बच्चू कडू म्हणाले- आता कलेक्टरला तोडू:नेपाळसारखे मंत्र्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही - रविकांत तुपकर; दोन्ही नेत्यांचा सरकारला इशारा
अकोल्यात आज 'किसान ब्रिगेड'च्या वतीने आयोजित 'शेतकरी लूट वापसी संवाद सभा' वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. या सभेत प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. बच्चू...