Maharashtra

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यक्रम उत्साहात

राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती प्रसंगी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बडनेरा शहर शाखेच्या वतीने व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यक्रम आधार बेघर शहरी निवारा (अ...

निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय:चार नवीन 'सहायक आयुक्तां'ची तातडीने पदस्थापना; निवडणूक तयारीला गती

मुंबई महापालिकेसह राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुका घेण्यासाठी प्रशासन आणि र...

सांगलीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का!:आमदार अरुण लाड यांचे सुपुत्र भाजपच्या वाटेवर, शरद लाड करणार पक्षप्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सांगलीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड यांचे सुपुत्र शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची म...

पुण्यातील धक्कादायक घटना:11 वर्षीय मुलगा खेळता खेळता लिफ्टमध्ये अडकला, वेळेवर मदत न मिळाल्याने मृत्यू

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील चोवीसवाडी येथे एका 11 वर्षीय चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आ...

सत्याचा लढा हरले, ढसा ढसा रडावेसे वाटतेय:उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही; नितीन गडकरींच्या विरोधात अंजली दमानियांना अपयश

एक सत्याचा लढा आज हरले. नितीन गडकरी आणि अतुल शिरोडकर जिंकले. फक्त ढसा ढसा रडावेसे वाटत आहे, असे ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. आज झालेल्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीत अंजल...

महाराष्ट्रातील तीन विमानतळांची नावे बदलली:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव, मुख्यमंत्र्यांकडून लवकरच अधिकृत घोषणा

महाराष्ट्रातील तीन शहरांच्या विमानतळांची नावे बदलण्यात आली आहेत. महाराष्ट्रासाठी नवी ओळख ठरणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिनकर बाळू पाटील अर्थात दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा...

नालायकांच्या हाती नवी मुंबईची सत्ता नको:गणेश नाईकांचा शिंदेंवर अप्रत्यक्ष टोला; ऊठसूट एकनाथ शिंदेंवर टीका खपवून घेणार नाही- उदय सामंत

महाराष्ट्रात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण पेटले आहे. त्यात ठाण्यातील राजकीय संघर्ष चांगलाच रंगात आला असल्याचे दिसत आहे. वन मंत्री गणेश नाईक आणि शिवसे...

महाराष्ट्रात आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात:आता कागदी बॉंडची गरज संपणार, वाचा ई-बॉण्डचे फायदे?

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आज महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉंड प्रणाली सुरु केली आहे. या नव्या डिजिटल योजनेमुळे राज्यातील आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मि...

दिव्य मराठी अपडेट्स:सोलापूरमध्ये केमिकल कंपनीला आग, पिंपरी चिंचवडमध्ये लिफ्टमध्ये अडकून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

जयंत पाटील भाजपत आले तरी पडळकरच सीनियर राहतील:ज्युनियर म्हणून मागे बसतील, चंद्रकांत पाटील यांनी घेतली पडळकरांची बाजू

भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत आयोजित सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांना उघडपणे टोले मारत मोठे वक्तव्य केले आहे. गोपीचंद पडळकर यांनी आधीच जयंत पाटील ...

पोलिस आयुक्तांमुळेच वाहतूक कोंडी:अमितेश कुमार येणार म्हणून पुण्यात रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सुरू!

पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्थेमुळे वारंवार चर्चेत असलेले पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आता एका वेगळ्याच कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पोलीस आयुक्तांच्या 'व्हीव्हीआयपी' दौऱ्यासाठी शहरातील...

राज्य सरकारचा मोठा निर्णय:आता हॉटेल्स, दुकाने आणि आस्थापना 24 तास सुरू ठेवता येणार; कोणत्या आस्थापनांना सूट नाही?

राज्यातील व्यापारी आणि ग्राहकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील दुकाने, हॉटेल्स आणि इतर आस्थापना आता 24 तास उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट...

जयंत पाटलांनी जिल्ह्यातील कारखाने हाणले:राष्ट्रवादी पक्ष नव्हे, लुटारूंची टोळी; सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

भाजप आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. म्हैसवाड येथे बोलताना खोत यांनी जयंत पाटील यांनी जिल्ह्यात अनेक साखर कारखाने...

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा:ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीच्या संकटात महादेव जानकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांवर मोठे संकट आले असून या अस्मानी संकटामुळे बळीराजा हतबल झाला आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी ...

पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!:11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी अखेरची संधी, 3 ऑक्टोबर रोजी होणार वेळापत्रक जाहीर

राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक शेवटची संधी देण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण म...

पूरात सगळं वाहून गेले, सांभाळायलाही कोणी नाही:नैराश्यातून वृद्ध महिलेने मारली तेरणा नदीत उडी, तरुणाने प्रसंगावधान राखत वाचवला जीव

राज्यात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यालाही पुराचा मोठा फटका बसला आहे. याच नैराश्यातून येथील एका वृद्ध महिलेने तेरणा नद...