राजस्थानच्या 5 जिल्ह्यांमध्ये वाळूचे वादळ:पाकिस्तानमधून आलेल्या वादळाने बदलले हवामान; यूपी-बिहारमध्ये पाऊस-वादळामुळे 48 जणांचा मृत्यू
शनिवारी दुपारी राजस्थानमधील चुरू, श्रीगंगानगर, बिकानेर, हनुमानगड आणि सीकर या पाच जिल्ह्यांना वाळूच्या वादळाने तडाखा दिला, ज्यामुळे शहरात दिवसा अंधार पसरला. पाकिस्तानमधून आलेल्या या वादळाचा परिणाम राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांवर झाला. या वादळामु...