Category: marathi

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये:कृषी विभागाचे बळीराजांना आवाहन, काय आहे हवामानाचा अंदाज?

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये:कृषी विभागाचे बळीराजांना आवाहन, काय आहे हवामानाचा अंदाज?

या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच आहे. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. सध्याच्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या...

महापालिका आयुक्तांनी प्रोटोकॉल पाळावा:अन्यथा खासदार म्हणून हक्कभंगाची कारवाई करणार, रवींद्र चव्हाण यांचा इशारा

महापालिका आयुक्तांनी प्रोटोकॉल पाळावा:अन्यथा खासदार म्हणून हक्कभंगाची कारवाई करणार, रवींद्र चव्हाण यांचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा प्रोटोकॉल पाळला न गेल्याचे प्रकरण गेल्या आठवड्यात चांगलेच गाजले. या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी सरन्यायाधीश गवई यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता नांदेडचे काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही महापालिका आयुक्तांना प्रोटोकॉलचे महत्त्व अधोरेखित करत...

डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर अपहरण करत लैंगिक अत्याचार:गर्भपात करत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले, पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

डोंबिवलीत 15 वर्षीय मुलीवर अपहरण करत लैंगिक अत्याचार:गर्भपात करत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले, पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

डोंबिवली येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. मसाला विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. या लैंगिक अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. तेव्हा एका महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. यानंतर पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवले. येथे या दाम्पत्याने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा सगळा प्रकार उघडकीस आला...

शरद पवारांच्या काळात आम्हाला सत्ता मिळत होती:महायुतीमध्ये आमच्या पक्षावर अन्याय, रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत

शरद पवारांच्या काळात आम्हाला सत्ता मिळत होती:महायुतीमध्ये आमच्या पक्षावर अन्याय, रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. महायुती सरकारमध्ये आरपीआयला एकही मंत्रिपद न मिळाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळातील अनुभवाची आठवण करून दिली. आता महायुतीच्या काळात आमच्या पक्षाला सत्ता मिळत नाही. मात्र, शरद पवारांच्या काळात काँग्रेसच्या आघाडीबरोबर असताना आमच्या पक्षाला...

राज्यात पावसाचा जोर कायम:शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

राज्यात पावसाचा जोर कायम:शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट

राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत मुसळधार पावसाचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. हवामान विभागाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. मात्र दुसरीकडे, या पावसामुळे काही भागात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचेही दिसून येत आहे. आजही हवामान विभागाने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि...

तुझ्या बापाला गाडी द्यायला सांग म्हणत गळा दाबून मारहाण:तू पांढऱ्या पायाची आहेस म्हणत सासूकडून छळ, पुण्यात विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

तुझ्या बापाला गाडी द्यायला सांग म्हणत गळा दाबून मारहाण:तू पांढऱ्या पायाची आहेस म्हणत सासूकडून छळ, पुण्यात विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडालेली असताना आता अशा अनेक घटना उघडकीस येताना दिसत आहेत. तुझ्या बापाला गाडी द्यायला सांग अशी मागणी नवरा करत होता, तर तू पांढऱ्या पायाची आहेस, असे म्हणत सासू छळ करत होती. अखेर या जाचाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करत जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील लोहगाव भागात घडली आहे....

खराडी बायपास चौकात ट्रॅक्टर-दुचाकीचा अपघात:दुचाकीवरील 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

खराडी बायपास चौकात ट्रॅक्टर-दुचाकीचा अपघात:दुचाकीवरील 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

एका भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धार्थ हुल्लाजी घावटे (वय १९, रा. साडेसतरानळी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत त्याचा मित्र सूरज राठोड (वय २७, रा. आव्हाळवाडी, वाघोली, नगर रस्ता) याने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल...

एसटी महामंडळाला वेळेत बस पुरवण्यात आल्या नाहीत:संबंधित कंपनीवर कारवाई नाही, व्यवस्थापनावर कोणाचा दबाव? श्रीरंग बारणेंचा सवाल

एसटी महामंडळाला वेळेत बस पुरवण्यात आल्या नाहीत:संबंधित कंपनीवर कारवाई नाही, व्यवस्थापनावर कोणाचा दबाव? श्रीरंग बारणेंचा सवाल

एसटी महामंडळाने 5,150 विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने घेण्यासाठी ‘इव्हे ट्रान्स’ या कंपनीसोबत करार केला होता. या करारानुसार कंपनीने दर महिन्याला 215 बसेस पुरवावयाच्या होत्या. मात्र, कंपनीकडून वेळेत बसेस पुरविण्यात आलेल्या नाहीत. ठरलेल्या मुदतीत बसेस न पुरवणाऱ्या या कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश तत्कालीन एसटी अध्यक्ष आणि परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांनी दिले होते. तथापि, मुदत संपल्यानंतरही कोणतीही...

मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल:12 दिवस आधीच आगमन, हवामान विभागाची अधिकृत घोषणा; यंदा सरासरीपेक्षा जास्त असणार पाऊस

मान्सून अखेर महाराष्ट्रात दाखल:12 दिवस आधीच आगमन, हवामान विभागाची अधिकृत घोषणा; यंदा सरासरीपेक्षा जास्त असणार पाऊस

राज्यातील नागरिकांनी अनेक दिवसांपासून ज्या मान्सूनची वाट पाहत होते, तो आज रविवार, 25 मे रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. हवामान खात्याने याबाबत अधिकृत घोषणा केली असून, यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल 12 दिवस आधी राज्यात पोहोचला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी साधारणतः 7 जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो. शनिवारी केरळात पोहोचलेल्या...

गडचिरोलीत होणार जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट:भारत दुसरे मोठे स्टील हब बनू शकतो; मोदींनी ‘मन की बात’मध्ये केला उल्लेख

गडचिरोलीत होणार जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट:भारत दुसरे मोठे स्टील हब बनू शकतो; मोदींनी ‘मन की बात’मध्ये केला उल्लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, २५ मे २०२५ रोजी ‘मन की बात’ या त्यांच्या रेडिओ कार्यक्रमात महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील काटेझारी गावाचा उल्लेख केला, जिथे पहिल्यांदाच बस पोहोचली आहे. हा तोच जिल्हा आहे जिथे फेब्रुवारी २०२५ मध्ये JSW ग्रुपने जगातील सर्वात मोठ्या स्टील प्लांटची घोषणा केली होती. त्याची क्षमता २५ दशलक्ष टन असेल. या कथेत, आपण गडचिरोलीतील उच्च दर्जाचे लोहखनिज भारताला...