Maharashtra

चंद्रपूरच्या राजुरा विधानसभेत 6,850 मतदार वाढवले:राहुल गांधी यांचा EC वर आरोप; काँग्रेस उमेदवाराचा 3,054 मतांनी झाला होता पराभव

काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी 'मत चोरी' होत असल्याचा दावा करत, यामागे एक मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कर्नाटकातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांत...

ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन:ऐतिहासिक संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी, गुरुवारी सकाळी 11 वाजता अंत्यदर्शन

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या ऐतिहासिक ...

शाळांमध्ये कोणत्या इयत्तेत त्रिभाषा असावी?:समितीच्या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा, नरेंद्र जाधवांनी दिली महत्त्वाची माहिती

त्रिभाषा धोरणाच्या सक्तीला झालेल्या तीव्र विरोधामुळे राज्य सरकारने आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत असलेल्या त्रिभाषा धोरणावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी समितीची प...

एकनाथ खडसेंच्या जावयाच्या अडचणीत वाढ:पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी एसआयटी गठीत करण्याचे निर्देश, प्रांजल खेवलकरांचा पाय खोलात

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी शे...

पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा:मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार धारा, विदर्भातही हाय अलर्ट

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. मराठवाड्यात पावस...

'साप चावला, साप चावला' असे ओरडत थांबवली टॅक्सी:गाडी थांबताच घेतली वरळी सी-लिंकवरून उडी, मुंबईत व्यावसायिकाची आत्महत्या

मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर मंगळवारी मध्यरात्री एका व्यावसायिकाने टॅक्सी थांबवून समुद्रात उडी मारली. अमित शांतीलाल चोप्रा (वय 47) असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय हो...

आक्रोश मोर्चाला वेगळे वळण:बच्चू कडूंसह शेतकरी आक्रमक, गेट उघडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश

शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेश पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शेतीच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित जनआक्रोश मोर्...

यापुढे आम्ही दांडके नाही तर कोयते काढू:लक्ष्मण हाकेंचा इशारा, ओबीसींचे आरक्षण वाचवा म्हणत बंजारा समाजाला आवाहन

मराठा आरक्षणाचा काढलेला जीआर हा ओबीसींचे आरक्षण संपवणारा आहे. यापुढे आम्ही दांडके नाही तर कोयते काढू, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. हिंगोली येथील कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसींचा एल्...

आम्हाला बदनाम करू नका:तमाशा कलावंत मंगला बनसोडे स्पष्टच बोलल्या, कला केंद्र आणि तमाशामधील सांगितला फरक

सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे एका विवाहित तरुणाने, बीड जिल्ह्यातील गेवराईचा माजी उपसरपंच असलेल्या गोविंद बर्गेने, एका नर्तिकेच्या नादात आत्महत्या केली. या घटनेमुळे सोलापूर आणि बीड जिल्ह्यात खळबळ उ...

लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक:85 कोटींची फसवणूक आणि जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप, बांधकाम क्षेत्रात खळबळ

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. या अटकेमुळे बांधकाम आणि उद्योग क्षेत...

कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपास सुरुवात:मंत्री छगन भुजबळांचा आक्षेप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

राज्य सरकारने आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील मराठा उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले. पण आता मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या प्रमाणपत...

मनोज जरांगे पाटलांनी दिला 'चलो दिल्ली'चा नारा:मराठा समाजाचे अधिवेशन राजधानीत घेण्याची केली घोषणा, लवकरच तारीख होणार जाहीर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण केले होते. त्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य करत हैदराबाद गॅझेटनुसार ...

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ:बेनामी मालमत्ता प्रकरणी कोर्टाकडून चौकशीचे आदेश, अंजली दमानियांकडून तक्रार दाखल

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर भुजबळांच्या मालकीच्या बेनामी संपत्तीची चौकशी...

सरकारकडून मराठवाडा बेदखल:मुक्तिसंग्रामदिनी संभाजीनगरात होणारी मंत्रिमंडळाची बैठक सलग दुसऱ्या वर्षी रद्द

गेल्या २० वर्षांत झाल्या मंत्रिमंडळाच्या ६ बैठका मराठवाड्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दरवर्षी संभाजीनगरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचे ठरवण्यात आले. मात्र या बैठकीत सलग दुसऱ्या वर्...

कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला 'राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा' दर्जा:शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, पर्यटन विभागाने जारी केले परिपत्रक

कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, येथील ऐतिहासिक शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा प्राप्त झाला आहे. याबद्दल पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने एक प...

'ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे' म्हणत तरुणाची नदीत उडी:आत्महत्येपूर्वी म्हणाला- माझ्या बलिदानानंतर तरी समाजाला न्याय मिळावा, लातूरमधील घटनेने हळहळ

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात ओबीसी आरक्षणाच्या चिंतेतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरत महादेव कराड (वय 35) या तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात ...