Maharashtra

CDR मिळवण्याचा अधिकार कोणालाही नाही:अंजली दमानियांकडे तो कसा गेला याची चौकशी होईल- CM देवेंद्र फडणवीस

अशोक खरातला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉल केले होते तसेच अनेक नेत्यांनी खरातला कॉल केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. या संदर्भातील सीडीआर देखील त्यांनी समोर आणल्याचा दावा केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र...

बारामती पोटनिवडणूक:अजितदादांना श्रद्धांजली म्हणून शरद पवार गट निवडणूक लढवणार नाही; राहुरीबाबत मविआच्या चर्चेनंतर निर्णय- शशिकांत शिंदे

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असतानाच, शरद पवार यां...

334 कोटींच्या रस्ते कामात सिमेंटऐवजी वापरली 'राख'?:भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात भ्रष्टाचार! कंत्राटदारावर कारवाईची मागणी

भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या 34 कोटींच्या रस्ते बांधकामात सिमेंटऐवजी चक्क 'फ्लाय ॲश' (कोळशाची राख) आणि निकृष्ट गिट्टीचा वापर केला जात असल्याचा गं...

जैन समाज हिंदूच, अल्पसंख्याक दर्जा फेकून देण्याची वेळ:धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणावर लोढांची तोफ; 'फूट डालो' धोरणावर प्रहार

राज्यातील सत्ताधारी बाकावरून पुन्हा एकदा 'हिंदू अस्मिते'चा हुंकार घुमला असून, यावेळी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जावरच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "जैन ध...

'मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती':या शब्दांमुळे माझे बांधव दुखावले असतील तर क्षमा करा- शरद पोंक्षे

'मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती', असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले होते. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली न...

केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरुद्ध गोदी कामगारांचा एल्गार!:मुंबईत कर्नाक बंदर येथे जोरदार निदर्शने; 'चार लेबर कोड' मागे घेण्याची मागणी

केंद्र सरकारच्या मालकधार्जिण्या कामगार धोरणाविरुद्ध केंद्रीय कामगार संघटनांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देऊन, बंदर व गोदी कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत जोरदार निदर्शने केली. हिंद ...

सातारचे सिव्हिल सर्जन डॉ. करपे निलंबित:अर्भक मृत्यू प्रकरण अंगलट; स्त्रीरोग तज्ञ डॉ. शिकलगारची गच्छंती!

सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रकरणात झालेल्या अर्भक मृत्यू प्रकरणाने गंभीर वळण घेत अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासह स्त्र...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 ठार:ट्रकने मजुरांच्या पिकअप व्हॅनला पाठीमागून उडवले; मृतात सर्व महिला, आकडा वाढण्याची शक्यता VIDEO

जालना जिल्ह्यातील समृद्धी महार्गावर एका भरधाव ट्रकने महिंद्रा पिकअपला उडवल्याने भीषण अपघात झालाय. या घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतातील सर्व महिला असल्याचे समजते. या घटनेत पाच ते सहा जण गं...

महापौर रितू तावडेंच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल:किशोरी पेडणेकर म्हणाल्या- प्रत्येक भाषणानंतर सारवासारव करावी लागतेय; सुषमा अंधारेंचाही टोला

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी जैनमुनी नम्रमुनी यांच्या चमत्कारामुळे आपली घशाची समस्या दूर झाल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेविरोधात...

रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली:खासदार रवींद्र वायकरांनी दिली माहिती; कोकण रेल्वेचा मार्गही बदलणार

मुंबईतून कोकणात जाणारी ट्रेन रत्नागिरी-दिवा पॅसेंजर ट्रेन ही पूर्वीप्रमाणेच दादर स्थानकापर्यंत चालवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली होती. ही मागणी रेल्वे खात्याने फेट...

विलीनीकरणाचा विषय आमच्याकडून संपलाय:सुनील तटकरेंकडून दुतोंडीपणा, आम्ही स्वतंत्र लढणार; शरद पवार गटाची स्पष्ट भूमिका

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विलीनीकरण होणार अशा चर्चा वारंवार केल्या जात आहेत. तसेच अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 16 फेब्रुवारी रोजी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले होते क...

महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला:मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्याने ‘साकळाई’चे स्वप्न होणार पूर्ण, विखे पाटलांची माहिती

श्रीगोंदा व अहिल्यानगर या दोन तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या ३२ गावांतील १० हजार हे...

ब्लॅक मार्केटमध्ये 7500 रुपयांत सिलिंडर:प्रकाश आंबेडकरांचा दावा; नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर? म्हणत PM नरेंद्र मोदींवर साधला निशाणा

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील इंधन टंचाई विशेषतः घरगुती गॅसच्या टंचाईवरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काळ्या बाजारात गॅसचे एक सिलिंडर 7500 रुपयांत...

आम्हाला चांगले स्थान मिळाले नाही तर गिअर बदलणार:शिवसेनेच्या आमदाराचा मित्रपक्षाला इशारा; एकनाथ शिंदेंकडून लोकसभेची तयारी सुरू

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभेसाठी आत्तापासूनच तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी शिवसेना शिंदे गटाने राज्यातील लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखांची घोषणा...

सुषमा अंधारेंची सावध भूमिका:अशोक खरातप्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटूनच काही गोष्टी सांगणार, विषय सावधगिरीने हाताळण्याची गरज व्यक्त

नाशिकचा भोंदू अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलांशी शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी खरात त्यांना नकळत एक विशिष्ट औषध देत होता, अशी माहिती एसआयटी तपासात...

लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा:ई-केवायसीला 30 एप्रिलपर्यंत संधी; खरातपासून विलिनीकरणापर्यंत, आदिती तटकरेंनी दिली सडेतोड उत्तरे

राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेतील ई-केवायसी दुरुस्तीसाठ...