मोठी सुरुवात:कटरा-श्रीनगर सध्या एकच रेल्वे, सप्टेंबरमध्ये दिल्लीहून, सुरक्षेच्या कारणास्तव दिवसा धावणार गाड्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जून रोजी कटरा ते श्रीनगरला जोडणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. सध्या कटरा ते श्रीनगरसाठी एकच रेल्वे धावेल. नवी दिल्लीहून थेट श्रीनगरसाठीची रेल्वेसेवा सप्टेंबरमध्ये सुरू होऊ शकते. नॉर्दर्न रेल्वेचे श्रीनगरचे मुख्य क्षेत्र व्यवस्थापक साकिब युसूफ यांनी सांगितले की, दिल्ली-कटरादरम्यान ६ रेल्वे आहेत. जर एखाद्याला दिल्लीहून श्रीनगरला जायचे असेल, तर त्याला रात्री १०:१० वाजता दिल्लीतून गाल्टा धाम पूजा...