Monthly Archive: September, 2024

छत्तीसगडमध्ये CAF जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर केला गोळीबार:2 जवान शहीद, 2 जखमी; जेवणात मिरची न दिल्याने झाडली गोळी

छत्तीसगडमध्ये बुधवारी छत्तीसगड सशस्त्र दलाच्या (CAF) सैनिकाने जेवणाच्या वेळी मिरची न दिल्याने त्याच्या सर्व्हिस रायफलने गोळीबार केला. एका जवानाचा गोळी लागल्याने तर दुसऱ्याचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. दरम्यान, दोन जवान जखमी झाले आहेत. त्यातील एकाच्या दोन्ही पायाला गोळ्या लागल्या होत्या आणि दुसऱ्या पायाला स्पर्श करून निघून गेल्या होत्या. दोघांना कुस्मी सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. हे प्रकरण बलरामपूर...

तुम्हालाही ट्रेन-बसमध्ये चक्कर, उलट्या येतात का?:हा मोशन सिकनेस आहे, हे का होते, उपचार काय, जाणून घ्या- डॉक्टरांचे 9 महत्त्वाचे सल्ले

कार, ​​बस, विमान किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेकांना चक्कर येतात आणि उलट्या होतात. वास्तविक हे मोशन सिकनेसमुळे होते. ही समस्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही होऊ शकते. अनेक वेळा मोशन सिकनेसमुळे लोक प्रवासाला घाबरतात. तर आज आपण कामाच्या बातमीमध्ये मोशन सिकनेसबद्दल बोलू आणि हे देखील जाणून घेऊया- तज्ज्ञ: डॉ. उर्वी माहेश्वरी, फिजिशियन, जेनोव्हा शेल्बी हॉस्पिटल (मुंबई) प्रश्न- मोशन सिकनेस म्हणजे काय?...

हरियाणात काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात 7 आश्वासने:महिलांना दरमहा 2 हजार रुपये, गॅस सिलिंडर 500 रुपयांत; जात सर्वेक्षण करणार

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिल्लीत त्याचे प्रकाशन केले. यामध्ये काँग्रेसने 7 ठोस आश्वासने दिली आहेत. यावेळी हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चौधरी उदयभान, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा आणि माजी आमदार गीता भुक्कल उपस्थित होते. यावेळी कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांचा त्यात सहभाग नव्हता. याशिवाय काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, हरियाणाचे निरीक्षक, राजस्थानचे...

वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी:विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार, भाजपने जाहीरनाम्यात दिले होते आश्वासन

वन नेशन वन इलेक्शनच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. अहवालानुसार हे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये वन नेशन वन इलेक्शनचे आश्वासन दिले होते. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात पंतप्रधानांनी वन नेशन-वन इलेक्शनचा पुरस्कारही केला होता. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे देशाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होत असल्याचे ते म्हणाले होते. वन नेशन वन इलेक्शनचा...

नागपूरच्या मालविकाने पॅरिस ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडलिस्ट ग्रेगोरियाला हरवले:चायना ओपनमध्ये 26-24, 21-19 असा विजय, गोपीचंद-जॉली महिला दुहेरीत पराभूत

भारताच्या मालविका बनसोडने चीनमधील चांगझोऊ येथे सुरू असलेल्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत मोठा उलटफेर केला आहे. तिने स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पॅरिस ऑलिम्पिक 2024 कांस्यपदक विजेती ग्रेगोरिया तुनजुंगचा पराभव केला आहे. या सामन्यात इंडोनेशियाच्या जागतिक क्र. 7 बॅडमिंटनपटूला फेव्हरेट मानले जात होते. पण भारताच्या मालविका बनसोडने चमकदार कामगिरी करत हा सामना 26-24, 21-19 असा सरळ सेटमध्ये जिंकला. हा तिच्या...

राहुल गांधींविरोधात हेट स्पीच, काँग्रेसचे आंदोलन:रेल्वे राज्यमंत्र्यांसह 4 नेत्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार; आठवले म्हणाले- राहुल यांचा पासपोर्ट रद्द झाला पाहिजे

राहुल गांधींविरोधात द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्या भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांविरोधात काँग्रेसने बुधवारी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली. काँग्रेस नेते अजय माकन यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांच्यासह चार नेत्यांविरोधात तुघलक रोड पोलिस ठाण्यात तक्रार केली. माकन म्हणाले- जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत, त्यामुळे काही लोक देशातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्ली, मध्य प्रदेशसह विविध राज्यांत भाजप नेत्यांच्या...

जागावाटपावरून संजय राऊत यांचे मित्रपक्ष काँग्रेसवर टीकास्त्र:म्हणाले ‘त्यांचे नेते इतके व्यग्र आहेत की… त्यांना आमंत्रित केले’

जागावाटपावरून संजय राऊत यांचे मित्रपक्ष काँग्रेसवर टीकास्त्र:म्हणाले ‘त्यांचे नेते इतके व्यग्र आहेत की… त्यांना आमंत्रित केले’

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागांवर मंथन सुरू आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागावाटावर आजपासून चर्चा करत आहेत. मात्र, या चर्चेआधीच खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना डिवचले आहे. काँग्रेसचे नेते जास्त व्यस्त असल्याने आम्ही त्यांना चर्चा करण्यासाठी आमंत्रीत केले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल देसाई, काँग्रेसचे नाना पटोळे, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि राखी जाधव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांचा टोमणा संजय राऊत काँग्रेसच्या या वृत्तीवर नाराज असल्याचे दिसून येत असून त्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. या संबंधी खासदार संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेस पक्ष सध्या खूप व्यस्त आहे, तरीही आम्ही हे प्रकरण संपवावे, यासाठी आज त्यांना बोलावले आहे.” आम्ही काँग्रेस नेत्यांना बोलावले आहे, काँग्रेस नेते इतके व्यस्त आहेत की ते तारखांमागून तारखा देत आहेत. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी त्यांना आजपासून तीन दिवसांसाठी बोलावण्यात आले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत संजय राऊत म्हणाले की, त्यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. त्याचा जीव धोक्यात आहे. राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कारवाई करावी. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. याआधी जागावाटपाबाबत सत्ताधारी आघाडीतही चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांचा जीव धोक्यात असल्याचे मी आधीही बोललो आहे. राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे. पूर्ण बातमी वाचा… राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?:काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरही स्पष्टच बोलल्या रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्य नंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांना अशा प्रकारच शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. पूर्ण बातमी वाचा… जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!:अजित पवारांची पोस्ट चर्चेत; युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र, लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांसाठी काय? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जशी बहिण तशी भाऊ… या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बातम्या वाचा… माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा…

​महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागांवर मंथन सुरू आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जागावाटावर आजपासून चर्चा करत आहेत. मात्र, या चर्चेआधीच खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना डिवचले आहे. काँग्रेसचे नेते जास्त व्यस्त असल्याने आम्ही त्यांना चर्चा करण्यासाठी आमंत्रीत केले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि अनिल देसाई, काँग्रेसचे नाना पटोळे, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि राखी जाधव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांचा टोमणा संजय राऊत काँग्रेसच्या या वृत्तीवर नाराज असल्याचे दिसून येत असून त्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. या संबंधी खासदार संजय राऊत म्हणाले की, “काँग्रेस पक्ष सध्या खूप व्यस्त आहे, तरीही आम्ही हे प्रकरण संपवावे, यासाठी आज त्यांना बोलावले आहे.” आम्ही काँग्रेस नेत्यांना बोलावले आहे, काँग्रेस नेते इतके व्यस्त आहेत की ते तारखांमागून तारखा देत आहेत. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी त्यांना आजपासून तीन दिवसांसाठी बोलावण्यात आले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत संजय राऊत म्हणाले की, त्यांच्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात आहे. त्याचा जीव धोक्यात आहे. राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कारवाई करावी. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. याआधी जागावाटपाबाबत सत्ताधारी आघाडीतही चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांचा जीव धोक्यात असल्याचे मी आधीही बोललो आहे. राहुल गांधींविरोधात बोलणाऱ्यांवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे. पूर्ण बातमी वाचा… राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?:काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरही स्पष्टच बोलल्या रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्य नंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांना अशा प्रकारच शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. पूर्ण बातमी वाचा… जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!:अजित पवारांची पोस्ट चर्चेत; युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र, लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांसाठी काय? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जशी बहिण तशी भाऊ… या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बातम्या वाचा… माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा…  

शिंदे मुख्यमंत्री असताना कोणतीच शक्ती बहिणींची योजना थांबवू शकत नाही:शिवसेना नेते संजय निरुपम यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

शिंदे मुख्यमंत्री असताना कोणतीच शक्ती बहिणींची योजना थांबवू शकत नाही:शिवसेना नेते संजय निरुपम यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरुन काँग्रेसवर हल्ला केला आहे. अखेर काँग्रेसने आपली गुप्त इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नागपूर मधील नेते सुनील केदार यांनी त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना बंद करणार असल्याचा दावा केला होता. यावरुन निरुपम यांनी पलटवार केला आहे. सध्या राज्यात या योजनेची सर्वाधिक चर्चा असून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील 2.5 ते 3 कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. संजय निरुपम या संदर्भात म्हणाले की, “काँग्रेसला महिलांचा आनंद पहावत नाही. या आधी या योजनेच्या विरोधात ते कोर्टात गेले होतेक. कोर्टाने त्यांना खडसावून पाठवले होते. आता हे महाराष्ट्रातील भगिनींच्या विरोधात नवे षडयंत्र रचत आहेत. राज्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या लाडक्या बहिणींच्या विरोधातील हा डाव आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जगातील कोणतीही शक्ती ही योजना रोखू शकत नाही. तसे झाले तर या लाडक्या भगिनीच काँग्रेसच्या तंबूला आग लावतील, असा इशाराही निरुपम यांनी दिला आहे. निरुपम यांचा ठाकरेंवरही निशाणा या आधी संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून उद्धव ठाकरेंना वगळण्यात आल्याचे ते म्हणाले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री होण्याचे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न आता भंग पावल्याचे संजय निरुपम म्हणाले. त्यांचे म्हणणे असे आहे की, ‘ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, परंतु सत्य हे आहे की ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत. त्यामागे त्यांच्या मित्रपक्ष काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हात आहे.’ उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा संदर्भ देत संजय निरुपम म्हणाले होते की, उद्धव ठाकरे त्यांच्या संपूर्ण टीमसह दिल्लीला गेल्याचे तुम्ही यापूर्वी पाहिले असेल. येथे त्यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री म्हणून आपले नाव जाहीर करण्याची विनंती केली. मात्र, काँग्रेसने स्पष्ट नकार दिला. शरद पवार यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी कोणाच्याही नावाची घोषणा करणार नसल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीनंतर येणाऱ्या निकालांच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?:काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरही स्पष्टच बोलल्या रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्य नंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांना अशा प्रकारच शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. पूर्ण बातमी वाचा… जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!:अजित पवारांची पोस्ट चर्चेत; युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र, लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांसाठी काय? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जशी बहिण तशी भाऊ… या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बातम्या वाचा… माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा…

​शिवसेना नेते संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरुन काँग्रेसवर हल्ला केला आहे. अखेर काँग्रेसने आपली गुप्त इच्छा व्यक्त केल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे नागपूर मधील नेते सुनील केदार यांनी त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यास महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना बंद करणार असल्याचा दावा केला होता. यावरुन निरुपम यांनी पलटवार केला आहे. सध्या राज्यात या योजनेची सर्वाधिक चर्चा असून या योजनेद्वारे महाराष्ट्रातील 2.5 ते 3 कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. संजय निरुपम या संदर्भात म्हणाले की, “काँग्रेसला महिलांचा आनंद पहावत नाही. या आधी या योजनेच्या विरोधात ते कोर्टात गेले होतेक. कोर्टाने त्यांना खडसावून पाठवले होते. आता हे महाराष्ट्रातील भगिनींच्या विरोधात नवे षडयंत्र रचत आहेत. राज्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या लाडक्या बहिणींच्या विरोधातील हा डाव आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना जगातील कोणतीही शक्ती ही योजना रोखू शकत नाही. तसे झाले तर या लाडक्या भगिनीच काँग्रेसच्या तंबूला आग लावतील, असा इशाराही निरुपम यांनी दिला आहे. निरुपम यांचा ठाकरेंवरही निशाणा या आधी संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून उद्धव ठाकरेंना वगळण्यात आल्याचे ते म्हणाले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री होण्याचे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न आता भंग पावल्याचे संजय निरुपम म्हणाले. त्यांचे म्हणणे असे आहे की, ‘ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, परंतु सत्य हे आहे की ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत. त्यामागे त्यांच्या मित्रपक्ष काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांचा हात आहे.’ उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा संदर्भ देत संजय निरुपम म्हणाले होते की, उद्धव ठाकरे त्यांच्या संपूर्ण टीमसह दिल्लीला गेल्याचे तुम्ही यापूर्वी पाहिले असेल. येथे त्यांनी काँग्रेस नेत्यांची भेट घेऊन मुख्यमंत्री म्हणून आपले नाव जाहीर करण्याची विनंती केली. मात्र, काँग्रेसने स्पष्ट नकार दिला. शरद पवार यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी कोणाच्याही नावाची घोषणा करणार नसल्याचे स्पष्ट केले. निवडणुकीनंतर येणाऱ्या निकालांच्या आधारे निर्णय घेतला जाईल, असे पवारांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… रश्मी ठाकरे होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री?:काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यानंतर किशोरी पेडणेकरही स्पष्टच बोलल्या रश्मी ठाकरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, असे मत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या वक्तव्य नंतर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही चर्चा असताना दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. कारण नसताना त्यांचे नाव घेणे योग्य नसल्याचे म्हणत त्यांना अशा प्रकारच शक्यता स्पष्ट शब्दात फेटाळली आहे. पूर्ण बातमी वाचा… जशा बहिणी, तसेच भाऊ.. या दादासाठी सगळेच लाडके!:अजित पवारांची पोस्ट चर्चेत; युवकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. मात्र, लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावांसाठी काय? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाला देखील उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. त्यातच अजित पवार यांनी केलेली पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. जशी बहिण तशी भाऊ… या दादासाठी सर्वच लाडके, अशा शब्दात अजित पवार यांनी पोस्ट करत युवकांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण बातम्या वाचा… माझ्या विरोधात अनेक जण लढून थकले, आता कोणालाही येऊ द्या:शरद पवारांच्या खेळीविरोधात मंत्री महाजन यांनीही थोपटले दंड जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का देण्याची तयारी शरद पवार करत आहेत. मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोपडे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा ही 21 तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेदरम्यान खोपडे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा…  

भारत-बांगलादेश कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची शक्यता:आजही ढगाळ वातावरण, चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये सामना होणार

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीवर पावसाचा परिणाम होऊ शकतो. हा सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हवामान वेबसाइट Accuweather नुसार, चेन्नईमध्ये 18, 19 आणि 20 सप्टेंबर रोजी पाऊस पडू शकतो. म्हणजेच कसोटी सामन्याच्या पहिल्या दोन दिवसात पावसाची शक्यता आहे. जवळपास 6 महिन्यांनंतर भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. भारतात शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 7 ते 9 मार्च...

केजरीवाल आठवडाभरात सरकारी घर सोडतील:संजय सिंह म्हणाले- सरकारी सुविधाही घेणार नाही, त्यांच्यावर अनेक हल्ले झाले, सुरक्षेची चिंता

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे अरविंद केजरीवाल आपले सरकारी निवासस्थान सोडणार आहेत. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी बुधवारी सांगितले की, आम्ही त्यांना सुरक्षेच्या कारणावरून सरकारी निवासस्थान सोडू नये म्हणून सांगितले, पण त्यांनी ते मान्य केले नाही. एक दिवस आधी, आतिशी मार्लेना यांची आप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. यानंतर केजरीवाल यांनी संध्याकाळी एलजी विनय सक्सेना यांच्याकडे राजीनामा...