लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:आठवड्यातून एकदा पाणी, मैदानांवर नशेखोर; भाजपने कामे केली असती तर समोर आले असते, संभाजीनगरात ठाकरे गटाचा हल्लाबोल
जर भाजपच्या लोकांनी कामे केली आहेत तर ते आज कार्यक्रमाला का आले नाहीत. त्यांनी कामे केले असते तर ते आज कार्यक्रमाला आले असते आणि लोकांना सांगितले असते की आम्ही २०० कोटी रुपयांची कामे केली आहेत पण त्यांच्याकडे लोकांसमोर येण्याची ताकद नाही म्हणून ते...