Monthly Archive: October, 2024

शेलवडमधील बालाजी संगीत नाट्योत्सवामध्ये ‘देव्हारा’ला प्रतिसाद:आज ‘फटाकडी’चा प्रयोग, सर्व कलावंत स्थानिक, पुरुषांनी केली महिला कलाकारांची भूमिका

शेलवडमधील बालाजी संगीत नाट्योत्सवामध्ये ‘देव्हारा’ला प्रतिसाद:आज ‘फटाकडी’चा प्रयोग, सर्व कलावंत स्थानिक, पुरुषांनी केली महिला कलाकारांची भूमिका

तालुक्यातील शतकोत्तर परंपरा असलेल्या शेलवड येथील बालाजी महोत्सवात ग्रामस्थांना तीन संगीत नाटकांची मेजवानी मिळते. १६ ऑक्टोबरला पहिल्या दिवशी ‘देव्हारा’ हे कौटुंबीक नाटक सादर झाले. सर्व स्थानिक कलावंतांनी मांडणी केलेल्या सामाजिक विषयावरील नाटकाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री बालाजी प्रासादिक संगीत नाट्य मंडळाचे अध्यक्ष रमणसिंग पाटील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. शेलवड येथे विजया दशमीसाठी श्री बालाजी उत्सवाला सुरूवात होते. त्यात...

महर्षी वाल्मीक ऋषी जयंतीनिमित्त यावल अन् अंजाळे येथे मिरवणूक:विद्यार्थ्यांना शालेय साहि त्याचे वाटप, ठिकठिकाणी प्रतिमापूजन‎

महर्षी वाल्मीक ऋषी जयंतीनिमित्त यावल अन् अंजाळे येथे मिरवणूक:विद्यार्थ्यांना शालेय साहि त्याचे वाटप, ठिकठिकाणी प्रतिमापूजन‎

शहरातील रेणुका माता मंदिराजवळ सार्वजनिक उत्सव समितीने गुरुवारी सायंकाळी महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन कार्यक्रम घेतला. तेथून संपूर्ण शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात सजवलेल्या बग्गीमध्ये महर्षींची सुंदर प्रतिमा ठेवली होती. पालिकेजवळील रेणुका माता मंदिराजवळील श्री महर्षी वाल्मीक नगरच्या गेटजवळ माजी जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे, गणेश महाजन, संजय नन्नवरे आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. नंतर तेथून...

राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात करून समाज, राष्ट्राच्या प्रगतीचे वाहक व्हा:पुरुषोत्तम पाळेकर यांचे मत; राष्ट्रसंतांच्या साहित्याची समाजाला गरज‎

राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात करून समाज, राष्ट्राच्या प्रगतीचे वाहक व्हा:पुरुषोत्तम पाळेकर यांचे मत; राष्ट्रसंतांच्या साहित्याची समाजाला गरज‎

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे. इंटरनेट, मोबाइलच्या युगात सर्वांचेच वाचन कमी झाले आहे. राष्ट्रसंतांनी आपल्या विपुल साहित्य संपदेत विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याचा राजमार्ग दाखवला आहे. वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांची वैचारिक बैठक पक्की होण्यास मौलिक मदत होते. महाविद्यालयीन युवकांनी राष्ट्रसंतांच्या ‍विचारांपासून प्रेरणा घेऊन व विचार आत्मसात करून समाज व राष्ट्राच्या प्रगतीचे वाहक व्हावे, असे प्रतिपादन अखिल भारतीय...

सलमान खानला पुन्हा एकदा धमकी, 5 कोटीची मागणी:..तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट करू

सलमान खानला पुन्हा एकदा धमकी, 5 कोटीची मागणी:..तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट करू

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला आणखी एक धमकी मिळाली आहे. यावेळी ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेल्या मेसेजमध्ये ही धमकी देण्यात आली आहे. सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान याआधीही सलमानला धमक्या मिळाल्या असून त्याच्या घरावर गोळीबारही झाला. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. पैसे दिले नाही तर सलमान...

खड्डाकार.. खड्डाकार.. तुम्ही कसे व्हाल आमदार?:न्यू बालाजीनगरात नागरिकांची संजय शिरसाटांविरोधात बॅनरबाजी

खड्डाकार.. खड्डाकार.. तुम्ही कसे व्हाल आमदार?:न्यू बालाजीनगरात नागरिकांची संजय शिरसाटांविरोधात बॅनरबाजी

‘कावळ्याच्या हाती दिला कारभार, त्याने…’, या म्हणीसह ‘खड्डाकार.. खड्डाकार तुम्ही कसे होणार आमदार’ अशी बॅनरबाजी करत न्यू बालाजीनगरमध्ये पश्चिम विधानसभेचे आमदार संजय शिरसाट यांचा निषेध केला आहे. महुनगर, सौजन्यनगर, न्यू बालाजीनगरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांच्या सौजन्याने हे बॅनर लावल्याचे त्यावर नमूद आहे. खोदलेले रस्ते, अपूर्ण कामांमुळे त्रास होत असून पुन्हा इतका त्रास नको म्हणून या वेळी आपण घरीच बसा, असे म्हणत...

शहरात भटक्या कुत्र्यांनी घेतला एकाच दिवशी 12 जणांना चावा:कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला आचारसंहितेचे लागले ग्रहण‎

शहरात भटक्या कुत्र्यांनी घेतला एकाच दिवशी 12 जणांना चावा:कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला आचारसंहितेचे लागले ग्रहण‎

शहरात गेल्या महिनाभरापासून भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, बुधवारी १६ ऑक्टोबरला तर या भटक्या कुत्र्यांनी शहरातील उच्छाद मांडत तब्बल १२ जणांना चावा घेतला. दुसरीकडे कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम मनपाने कार्यारंभ आदेशानंतर सुरू न केल्याने आता मोहिमेला आचारसंहितेचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे आता महिनाभर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत हे ग्रहण सुटणार नसल्याने मनपाची कुत्रे पकडून त्यांची नसबंदी करण्याची मोहिमही...

जीवघेणा अपघात घडल्यावर रस्ते दुरुस्त करणार का, नागरिकांचा सवाल‎:पंचवटी चौकापासून आरटीओपर्यंत सव्वा कि. मी. रस्त्यावर 20 फूट लांबीचे खड्डे

जीवघेणा अपघात घडल्यावर रस्ते दुरुस्त करणार का, नागरिकांचा सवाल‎:पंचवटी चौकापासून आरटीओपर्यंत सव्वा कि. मी. रस्त्यावर 20 फूट लांबीचे खड्डे

शहरातील बहुतेक मुख्य कार्यालयांना पंचवटी चौकापासून आरटीओपर्यंत जोडणारा अत्यंत महत्त्वाचा सव्वा कि. मी. लांबीचा रस्ताच ‘खड्ड्यात’ गेल्याने येथे वाहनांचे लहान-मोठे अपघात होत असून, वाहन चालकांसाठी धोकादायक असल्याचे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर दिसून आले. या रस्त्याची अक्षरश: खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. जिल्हा उद्योग केंद्राजवळ तर २० फूट लांबीचा व १७ फूट रुंदीचा तसेच ५ इंच खोल, तसेच आरटीओजवळ १६ फूट लांबीचा, १२...

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा पुण्यामध्ये आरोप:छोट्या पवारांसोबत राहिल्याने माझे राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा पुण्यामध्ये आरोप:छोट्या पवारांसोबत राहिल्याने माझे राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न

छोट्या पवारांसोबत राहिल्याने माझे वैयक्तिक, सामाजिक आणि राजकारण अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येणाऱ्या निवडणुकीत आणखी ते प्रयत्न करत राहतील. पण जनतेने माझ्यासोबत राहावे, मग बाकीच्या गोष्टी मी पाहतो. मी कधी कोणाची जात काढली नाही पण माझ्यामुळे काही जण आज जात काढत आहे. मी कोणाला कधीच घाबरत नाही. कारण जनतेसाठीचे माझे काम प्रामाणिक आहे. ज्यांनी अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न...

झारखंडमध्ये भाजप 68 जागांवर, AJSU 10 जागांवर निवडणूक लढवणार:इंडिया ब्लॉकमध्ये JMM 41 जागांवर, काँग्रेस 33 आणि RJD 7 जागांवर दावा

एनडीएमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. भाजप 81 पैकी 68 जागांवर निवडणूक लढवणार असून AJSU ला 10 जागा मिळतील. या निवडणुकीत भाग घेण्याच्या मागणीवर लोजपही ठाम आहे. यामुळे हे प्रकरण रखडले आहे. जेडीयूने तीन जागा जिंकल्या आहेत. एलजेपी अडिग राहिल्यास जेडीयूला दोन जागा आणि लोजपाला एक जागा मिळेल. यावेळी एनडीएमध्ये जागावाटपाचा नवा प्रयोग केला जात आहे. वास्तविक, AJSU ला...

वाराणसीमध्ये नेपाळी तरुणाने 5 जणांना फावडे मारले:200 लोकांचा पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ, 4 जखमींना BHU मध्ये दाखल केले

वाराणसीमध्ये एका नेपाळी तरुणाने 5 जणांवर हल्ला केला. तरुणाच्या हातात फावडे होते. या हल्ल्यात 4-5 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी त्या तरुणाला पकडले. परंतु, सर्व जखमी एकाच समाजाचे असल्याने सुमारे 200 जणांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला. यानंतर डीसीपी, एडीसीपी, एसीपीसह 4 पोलिस ठाण्याचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. प्रकरण रावडी तलाव परिसराचे आहे. या घटनेनंतर संपूर्ण वाराणसीमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला...