Maharashtra

मूर्तिजापूर येथे खाटू श्याम बाबा मंदिरात आज धार्मिक कार्यक्रम:मंदिरात अमावस्येला दर्शनासाठी उसळणार भाविकांची माेठी गर्दी‎

खाटू श्याम बाबा राजस्थानपुरते सीमित न राहता विदर्भातही भक्तांच्या श्रद्धेचे अधिष्ठान झाले आहे. नागपूर, खामगाव, वर्धा, धामणगाव, चंद्रपूर, आर्वी, परतवाडा,अकोला अशा अनेक शहरांप्रमाणेच २००३ मध्ये मूर्तिजापूर येथे उभारलेल्या खाटू श्याम बाबा मंदिरात येण...

नवरात्रोत्सवापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांची मंडळांना भेट:शांततेत उत्सव साजरा करण्याचे केले आवाहन‎

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने दक्षता घेतली असून, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे व नांदगाव पेठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांनी नांदगाव पेठ परिसरातील विविध नवद...

राज्यातील बोगस दिव्यांगांची झाडाझडती घ्या:तुकाराम मुंढेंचे झेडपी मुख्याधिकाऱ्यांना आदेश, महिनाभरात अहवाल सादर करण्याच्या सूचना

आपल्या धडाडीच्या कामासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आले आहेत. सध्या राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या मुंढे यांनी, बोगस दिव्यांग...

कपडे धुण्यासाठी ओढ्यावर जाणे जीवावर बेतले:आईच्या डोळ्यादेखत मुलगा आणि पुतण्या गेला वाहून, सांगोल्यातील हृदयद्रावक घटना

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महिम गावात घटस्थापनेपूर्वी कपडे धुण्यासाठी गेलेली दोन मुले कासारगंगा ओढ्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. आज दुपारच्या सुमारास ही...

रिपाइं खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरातांना धमकी:तोंडाला काळे फासण्याचा इशारा, पोलिस संरक्षण देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, रिपब्लिकन पार्टी खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांच्याबद्दल सोशल मीडियावर अपमानास्पद वक्तव्य करत, त्यांच्या तोंडाल...

राज्यातील पाऊस थांबताच शेती नुकसानीचे पंचनामे:लवकरच शेतकऱ्यांना मिळणार मदत, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन

राज्यात सुरू असलेला पाऊस थांबल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे आश्वासन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे. जून आणि जुलै महिन्यातील नुकसानीची भरपा...

दिव्य मराठी अपडेट्स:PM मोदींच्या हस्ते मुंबई इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनलचे उद्घाटन; समुद्री प्रवाशांना मिळणार आधुनिक सुविधा

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

भोयरेत सीना नदीच्या पुरात सहा जनावरे गेली वाहून:डाळिंब, केळी, कांदा, मूग, उडीद, भाजीपाला पिकांचे नुकसान

सांगोला तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गुरुवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे तालुक्यातील अनेक भाग पाण्याखाली गेले असून,तर गुरुवारी तब्बल १७० म...

पाण्याची पळवापळवी रोखण्यासाठी वापर संस्थांद्वारे पाणी आरक्षित करा:बिटरगाव येथे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे प्रतिपादन‎

भविष्यातील पाण्याची पळवापळवी रोखायची असेल तर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून पाण्याचे आरक्षण व नियोजन करणे अपरिहार्य असल्याचे सांगून, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाणीवापर संस्...

हिंगोली शहरातील खटकाळी रेल्वेगेटवर सापडला तरुणाचा मृतदेह:रेल्वेच्या धडकेने मृत्यूची शक्यता, पोलिस घटनास्थळी दाखल

हिंगोली शहरातील खटकाळी रेल्वेगेटवर रेल्वेरुळावर तरुणाचा मृतदेह शनिवारी ता 20 पहाटे सापडला असून रेल्वेच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रेल्वे तसेच शहर पोलिस...

अतिवृष्टीचा 357 गावांना फटका:1 लाख 87 हजार 485 हेक्टरवरील पिके पाण्यात, 34 हजार 610 हेक्टर क्षेत्राचे 33 टक्क्यांपेक्षा कमी नुकसान

जिल्ह्यात १३ ते १५ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील ३५७ गावांमधील १ लाख ८७ हजार ४८५ हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. या पावसामुळे १ लाख ५३ हजार ८१४ शे...

हिंदुत्व-राष्ट्रभक्तीचे देखावे मंडळांनी सादर करत नगरच्या मंडळांनी केले उत्कृष्ट काम:शिवशंभु व्याख्याते नीलेश भिसे यांचे प्रतिपादन‎

आपण पराक्रमी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे वैचारिक वारस आहोत. त्यांनी गोहत्या करणाऱ्याला जाहीर फाशी दिली होती. त्यामुळे हिदूंनीही हिंदुत्वाशी तडजोड न करता संघटित राहावे. गणेशोत्सव ज्या उद्देशान...

कवितेचे होणारे सादरीकरण घेते रसिकांच्या मनाचा ठाव:मोबाइलच्या आभासी दुनियेत माणूस स्वतःचे अस्तित्व विसरला, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दौंड यांचे मत‎

अल्पाक्षरत्व हे कवितेचे वैशिष्ट्य आहे. कवी हा कवितेशी प्रामाणिक राहात जीवनाशी निगडित भावनांना शब्दबद्ध करत समाजात कवितेचे होणारे सादरीकरण रसिकांच्या मनाचा ठाव घेते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कैल...

सरसकट पंचनामे करून तत्काळ अहवाल सादर करा:आमदार माेनिका राजळे यांनी पाथर्डी तालुक्यात केला अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा‎

मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी आमदार मोनिका राजळे यांनी गुरुवारी सकाळपासून केली. यावेळी आमदार राजळे यांनी अधिकाऱ्यांना तातड...

राहुरीत शहरात मुख्य रस्ते खड्डे अन् दूषित पाण्याची समस्या:विद्यार्थी, महिला, ज्येष्ठांना जीव मुठीत घेऊन जावे लागते रस्त्यांवर‎

राहुरी शहरातील मुख्य रस्ते व गल्ली बोळातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली. दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने तर चक्क रस्त्यावरील डबक्यात आंघोळ करत नगरपरिषद प्रशासनाचा निषेध नोंदवला. शहरातील रस्त्यां...

वसई-विरारमधील धक्कादायक घटना:वाहतूक कोंडीमुळे चिमुकल्याचा बळी, दीड वर्षाच्या मुलाचा ॲम्ब्युलन्समध्येच मृत्यू

वसई-विरारमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. नायगावहून मुंबईच्या दिशेने उपचारासाठी निघालेल्या दीड वर्षांच्या चिमुकल्याचा वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे प्...