महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात चेंगराचेंगरीनंतर सद्बुद्धी द्या आंदोलन का झाले नाही?:अर्णव प्रकरणावरून राज्यात राजकारण तापले; मनसेचे भाजपवर गंभीर आरोप
मुंबई लोकलमध्ये झालेल्या कथित हिंदी–मराठी वादानंतर अर्णव खैरे या तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा पेटले आहे. भाजपने या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत ठाकरे गटावर टीका केली. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म...