Category: marathi

नारळीकरांनी ‘बिगबँग’ थेअरी का नाकारली?:विश्व हे कोणतीही सुरुवात अन् अंताशिवाय, स्थिर आणि विस्तारलेले असल्याचा केला होता दावा

नारळीकरांनी ‘बिगबँग’ थेअरी का नाकारली?:विश्व हे कोणतीही सुरुवात अन् अंताशिवाय, स्थिर आणि विस्तारलेले असल्याचा केला होता दावा

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील एका कर्तृत्वसंपन्न पिढीतील एक मौल्यवान हिरा हरवला. नारळीकरांनी आपले संशोधन कार्य करताना ब्रह्मांडाच्या उत्पत्तीसंबंधीची सुप्रसिद्ध बिगबँग थेअरी नाकारली. यासाठी त्यांनी दिलेले युक्तिवाद अत्यंत चपखल असे मानले जातात. त्यांनी 2017 मध्ये ‘कलाचूवाडू’ या तामिळी मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत यासंबंधी आपले विस्तृत मत मांडले होते. जयंत नारळीकर यांना या मुलाखतीत विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी एक प्रश्न...

फडणवीसांनी भ्रष्ट मंत्री थोपवला:भुजबळांच्या मंत्रिपदावर मनोज जरांगेंसह अंजली दमानिया यांची टीका; जातीयवादी असा उल्लेख

फडणवीसांनी भ्रष्ट मंत्री थोपवला:भुजबळांच्या मंत्रिपदावर मनोज जरांगेंसह अंजली दमानिया यांची टीका; जातीयवादी असा उल्लेख

छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना नवा रंग मिळाला आहे. ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट सरकारवर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. जातीयवादी लोकांना पुन्हा पदं देऊन अजित पवार मोठी चूक करत आहेत, असा थेट आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील...

वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला:जयंत नारळीकरांच्या निधनावर महाराष्ट्र हळहळला; ज्ञानवृक्ष उन्मळून पडल्याची भावना

वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला:जयंत नारळीकरांच्या निधनावर महाराष्ट्र हळहळला; ज्ञानवृक्ष उन्मळून पडल्याची भावना

विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांच्या निधनामुळे महाराष्ट्रासह अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह अनेक गणमान्य व्यक्तींनी नारळीकरांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. या सर्वांनी नारळीकरांच्या निधनामुळे देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील एक तेजस्वी तारा निखळल्याची भावना व्यक्त केली आहे. नारळीकरांनी ‘बिगबँग’ थेअरी का नाकारली?:विश्व हे कोणतीही सुरुवात अन् अंताशिवाय, स्थिर आणि विस्तारलेले असल्याचा केला...

वसमत –परभणी मार्गावर जखमी अवस्थेत सापडलेल्या तरुणाचा मृत्यू:तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

वसमत –परभणी मार्गावर जखमी अवस्थेत सापडलेल्या तरुणाचा मृत्यू:तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल, आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना

वसमत ते परभणी मार्गावर दादरा पुलावर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणात तिघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 20 खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. जून्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत ते परभणी मार्गावर दादरा पुलावर सोमवारी ता. 19 रात्री आठ...

पुण्यात थरार:युवासेना जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर मध्यरात्री गोळीबार; राजकीय वर्तुळात खळबळ

पुण्यात थरार:युवासेना जिल्हाप्रमुखाच्या गाडीवर मध्यरात्री गोळीबार; राजकीय वर्तुळात खळबळ

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारेच्या वाहनावर गोळीबार केले की धक्कादायक घटना घडली आहे. वारजे माळवाडी येथे दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातंकडून अचानक फायरिंग केल्याने खळबळ उडाली आहे.निलेश घारे हे घराकडे जात असताना ही घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलेली आहे. पुणे शिवसेनेच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी वारजे माळवाडी येथे गोळीबार केल्याने सदर परिसरात...

अल्पवयीन मुलीवर पुण्यात अत्याचार:अत्याचारास मदत करणाऱ्या महिलेवरही हट्टामध्ये गुन्हा दाखल, पुणे पोलिसांकडे केला वर्ग

अल्पवयीन मुलीवर पुण्यात अत्याचार:अत्याचारास मदत करणाऱ्या महिलेवरही हट्टामध्ये गुन्हा दाखल, पुणे पोलिसांकडे केला वर्ग

वसमत तालुक्यातील हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणासह त्याला मदत करणाच्या महिलेवर हट्टा पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 19 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटना बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पोलिसांनी सदर गुन्हा बावधन (पुणे) पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हट्टा पोलिस ठाण्यांतर्गत एक अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसह बावधन (पुणे) येथे राहते. या ठिकाणी...

सावदा रुग्णालयास शिवरायांचे नाव देण्यासाठी युतीतर्फे उपोषण:विशेष बाब म्हणून मंजुरीसाठी आमदार पाटलांचे आश्वासन‎

सावदा रुग्णालयास शिवरायांचे नाव देण्यासाठी युतीतर्फे उपोषण:विशेष बाब म्हणून मंजुरीसाठी आमदार पाटलांचे आश्वासन‎

सावदा येथील ग्रामीण रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे या मागणीसाठी भाजप-शिवसेना युतीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी १० वाजेपासून रुग्णालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले. मुक्ताईनगर व रावेर आमदारांच्या मध्यस्थीनंतर दुपारी दीड वाजता उपोषण मागे घेण्यात आले. पालिकेने आपल्या जुना दवाखान्याची जागा सन २०१० मध्ये ग्रामीण रुग्णालय उभारणीसाठी शासनाला दिली. त्यावेळी “राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय’ हे नाव द्यावे, या...

“अवकाळी’चा कहर; शहरात 7 जागी वृक्ष उन्मळले:राहुरीत वीज पडून 1 ठार, पाथर्डीत पाखरे दगावली, मागील 18 दिवसांमध्ये 45.2 मिलिमीटर पावसाची नोंद

“अवकाळी’चा कहर; शहरात 7 जागी वृक्ष उन्मळले:राहुरीत वीज पडून 1 ठार, पाथर्डीत पाखरे दगावली, मागील 18 दिवसांमध्ये 45.2 मिलिमीटर पावसाची नोंद

अवकाळी पावसाने अहिल्यानगर जिल्ह्यात कहर केला आहे. मागील १८ दिवसांपासून ढगाळ वातावरणासह हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस होत होता. परंतु रविवारी सायंकाळी तसेच सोमवारी दुपारी अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यांमुळे पाथर्डी, श्रीगोंदे, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, राहता या भागात मोठे नुकसान झाले. दरम्यान, सोमवारी दुपारी राहुरी तालुक्यातील रामपूर-कोल्हार भागातील लक्ष्मीवाडी येथे वीज कोसळून राहूल...

बालभारतीची 11.5 लाख पुस्तके तालुका स्तरावर पोहोच:उर्वरित 12.36 लाख पुस्तके 30 मेपर्यंत येणार, शाळा स्तरावर पुस्तके पोहचवण्याची प्रक्रिया सुरू‎

बालभारतीची 11.5 लाख पुस्तके तालुका स्तरावर पोहोच:उर्वरित 12.36 लाख पुस्तके 30 मेपर्यंत येणार, शाळा स्तरावर पुस्तके पोहचवण्याची प्रक्रिया सुरू‎

जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सुमारे ४.६ लाख विद्यार्थ्यांना मोफत पाठ्युपुस्तके दिली जाणार आहेत. शाळास्तरावर पुस्तके पोहोच करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी सुमारे २३ लाख ८५ हजार पुस्तकांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी बालभारतीकडे नोंदवण्यात आली होती. त्यापैकी ११ लाख ५ हजार पुस्तके तालुका स्तरावरील बूक डेपोत पोहोच झाली आहेत. तेथून थेट शाळांपर्यंत पुस्तके पाठवून १६ जूनला पहिल्याच दिवशी या पुस्तकांचे वाटप...

सामाजिक बंधनांवर मात करताना रात्रशाळेतील विद्यार्थिनींची भरारी:प्रा. शिरीष मोडक यांचे प्रतिपादन, रात्रशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार‎

सामाजिक बंधनांवर मात करताना रात्रशाळेतील विद्यार्थिनींची भरारी:प्रा. शिरीष मोडक यांचे प्रतिपादन, रात्रशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार‎

अहिल्यानगर रात्रशाळेतील महिला विद्यार्थिनींनी उत्तम गुण मिळवणे ही साधी गोष्ट नाही. शिक्षणात मोठा खंड पडल्यावर पुन्हा अभ्यासाकडे वळणे, हा एक धाडसी निर्णय असतो. घरातील जबाबदाऱ्या, कौटुंबिक अडचणी, सामाजिक बंधनांवर मात करीत महिला स्वत:ची गुणवत्ता सिध्द करीत आहेत. शिक्षण घेण्याचा दृढ निश्‍चय केला जातो, तेव्हा यश निश्‍चित मिळते. या यशामागे केवळ विद्यार्थिनींचा दृढनिश्‍चय नाही, तर शिक्षकांनी दिलेले समर्पित मार्गदर्शनही तितकंच मोलाचं...