मुख्यमंत्र्यांनी जनतेची दिशाभूल केली:केंद्राला अतिवृष्टीचा अहवाल पाठवल्याचा दावा खोटा? विरोधकांनी सरकारचे पत्रच बाहेर काढले
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संसदेत महाराष्ट्र सरकारकडून अतिवृष्टीग्रस्तांना केंद्राची मदत मिळवून देण्यासंबंधीचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारची चांगल...