Maharashtra

दिव्य मराठी अपडेट्स:PM मोदींच्या हस्ते मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन; समुद्री प्रवाशांना मिळणार आधुनिक सुविधा

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

हिंदुत्व-राष्ट्रभक्तीचे देखावे मंडळांनी सादर करत नगरच्या मंडळांनी केले उत्कृष्ट काम:शिवशंभु व्याख्याते नीलेश भिसे यांचे प्रतिपादन‎

आपण पराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे वैचारिक वारस आहोत. त्यांनी गोहत्या करणाऱ्याला जाहीर फाशी दिली होती. त्यामुळे हिदूंनीही हिंदुत्वाशी तडजोड न करता संघटित राहावे. गणेशोत्सव ज्या उद्देशान...

कवितेचे होणारे सादरीकरण घेते रसिकांच्या मनाचा ठाव:मोबाइलच्या आभासी दुनियेत माणूस स्वतःचे अस्तित्व विसरला, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दौंड यांचे मत‎

अल्पाक्षरत्व हे कवितेचे वैशिष्ट्य आहे. कवी हा कवितेशी प्रामाणिक राहात जीवनाशी निगडित भावनांना शब्दबद्ध करत समाजात कवितेचे होणारे सादरीकरण रसिकांच्या मनाचा ठाव घेते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कैल...

सरसकट पंचनामे करून तत्काळ अहवाल सादर करा:आमदार माेनिका राजळे यांनी पाथर्डी तालुक्यात केला अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा‎

मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आमदार मोनिका राजळे यांनी गुरुवारी सकाळपासून केली. यावेळी आमदार राजळे यांनी अधिकाऱ्यांना तातड...

राहुरीत शहरात मुख्य रस्ते खड्डे अन् दूषित पाण्याची समस्या:विद्यार्थी, महिला, ज्येष्ठांना जीव मुठीत घेऊन जावे लागते रस्त्यांवर‎

राहुरी शहरातील मुख्य रस्ते व गल्ली बोळातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली. दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने तर चक्क रस्त्यावरील डबक्यात आंघोळ करत नगरपरिषद प्रशासनाचा निषेध नोंदवला. शहरातील रस्त्यां...

वसई-विरारमधील धक्कादायक घटना:वाहतूक कोंडीमुळे चिमुकल्याचा बळी, दीड वर्षाच्या मुलाचा ॲम्ब्युलन्समध्येच मृत्यू

वसई-विरारमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नायगावहून मुंबईच्या दिशेने उपचारासाठी निघालेल्या दीड वर्षांच्या चिमुकल्याचा वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे प्...

बच्चू कडू म्हणाले- आता कलेक्टरला तोडू:नेपाळसारखे मंत्र्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही - रविकांत तुपकर; दोन्ही नेत्यांचा सरकारला इशारा

अकोल्यात आज 'किसान ब्रिगेड'च्या वतीने आयोजित 'शेतकरी लूट वापसी संवाद सभा' वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. या सभेत प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रवि...

छत्रपती संभाजीनगरला पावसाने झोडपले:वेरूळ घाटात झाड कोसळले, मराठवाड्यात सर्वदूर पाऊस; शनिवारी देखील यलो अलर्ट

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागांना अतिवृष्टीचा देखील फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्...

समाजातील तेढ महाराष्ट्राला परवडणारी नाही:कोणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही, चिंतन शिबिरात बोलताना अजित पवारांचे विधान

नागपूर येथे चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार म्हणाले, राज्याचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम करताना कोणावर अन्याय होऊ देणार नाही. सारथी बार्टी सगळ्या संस्थांना मदत केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. मागील...

गावकी आणि भावकी एकत्र होती तसेच राहू:समाज तुटला तर अराजक निर्माण होते, आरक्षणाच्या मुद्यावर मकरंद अनासपुरेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला राज्य सरकारने मंजूरी दिल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाल्याचे पाहायल...

सोन्याच्या लालसेपोटी वृद्धाची निर्दयी हत्या:सलून चालकाने आवळला गळा, मृतदेह ड्रेनेजमध्ये फेकला; घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबईत सोन्याच्या लालसेपोटी एका 76 वर्षीय वृद्धाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. एका सलून मालकाने या वृद्धाचा खून करून मृतदेह थेट ड्रेनेजमध्ये फेकून दिला होता. मुंबईतील मीरा भाईंदर येथे घडलेल्या ...

आष्टीचा जब्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंकडे परत येईल:येणाऱ्या निवडणुकीत त्याचा कार्यक्रम करू, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा सुरेश धसांवर निशाणा

बीड जिल्ह्यातील केज येथे ओबीसी समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आष्टीचा जब्या म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांना डिवचले आहे. आष्टीचा जब्या पंकजा मुंडे आणि ...

मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाची दलाली बंद करावी:शंभरी पूर्ण करणाऱ्या संघाने नथुराम व विखारी विचार सोडावे, हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी (2 ऑक्टोबर) विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आत...

विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाली:मतदार याद्यांवर लक्ष असू द्या, अंबरनाथमध्ये राज ठाकरेंकडून कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना

महाराष्ट्रात लवकरच महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर पक्षाला बळकटी मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्...

ऐन दिवाळीच्या काळात एसटी प्रवाशांची होणार अडचण!:गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोतांच्या संघटनेकडून आंदोलनाचा इशारा, काय आहे प्रकरण?

ऐन दिवाळीच्या काळातच एसटी प्रवाशांना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वातील संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंब...

आयुष कोमाकर खून प्रकरण: पोलिसांशी हुज्जत:सोनाली आंदेकरसह १३ जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा

आयुष कोमाकर खून प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आंदेकर यांच्यासह १३ जणांविरुद्ध समर्थ पोलि...