६० वर्षे जुना रेल्वे उड्डाणपूल बंद, वाहनधारकांची उडाली तारांबळ:२४ आॅगस्टपासून आरओबी बंद, पर्यायी मार्ग नाही; नागरिक त्रस्त
प्रतिनिधी | अमरावती राजकमल चौकातून रेल्वेस्टेशन, हमालपुराकडे जाणारा रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) ६० वर्षे जुना व धोकादायक आहे. त्यामुळे २४ ऑगस्ट रोजी सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी अचानक बंद करण्यात आला. वाहतुकीस मज्जाव करण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजुला प...