Maharashtra

आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी महाराष्ट्र शासनाचा महासंकल्प:मंत्री शंभूराज देसाईंच्या अध्यक्षतेखाली समिती

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने विशेष समिती स्थापन करण्याचा आदेश जारी केला असून, या समितीत विविध उच्चपदस्थ राजकीय नेते, शासक...

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कन्येचा शाही विवाहसोहळा संपन्न:लातूरच्या दुष्काळग्रस्तांना 10 लाखांची मदत, लग्नसोहळ्यातही सामाजिक बांधीलकीचे अनोखे दर्शन

सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कन्या ऋणालीराजे भोसले यांचा शुभविवाह रविराज देशमुख यांच्याशी नुकताच सातारा येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला....

मालेगावात चाललंय काय?:13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 55 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, आरोपीला अटक

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे एक अत्यंत धक्कादायक आणि निंदनीय घटना समोर आली आहे. मालेगाव येथील एका 13 वर्षीय अल्पवयीन व मतिमंद मुलीवर एका 55 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने म...

स्थानिक निवडणुकीच्या धामधुमीत मतदारयादीत घोळ!:ठाण्यातील माजी नगरसेवक सुधीर भगत यांचेच नाव वगळले; जिल्हा प्रशासनाकडून चूक मान्य

सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण असून स्थानिक निवडणुकांचे वारे वाहत असतानाच मतदार यादीत घोळ असल्याचे समोर येत आहे. काही ठिकाणी दुबार तिबार मतदारांची नोंदणी झालेली आहे, तर काही मतदारांचे पत्तेच...

महाराष्ट्र 'राजभवन' झाले आता 'लोकभवन':राज्यपालांच्या निर्देशानुसार नामकरण, सामान्य नागरिकांसाठी अधिक खुले करण्याचे उद्दिष्ट

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्...

१७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान:गोंदियाच्या सालेकसा नगपंचायत येथील प्रकार; लोकशाहीचे वस्त्रहरण झाले - काँग्रेस

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये बोगस मतदान, दडपशाही व सर्व नियम धाब्यावर बसवून मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगर पंचायतीचे मतदान संपल्यानंतर १७ ईव्हीएम मशीनचे सील तोडून पुन...

प्रेम प्रकरणात फसवणूक:तृतीयपंथीयाची आत्महत्या, पारलिंगी समुदायाच्या गुरू व नातेवाईकांचा गंभीर आरोप

सोलापूरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याने पारलिंगी समुदायातील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बाळे येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीने गळफास घेत ...

राणीच्या बागेतील रुद्र नावाच्या वाघाचाही मृत्यू:दोन्ही वाघांच्या मृत्यूचे कारण दडपले जात आहे का? व्याघ्र प्रेमींचा संतप्त सवाल

मुंबईच्या भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात शक्ती नावाच्या वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. आता त्यानंतर राणीच्या बागेतील रुद्र नावाच्या वाघाचा ...

राज्य सरकारची मोठी घोषणा:शेतकऱ्यांना अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा ऑनलाइन लाभ, महाडीबीटी पोर्टलवर करता येणार अर्ज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात...

CCTNS कामगिरीत हिंगोली जिल्हा राज्यात अव्वल:जिल्ह्याने मिळविले १०० टक्के गुण, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी केले कौतुक

राज्यात पोलिस दलात सुरु करण्यात आलेल्या सीसीटीएनएस मध्ये हिंगोली जिल्ह्याने १०० टक्के गुण मिळवत राज्यात अव्वल क्रमांक मिळविला आहे. राज्यातील ५३ युनीटमधून हिंगोलीने पहिला क्रमांक मिळविला असून पोलिस ...

लग्नाची घटिका जवळ अन् पाहुणी बेशुद्ध:मावशी काय होतंय? म्हणत 'डॉक्टर नवरी' मदतीला धावली; कोल्हापूरचा VIDEO व्हायरल

लग्न हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण असतो. त्यावेळी सर्वकाही बाजूला ठेवून आपण आपल्या बोहल्यावर चढतो. पण कोल्हापूरची एक डॉक्टर नवरी वेगळी याला अपवाद ठरली आहे. ही नवरी डोक्यावर अक्षात पड...

सयाजी शिंदे वृक्षतोडीविरोधात इरेला पेटले:सरकारला खडेबोल सुनावत म्हणाले - साधू संतांना तरी तपोवनातील झाडे तोडलेले चालेल का?

पर्यावरण प्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी गुरूवारी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. त्यात त्यांनी साधूसंतांना तरी तप...

दत्त जयंती विशेष:औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापुरात श्री दत्तांचे क्षेत्र; श्री दत्त भगवतांची शिकवण अन् त्रिदेवता रुपामागचे रहस्य काय? वाचा सर्वकाही

मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रदोषकाळी झालेला भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव संपूर्ण वातावरणात आध्यात्मिक ऊर्जा आणि शांतता घेऊन येतो. त्रिदेवतांचे एकत्रित स्वरूप असलेल्या दत्तात्रेयांच्या भक्तिसाधनेतून ज...

मंत्री नीतेश राणे यांचे वादग्रस्त विधान:म्हणाले - वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी ईदला बकरी कापण्यास विरोध का करत नाहीत?

भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचे समर्थन करत पर्यावरणवाद्यांवर तिखट हल्ला चढवला आहे. तपोवनातील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी ईदच्या वेली बकरी कापण्याला विरोध कर...

EVM घोटाळा करण्यासाठीच मतमोजणी लांबवली:भाजपच्या 175 जागा आल्यास EVM हॅक केल्याचे सिद्ध होईल, वडेट्टीवार यांचा दावा

सत्ताधारी महायुतीने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ईव्हीएम घोटाळा करण्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी लांबवल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजप...

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर शिर्डीमार्गे होणार:नव्या मार्गामुळे पाऊण तास अधिक लागणार, जाणून घ्या परिणाम काय होणार?

नाशिक आणि पुणे या राज्यातील दोन प्रमुख शहरांदरम्यान बहुप्रतिक्षीत हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचा मार्ग मोकळा झाला आहे. हा मार्ग आता सिन्नर, संगमनेर, नारायगावमार्गे नव्हे तर शिर्डी, पुणतांबामार्गे पुणे अ...