Maharashtra

रायगड, ठाणे आणि नवी मुंबई या भागांत पावसाच्या सरी:पुढील 24 तास राज्यात ढगाळ आणि दमट वातावरण; राज्यभर परिणाम

महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याने हिवाळा संपत आल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत जाणवत असलेली कडाक्याची थंडी आता हळूहळू कमी होत असून अनेक भागांत दिवसाचे तापमान वाढू लागले आहे. सकाळच्या वेळेत काही ठिकाणी ...

लहान मनाचे लोकच सन्मानाला विरोध करतात:कोश्यारींच्या पद्मभूषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार; वाद चिघळला

माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या सन्मानाला विरोध करणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही:जामीन मिळताच गोगावलेंचा आक्रमक पवित्रा, विरोधकांना थेट इशारा

रायगडमधील महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट यांच्यात झालेल्या राडा प्रकरणी जामीन मंजूर होताच मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले पुन्हा...

ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणतायत, पण कशासाठी?:भाषणात बाबासाहेबांचे नाव घेण्याचे अनावधानाने राहिले; गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमादरम्यान ...

लाडक्या बहीणींचे 2100 रुपये करणार:'एक बार मैंने कमिटमेन्ट करदी तो मैं खुदकी भी नही सुनता', DCM एकनाथ शिंदेंनी दिला शब्द

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असून, उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्...

सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई:मद्रे येथे दीड कोटींचा बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त, दारू माफियांचे धाबे दणाणले

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे येथील एका शेतात सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर धडक कारवाई करत तो उध्वस्त केला आहे. संशयित आरोपी राजू टिळेकर याच्या मालकीच्या गट ...

गडचिरोलीच्या नक्षल गडात पहिल्यांदाच फडकला तिरंगा!:बिनागुंडात ऐतिहासिक ध्वजारोहण, माओवाद्यांचे स्मारक नष्ट करून दहशत मोडीत

संपूर्ण देशभर 77 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बिनागुंडा या अतिदुर्गम भागात आज एक ऐतिहासिक सुवर्णक्षण साजरा झाला. एकेकाळी नक्षलवाद्यांचा ब...

महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेचा धुराळा!:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरणार मैदानात, 7 दिवसात 22 सभा घेणार

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सर्व...

मालेगावात प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहावर विरजण:फुगे विक्रेत्याच्या सिलिंडरचा भीषण स्फोट, पोलिस परेड मैदानाजवळ झालेल्या दुर्घटनेत 5 जण गंभीर

देशभरात 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नाशिकच्या मालेगावात एका दुर्दैवी घटनेने या आनंदावर विरजण पडले आहे. येथील पोलिस परेड मैदानापासून अवघ्या 250 मीटर अंतरावर एका फुगे विक्र...

कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू:पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप; रमेश तिखेंना आला होता हृदयविकाराचा झटका

कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यू पोलिस चौकशीच्या तणावातून झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरण...

साताऱ्यात भाजपाचा 'एल्गार':जिल्हा परिषदेच्या 60 तर पंचायत समितीच्या 118 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस बुधवारी होता. सकाळपासून इच्छूकांनी शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केल्याने अर्ज स्वीकृती केंद्रावर गर्दी झाली होती. साता...

गळ्यात कांद्याची माळ, डोळ्यात अश्रू:माढ्यात शेतकरी पुत्राने अनोख्या पद्धतीने दाखल केला उमेदवारी अर्ज

माढा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी धावपळ आणि राजकीय चढाओढ पाहायला मिळाली. अनेक उमेदवारांनी अर्ज भरले तर काहींनी बंडखोरीचे नि...

फुलंब्रीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा राडा!:खासदार कल्याण काळेंच्या कार्यालयावर चढवला हल्ला; निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी वाटपावरून फुलंब्रीमध्ये काँग्रेस पक्षांतर्गत धुसफूस उफाळून आली असून, संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्...

महायुतीचे अखेर ठरले!:कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाण्यात महायुतीचाच महापौर, रवींद्र चव्हाणांची माहिती

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार अशी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्य...

राज्यात विरोधक, अकोल्यात मैत्री?:सत्तेसाठी भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला युतीची साद; बहुमतासाठी अडले

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष महापौर निवडीकडे लागले असून, अकोला महानगरपालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने सत्तेसाठी नवीन समीकरणे उदयाला येत आहेत. ...

शिवसेना ठाकरे गटाच्या सरिता म्हस्के 'नॉट रिचेबल'!:म्हस्के आमच्याच संपर्कात, कुठेही गेलेल्या नाहीत; अनिल परबांचे स्पष्टीकरण

महापालिका निवडणुकांचे निकाल लागले असून आता महापौर पदाच्या निवडीवरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच विजयी नगरसेवकांची पळवापळवी देखील करण्याचे प्रकार सुरू झाल्याचे बोलले जात आहे. मुंबईस...