सरकारला मतपेट्यांमध्ये घालमेल करण्यासाठी 15 दिवस मिळतील:निवडणूक निकाल लांबणीवर पडल्याने पृथ्वीराज चव्हाणांना संशय
"राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वत्र सावळागोंधळ सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे निकाल 21 डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडले आहेत. यामुळे आता मतपेट्या पुढील 15-16 दिवस गोडाऊनमध्ये पडून राहतील. हा कालावधी सरकारला त्यामध्ये काही 'घालम...