चंद्रपूरच्या राजुरा विधानसभेत 6,850 मतदार वाढवले:राहुल गांधी यांचा EC वर आरोप; काँग्रेस उमेदवाराचा 3,054 मतांनी झाला होता पराभव
काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी 'मत चोरी' होत असल्याचा दावा करत, यामागे एक मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे. कर्नाटकातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांत...