Maharashtra

महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान:अजितदादांचा मृत्यू हा निव्वळ अपघात, कृपा करून इथे राजकारण आणू नये - शरद पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुःखद निधनावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अत्यंत भावुक अंतःकरणाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, महाराष्ट्राचे कधीही न भरून निघणारे हे मोठे नुकसान आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्...

अजितदादांच्या आईला कळू नये म्हणून टीव्हीची केबल तोडली:लेकाला भेटायला चालतच निघाल्या, फार्महाऊसवरील मनाला चटका लावणारा प्रसंग

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. त्यातच आता अजित पवारांच्या...

विमानात तांत्रिक बिघाड नव्हता, चूक पायलटचीच!:VSR एव्हिएशनच्या मालकाचा अजब दावा; अजित पवारांच्या विमान अपघातावरून तर्क-वितर्क

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या अपघाताबाबत विविध शंका उ...

बारामतीत शुकशुकाट!:अजित पवारांच्या निधनामुळे काटेवाडीत पेटली नाही चूल, संपूर्ण गाव शांत; पाहा PHOTO

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मुंबई येथून सकाळी बारामती येथे अजित पवार विमानाने आले. बारामतीत विमान लँड करत अस...

अनुभवाची शिदोरी तोकडी पडली:अजित पवारांचे विमान चालवणारी पायलट शांभवी पाठक कोण?

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना आज सकाळी घडली. विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाला असून संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांचे विमान बारामती येथे लँड होत असतानाच भी...

अजित पवारांसह तरुण क्रू मेंबरचाही दुर्दैवी अंत:अजितदादांशी आज बोलणे करून देणार होती, पण...; पिंकीच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी धडकली आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. या विमान अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन पायलट, एक क्रू...

अजित पवार चटका लावून गेले!:दादांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण बेचव आणि आळणी; वाचा मान्यवरांनी जागवलेल्या आठवणी

बारामतीत आज सकाळी झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. ज्यामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. त्यांच्या अकाली निधनावर सर्व राजकीय नेत्यांनी शोक आणि संव...

अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू:पार्थिव विद्या प्रतिष्ठानमधून पुन्हा रुग्णालयात नेले, अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर; उद्या अंत्यसंस्कार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी निधन झाले. बुधवारी सकाळी ८:४५ वाजता बारामती विमानतळावर उतरताना त्यांचे चार्टर्ड विमान कोसळले. ते ६६ वर्षांचे होते. या अपघातात त्यांचे सुरक्षा रक्षक, दोन वैमानि...

पुण्यात आईने पोटच्या मुलाचा गळा चिरला:मुलीवरही चाकूने सपासप वार, मुलगा ठार, मुलगी गंभीर; कौटुंबीक वादातून घटना घडल्याचा संशय

पुण्याच्या वाघोली परिसरात एका महिलेने आपल्या पोटच्या मुलाची चाकूने गळा कापून हत्या केल्याची भयंकर घटना उजेडात आली आहे. या घटनेत एक 11 वर्षीय मुलगा ठार झाला असून, त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे. कौ...

पैसा अन् वेळ वाया घालू नका, अर्ज मागे घ्या!:चंद्रकांत पाटील यांचे विरोधकांना आवाहन; उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याचा मुद्दा तापणार

सत्ताधारी भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. या अंतर्गत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांच्या उमेदवारांना आपला वेळ व पैसा ...

अमृता फडणवीसांबद्दल गायिका अंजली भारतींचे आक्षेपार्ह वक्तव्य:भर कार्यक्रमात ओलांडली मर्यादा; भाजप आक्रमक, ठाकरे गटाकडूनही निषेध

भंडारा येथे आयोजित एका गायनाच्या कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी बलात्कार विषयावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह...

बाळासाहेब ठाकरे नव्हे तर मोदी-शहा शिंदे गटाला वंदनीय:संजय राऊतांची टीका; मात्र, गिरीश महाजनांसह, अमृता फडणवीसांची बाजू घेतली

शिंदे शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी करत थेट पुढाकार घेतला आहे. आज शिंदे सेनेचे नगरसेवक स्वतंत्र गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच मु...

शिंदे गटाने भाजपचा संयुक्त गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळला:आज कोकण आयुक्तांकडे करणार स्वतंत्र गटनोंदणी; काय आहे रणनीती?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक आज आपला स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. शिंदे गटाने यासंबंधी भाजपसोबत संयुक्त गट नोंदणी करण्याचा प्रस्ताव फेटाळून ल...

बाबासाहेबांचे नाव घ्यायला लाज वाटते का?:ज्यांना लाज वाटते, त्यांना देशात राहण्याचा अधिकार आहे का? विजय वडेट्टीवारांचा महाजनांवर संताप

नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे रणकंदन माजले आहे. या प्रकरणावरू...

गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या:दिलगिरी व्यक्त करताना म्हणाले- मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो; नव्या वादाला सुरुवात

नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने निर्माण झालेला वाद शांत होण्याऐवजी अधिकच पेटताना दिसत आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मंत्री गिरीश महाजन...

चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट भाजपच्या संपर्कात:सुधीर मुनगंटीवार यांचा दावा, सत्तास्थापनेसाठी मुंबईत आज अंतिम खलबते

चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा पेच अद्याप कायम असून, यावर अंतिम तोडगा काढण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आज (२७ जानेवारी) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आह...