रायगड, ठाणे आणि नवी मुंबई या भागांत पावसाच्या सरी:पुढील 24 तास राज्यात ढगाळ आणि दमट वातावरण; राज्यभर परिणाम
महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याने हिवाळा संपत आल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत जाणवत असलेली कडाक्याची थंडी आता हळूहळू कमी होत असून अनेक भागांत दिवसाचे तापमान वाढू लागले आहे. सकाळच्या वेळेत काही ठिकाणी ...