समान नागरी कायद्याच्या मसुद्यावर फेरविचार करणार विधी आयोग:कालबाह्य कायद्यांचेही पुनरावलोकन होणार
सरकारने २३ व्या विधी आयोगाच्या स्थापनेची घोषणा केल्यामुळे समान नागरी कायद्याच्या कायदेशीर स्वरूपावर नव्याने विचार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधी आयोग सर्व धर्मांसाठी समान नागरी कायदा तयार करण्याच्या दिशेने काम करेल. त्याचबरोबर कालबाह्य कायदे हटवण्याची शिफारस करेल. तत्पूर्वी, न्यायमूर्ती बीएस चौहान यांच्या अध्यक्षतेखालील २१ व्या विधी आयोगाने असे मत व्यक्त केले होते की, देशात समान नागरी संहितेची (यूसीसी) गरजही...