Maharashtra

डॉक्टर संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी:लंडनला जाण्यापासून रोखले, विमान सुटले; 10 तारखेलाही झाली होती चौकशी

भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरीक डॉक्टर संग्राम पाटील यांना आज पुन्हा मुंबई विमानतळावर चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीच्या फेऱ्यात त्यांचे लंडनला जाणारे विमान सुटल्यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. डॉक्टर संग्र...

एकनाथ शिंदेंची मास्टरस्ट्रोक:मराठवाड्यात शिंदेंची ताकद वाढली; लातूरमध्ये 38 अपक्षांचा पक्षप्रवेश, निवडणुकीचे गणित बदलले

राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्याआधीच राजकीय वातावरण तापलेले असताना लातूरमधून एक मोठी आणि निर्णायक घडामोड समोर आली आहे. लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ...

एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांची भेट:मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत अनपेक्षित समोरासमोर; राजकीय संघर्षात सौजन्याची झलक

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोर शिगेला पोहोचलेला असतानाच, मुंबईच्या राजकीय वर्तुळात गुरुवारी एक अनपेक्षित आणि चर्चेचा विषय ठरलेली घडामोड घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठ...

ठाणे बाळासाहेबांचं शहर; म्हणूनच वाद टाळले:ठाण्यावर फडणवीसांचा सविस्तर खुलासा; शिवसेनेसाठी भाजपनं नमतं घेतल्याची कबुली

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. काही शहरांमध्ये मोठ्या पक्षांनी युतीचा मार्ग स्वीकारला आहे, तर काही ठिकाणी प्रत्येक पक्षाने आपली ताकद स्व...

जे घडतंय ते विचारधारेच्या पलीकडचे:अंबरनाथमधील भाजप-काँग्रेस आघाडीवर एकनाथ शिंदेंचा घरचा आहेर; फडणवीसांसोबतच्या 'कोल्ड वॉर'वरही स्पष्टच बोलले...!

'अंबरनाथमध्ये झालेल्या भाजप-काँग्रेस आघाडीबद्दल आम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो. तिथे पाहा काय होतंय ते. जे होतंय, ते विचारसरणेशी सुसुंगत नाही, याची जाण क...

'लाडकी बहीण' योजनेत फसवणूक करणे भोवले:बुलढाण्यात 6 महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई, सर्व हप्ते केले वसूल; कायदेशीर कारवाईची शक्यता

राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर आता प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उग...

महापालिकेच्या रणधुमाळीत चंद्रकांत पाटलांचा दावा:उमेदवारासाठी दिली हमी; म्हणाले- लिहून ठेवा, महाराष्ट्रात नंबर वन मतं मिळतील

पुणे महानगरपालिका निवडणुका सध्या केवळ स्थानिक राजकारणापुरत्या मर्यादित न राहता संपूर्ण राज्याच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या घडामोडींमुळे ...

आश्वासनांची खैरात:उमेदवारांनी लिहिला विकासाचा ‘निबंध’, रस्ते करायचे अन् गुन्हेगारीही संपवायची रेशनपासून रक्तापर्यंत मदतीसाठी हमी

मनपा निवडणुकीत यंदा उमेदवारांना अर्जासोबत स्थानिक संस्थेच्या विकासासाठी काय करणार? यावर १०० ते ५०० शब्दांत निबंध लिहिणे बंधनकारक केले होते. उमेदवारांचे निबंध आणि शपथपत्रे महापालिकेने ऑनलाईन संकेतस्...

अमित ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावनिक पत्र:बिनविरोध निवडणुकीसाठी जीव गेला; तीन अत्यंत महत्त्वाच्या मागण्या

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात घडलेली मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेला हादरवणारी ठरली आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण...

मुंबईतील 26 जुलैच्या पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते?:दोघेही अहंकाराच्या सर्वोच्च स्थानावर, मुलाखतीवरून आशिष शेलारांचा घणाघात

"दिवसभर सिनेमे बघायचे, घरच्यांसोबत फाफडा-जिलेबी खायची आणि मित्रांसोबत गप्पा मारायच्या, यापलीकडे ठाकरे बंधूंनी मुंबईसाठी काय केले? जेव्हा मुंबईकर २६ जुलैच्या पुरात अडकले होते, तेव्हा हे दोघे कुठे हो...

शरद पवार NDAत जाणार नाहीत; चर्चांवर संजय राऊतांचा स्पष्ट इन्कार:फडणवीसांना शब्दात पकडलं; पाप - महापाप विधानावरून टोला

राज्यातील राजकारण सध्या कमालीचे तापले असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीमुळे निर्माण झालेल्या वातावरणात खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शब्दा...

तुळजापुरात अनैतिक संबंधातून खून:काकाने अडसर ठरणाऱ्या पुतण्याची कुऱ्हाडीने केली हत्या; मृतदेह तामलवाडी तलावाजवळ फेकला

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिस‎स्टेशनच्या हद्दीत दीर-भावजयीच्या अनैतिक‎संबंधांची माहिती वडिलांपर्यंत पोहोचवत‎असल्याचा राग मनात धरून, एका निर्दयी‎चुलत्याने आपल्या १३ वर्षीय पुतण्याचा‎दिवसाढवळ्य...

अभी नहीं तो कभी नहीं!:ठाकरे बंधू म्हणाले- ड्रग्ज आणि राजकारणातल्या पैशांचा संबंध तपासा, महाराष्ट्रावरचे संकट हेच एकत्र येण्याचे कारण

महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घ काळानंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे द...

'राष्ट्रवादी' एकत्र येण्यावर अजित पवारांचे सूचक विधान:महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधान असल्याचे केले मान्य

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि अजित पवार गट काही ठिकाणी एकत्र लढताना दिसत असल्याने, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, याची चर्चा राजकीय वर...

मनसेत नाराजीची चर्चा फोल? संदीप देशपांडेंची थेट भूमिका:संतोष धुरी यांच्या दाव्यांनंतर मनसेतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी

मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संतोष धुरी यांनी केलेल्या दाव्यांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. संदीप देशपांडे नाराज असून त्यांनाही ...

पर्यावरणाचा प्रखर प्रहरी हरपला:पश्चिम घाटांचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड; डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन, देशभरातून शोकभावना

भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, नामवंत विचारवंत आणि निसर्गसंवर्धनासाठी आयुष्य वाहून घेणारे डॉ. माधव गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्प...