राज्यातील गरजू कुटुंबांना मिळणार हक्काचे घर:1 जानेवारी 2011 पर्यंतची सरकारी जमिनीवर असलेली अतिक्रमणे नियमानुकूल केली जाणार, शासनाचा निर्णय
महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू कुटुंबांना हक्काचे घर देण्यासाठी फडणवीस सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, याअंतर्गत 1 जानेवारी 2011 पर्यंत सरकारी जमिनीवर झालेली व सध्या अस्तित्वात असलेली अतिक्रमणे आता नियमानुकूल केली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवे...