Maharashtra

दिव्य मराठी अपडेट्स:मुंबई विमानतळावर विमानातील टॉयलेटमध्ये सिगारेट ओढल्याप्रकरणी अटक; फुकेटहून भारतात आला होता

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

दसऱ्यापर्यंत महाराष्ट्रात 'जोरदार पाऊस'!:ज्येष्ठ हवामान अभ्यासकांचा अंदाज, कोणत्या तारखेला कुठे असणार कोसळ'धारा'? वाचा सविस्तर

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी पुढील सहा दिवसांसाठी, म...

महाराष्ट्रातील पूर स्थितीवर मदतीसाठी मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा:पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा, एनडीआरएफ अंतर्गत भरीव मदतीची मागणी

राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तातडीने दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे झाल...

आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेवच चालणार:मी काही पाकिस्तानमध्ये बसून नाही लिहिले, सोशल मीडिया पोस्टवर नितेश राणेंचे स्पष्टीकरण

भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी 'आय लव्ह महादेव' अशी पोस्ट केली होती. त्यावर बोलताना राणे म्हणाले, एम फॉर महाराष्ट्र, एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव. हे सरळ स्पष्ट आहे. आमच्या हिंदू राष्ट्रांत ...

चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटलांमध्ये शाब्दिक वार:मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा बसल्या? पाटलांचा टोला, जयंत पाटलांकडूनही पलटवार

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात चांगलाच वाद पेटल्याचे दिसत आहे. मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा काय बसल्या? असे...

गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे:गाय वाचवण्यासाठी आपल्याला सामोरे जावे लागेल, संग्रामबापू भंडारेंचे वादग्रस्त विधान

गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, असे वादग्रस्त विधान संग्रामबापू भंडारे यांनी केले आहे. जालना येथे बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या वा...

पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ लंडनला पळाला:हत्या, गोळीबारसह अनेक गंभीर गुन्हे दाखल; परदेशात जायला पासपोर्ट मिळालाच कसा? प्रश्न उपस्थित

पुण्यात गुन्हेगारी चांगलीच फोफावली आहे. शैक्षणिक शहर अशी ओळख असलेले शहर गुन्हेगारीचा अड्डा बनला असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी छोट्या-मोठ्या गुंडांची धिंड काढत अटक करण्याचे...

ठाण्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय:'स्टेम'चे व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांची उचलबांगडी; मंत्री गणेश नाईक अनुपस्थित

ठाणे जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या सरकारी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक संकेत...

उद्योगांना पोषक वातावरण निर्मितीवर भर द्या- येरेकर:जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजकांच्या समस्यांबाबत बैठक‎

औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना रस्ते, वीज, पाणी प्राधान्याने देण्यात यावी. तसेच उद्योजकांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्यात याव्यात. तसेच उद्योजकांना पोषक वातावरण निर्मिती भर द्यावा, यामुळे त्यां...

"आरओबी'चे संयुक्त सर्वेक्षण पूर्ण; अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द:‘डी लॉन्चिंग’साठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाची प्रतीक्षा‎

सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केलेला आरओबी. राजकमल चौकातील आरओबी हा शहरातील सर्वात जुना उड्डाणपूल आहे. हा पूल १९६३ मध्ये बांधण्यात आला. त्यानंतर वेळोवेळी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आले. ...

ओबीसी आंदोलकांवर हल्ले वाढले:आधी नवनाथ वाघमारेंची कार जाळण्याचा प्रयत्न आता लक्ष्मण हाके यांच्या निकटवर्तीयावर हल्ला

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर राज्यात ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद वाढत आहेत. यातील ओबीसी आंदोलकांवर हल्ले वाढले असल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसांपूर्वीच ओबीसी आ...

दिव्य मराठी अपडेट्स:उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोलापुरातील पूरग्रस्त भागांत दौरा, शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती बैठक:जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कामे वेळेत आणि दर्जेदार करा- एकनाथ शिंदे

मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विकासकामांचा दर्जा राखून ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. विकास कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाल्यासच जिल्ह्...

आम्ही पण दादागिरीतून आलो आहोत:निधी वाटपावरून ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत आक्रमक, एकनाथ शिंदेंसमोर व्यक्त केला संताप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्याचा आधार घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मुंबईत...

वेळ पडली तर नेपाळसारखे घरात घुसून आंदोलन करू:शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही - बच्चू कडू

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी येथे आयोजित जनसभेत बोलताना, जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत आ...

शेतकरी हितासाठी कृषी आणि पणन विभागांचा समन्वय:शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी कृती दलाची स्थापना होणार, मंत्रालयात बैठक संपन्न

राज्यातील शेतकऱ्याच्या व्यापक हितासाठी कृषि व पणन समन्वयातील प्रकल्प अधिक गतीमान पध्दतीने राबवावेत असे निर्देश पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले तर पिकाची पेरणी ते विक्री ही प्रक्रिया अधिक सुलभ व स...