटपावर 15 दिवस चर्चा होणार; काँग्रेस 288 पैकी 120 जागांवर लढवण्याच्या तयारीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत महाविकास आघाडी 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक घेणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी (17 सप्टेंबर) ही माहिती दिली. या बैठकीत मविआमधील प्रत्येक पक्षाला किती जागा आणि कोठे मिळतील याचे सूत्र ठरवले जाईल, असे राऊत म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…  

हरदीप पुरी म्हणाले- राहुल यांची मानसिकता जिनासारखी:त्यांना रक्ताने माखलेला देश पाहायचा आहे, काँग्रेस सरकारमध्ये शीख पगडी घालायला घाबरायचे

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, ‘राहुल गांधी यांची मानसिकता पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्यासारखी आहे. त्यांना देशात फुटीरतावादी विचार वाढवायचा आहे. रक्ताने माखलेला देश पाहायचा आहे. हरदीप पुरी हे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे आहेत. पुरी म्हणाले- ‘राहुल भारतात राहत असताना कधीही शिखांबद्दल बोलले नाहीत. ते सत्तेवर असताना शीख लोक भीतीने जगत होते. 1984 मध्ये शिखांनाही...

रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?:काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरही स्पष्टच बोलल्या

रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?:काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरही स्पष्टच बोलल्या

रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्य नंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांना अशा प्रकारच शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. रश्मी ठाकरे यांनी राजकारणात कधीही रस घेतला नाही. त्यामुळे कारण नसताना रश्मी ठाकरे यांचे नाव घेणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. नागपूर दौऱ्यावर असतात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रश्मी ठाकरे या कायम त्यांचे पती उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतात. याचा अर्थ त्या राजकारणात येत आहेत, असा होत नाही, असे देखील किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, मात्र कारण नसताना रश्मी वहिनींचे नाव घेणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. वर्षा गायकवाडांनी व्यक्त केला होता अंदाज या संदर्भात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी अंदाज व्यक्त केला होता. पुरोगामी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री लाभली तर मला खूप आनंद होईल. त्यामुळे निवडणुकीनंतर महिला मुख्यमंत्री झालेली मला पाहायला आवडेल, असे मत काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. महिला मुख्यमंत्री या महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाच्या झाल्या तरी मला आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले होते. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुप्रिया सुळे तर शिवसेनेतून रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री पदासाठी दावेदार असल्याचा दावा देखील वर्षा गायकवाड यांनी केला होता. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!:अजित पवारांची पोस्ट चर्चेत; युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र, लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांसाठी काय? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जशी बहिण तशी भाऊ… या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बातम्या वाचा… माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा… महाविकास आघाडीची आज बैठक:जागावाटपावर 15 दिवस चर्चा होणार; काँग्रेस 288 पैकी 120 जागांवर लढवण्याच्या तयारीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत महाविकास आघाडी 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक घेणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी (17 सप्टेंबर) ही माहिती दिली. या बैठकीत मविआमधील प्रत्येक पक्षाला किती जागा आणि कोठे मिळतील याचे सूत्र ठरवले जाईल, असे राऊत म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…

​रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्य नंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांना अशा प्रकारच शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. रश्मी ठाकरे यांनी राजकारणात कधीही रस घेतला नाही. त्यामुळे कारण नसताना रश्मी ठाकरे यांचे नाव घेणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. नागपूर दौऱ्यावर असतात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रश्मी ठाकरे या कायम त्यांचे पती उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतात. याचा अर्थ त्या राजकारणात येत आहेत, असा होत नाही, असे देखील किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, मात्र कारण नसताना रश्मी वहिनींचे नाव घेणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. वर्षा गायकवाडांनी व्यक्त केला होता अंदाज या संदर्भात काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी अंदाज व्यक्त केला होता. पुरोगामी महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री लाभली तर मला खूप आनंद होईल. त्यामुळे निवडणुकीनंतर महिला मुख्यमंत्री झालेली मला पाहायला आवडेल, असे मत काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. महिला मुख्यमंत्री या महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाच्या झाल्या तरी मला आनंदच होईल, असे त्यांनी म्हटले होते. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुप्रिया सुळे तर शिवसेनेतून रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री पदासाठी दावेदार असल्याचा दावा देखील वर्षा गायकवाड यांनी केला होता. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!:अजित पवारांची पोस्ट चर्चेत; युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र, लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांसाठी काय? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जशी बहिण तशी भाऊ… या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बातम्या वाचा… माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा… महाविकास आघाडीची आज बैठक:जागावाटपावर 15 दिवस चर्चा होणार; काँग्रेस 288 पैकी 120 जागांवर लढवण्याच्या तयारीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत महाविकास आघाडी 18 ते 20 सप्टेंबर दरम्यान मुंबईत बैठक घेणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी (17 सप्टेंबर) ही माहिती दिली. या बैठकीत मविआमधील प्रत्येक पक्षाला किती जागा आणि कोठे मिळतील याचे सूत्र ठरवले जाईल, असे राऊत म्हणाले. पूर्ण बातमी वाचा…  

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकने चीनला केले सपोर्ट:भारताविरुद्धच्या हॉकी फायनलमध्ये पाकचे खेळाडू चीनचा झेंडा फडकावताना दिसले

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात चीनला पाठिंबा दिल्याने पाकिस्तानच्या हॉकी संघाला ट्रोल करण्यात येत आहे. मंगळवारी भारत आणि चीन यांच्यात अंतिम सामना झाला, ज्यामध्ये भारताने 1-0 असा विजय मिळवला. यादरम्यान पाकिस्तानी खेळाडू स्टेडियममध्ये चीनचा झेंडा हातात घेऊन बसलेले दिसले. इतकेच नाही तर सामन्यात अनेकदा पंचांचे असे निर्णय भारताच्या विरोधात गेले, जे चीनच्या विरोधात जायला हवे होते. या सामन्यातील रेफ्रीही पाकिस्तानचा...

न्यूझीलंड-श्रीलंका पहिली कसोटी:श्रीलंकाचा नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय

न्यूझीलंडच्या श्रीलंका दौऱ्यातील पहिला सामना गॉल आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. यजमान श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सध्या पहिल्या सत्राचा खेळ सुरू असून श्रीलंकेने बिनबाद ३१ धावा केल्या आहेत. दिमुथ करुणारत्ने आणि पथुम निसांका डावाची सलामी देण्यासाठी आले आहेत. निसांकाने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने 8 विकेट राखून विजय मिळवला...

ऋषभ पंत 632 दिवसांनी कसोटी खेळणार:कोणाला संधी मिळणार कुलदीप की अक्षर; पहिल्या कसोटीसाठी भारत-बांगलादेशचे पॉसिबल 11 इलेव्हन

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईत होणार आहे. भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत 632 दिवसांनंतर कसोटी फॉर्मेटमध्ये परत येऊ शकतो. 25 डिसेंबर 2022 रोजी त्याने बांगलादेशविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. टीम इंडिया 3 फिरकीपटूंना की 3 वेगवान गोलंदाजांना संधी देणार हा मोठा प्रश्न आहे. 3 फिरकीपटू असतील तर कुलदीप यादव किंवा अक्षर पटेल...