Category: marathi

महायुती सरकारात छगन भुजबळांना मंत्रिपदाची संधी:नगरसेवक ते उपमुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास; अन्न व नागरी पुरवठा खाते भुजबळांकडे जाण्याची शक्यता

महायुती सरकारात छगन भुजबळांना मंत्रिपदाची संधी:नगरसेवक ते उपमुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास; अन्न व नागरी पुरवठा खाते भुजबळांकडे जाण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज (मंगळवार) मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अन्न व नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सकाळी 10 वाजता राजभवन येथे होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेतील. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यापासून...

छगन भुजबळांना 5 महिन्यानंतर ‘चैना’, आज घेणार मंत्रिपदाची शपथ:मंत्रिपद हुकल्यावर म्हणाले होते… जहाँ नही चैना, वहाँ नही रहेना

छगन भुजबळांना 5 महिन्यानंतर ‘चैना’, आज घेणार मंत्रिपदाची शपथ:मंत्रिपद हुकल्यावर म्हणाले होते… जहाँ नही चैना, वहाँ नही रहेना

ओबीसी नेते, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ 20 मे रोजी सकाळी 10 वाजता मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्यांना धनंजय मुंडेंकडील अन्न व नागरी पुरवठा खाते मिळण्याची शक्यता आहे. 15 डिसेंबर 2024 रोजी महायुती मंत्रिमंडळाचा नागपुरात शपथविधी झाला. त्यातून आपल्याला वगळण्यात आल्याचे कळताच संतप्त झालेले छगन भुजबळ नागपूर बाहेर पडले. जाताना त्यांनी ‘जहाँ नही चैना, वहाँ नही रहेना’ अशी...

नाशिकच्या डावखल जंगलातून मालेगाव-गुजरातपर्यंत तस्करांचे जाळे:सागाची साल काढून झाड वाळवण्याचा फंडा; 700 रुपये नगाची तब्बल 3 हजारांत तस्करी

नाशिकच्या डावखल जंगलातून मालेगाव-गुजरातपर्यंत तस्करांचे जाळे:सागाची साल काढून झाड वाळवण्याचा फंडा; 700 रुपये नगाची तब्बल 3 हजारांत तस्करी

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या डावखल जंगलात सागाची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. आधी झाडाची साल काढून त्याला वाळवले जाते. मग ते तोडून पुरावा नष्ट करण्यासाठी खोड जाळून आग लागल्याचा बनाव रचला जातो. सागाचा ३ इंच रुंद व ८ फूट लांब एक नग ७०० रुपयांत येथे मिळवून मालेगाव व गुजरातला ३ हजार रुपयांत त्याची तस्करी येथून सुरू आहे. येथील बांबूच्या जंगलाचेही...

7 वर्षांनी परतली:नवव्या वर्षी अपहरण करून 3 लाखांत विक्री, 14 व्या वर्षी दोन मुलांची आई, राजस्थानमधून पळून घरी आल्यानंतर उजेडात आणले काळे सत्य

7 वर्षांनी परतली:नवव्या वर्षी अपहरण करून 3 लाखांत विक्री, 14 व्या वर्षी दोन मुलांची आई, राजस्थानमधून पळून घरी आल्यानंतर उजेडात आणले काळे सत्य

अल्पवयीन मुलींचे अपहरण, विक्री आणि त्यानंतर होणाऱ्या अमानुष अत्याचारांचा एक भयानक प्रकार उजेडात आला आहे. या अमानुष व्यापारात एका ९ वर्षांच्या चिमुरडीला केवळ ३ लाख रुपयांत विकले गेले. बालविवाह, जबरदस्तीचे काम आणि अमानुष शोषणानंतर १४ व्या वर्षी ती दोन मुलांची आईही बनली. या सगळ्यावर मात करत ती ९ एप्रिल रोजी तब्बल ७ वर्षांनी घरी परतली. त्यानंतर १९ एप्रिलला याबाबत गुन्हा...

प्रियकराकडून महिलेच्या मुलीवर तिच्यासमोर बलात्कार:चिमुकलीचा गुदमरून मृत्यू, दोन्ही आरोपींना अटक; मुंबईतील संतापजनक घटना

प्रियकराकडून महिलेच्या मुलीवर तिच्यासमोर बलात्कार:चिमुकलीचा गुदमरून मृत्यू, दोन्ही आरोपींना अटक; मुंबईतील संतापजनक घटना

मुंबईतील मालाडमधील मालवणी भागात एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या प्रियकराने तिच्या अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 30 वर्षीय महिलेला (मुलीची आई) आणि तिच्या १९ वर्षीय प्रियकराला मुलीची हत्या आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ही घटना रविवारी घडली. आईकडून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची दिशाभूल रविवारी रात्री उशिरा मुलीला उपचारासाठी नागरी सरकारी...

छगन भुजबळ उद्या घेणार मंत्रिपदाची शपथ:धनंजय मुंडेंकडील खाते मिळण्याची शक्यता, राजभवनात होणार शपथविधी सोहळा

छगन भुजबळ उद्या घेणार मंत्रिपदाची शपथ:धनंजय मुंडेंकडील खाते मिळण्याची शक्यता, राजभवनात होणार शपथविधी सोहळा

राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अखेर मंत्रिपद देण्यात येणार आहे. मुंबईतील राजभवनात मंगळवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 50 जणांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राजभवनात सोमवारी रात्रीपासूनच जोरदार तयारी सुरू झाली आहे. महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ हे...

‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबत राज्यातील राजकीय पक्षांशी चर्चा:एकाचवेळी निवडणुका झाल्यास 5 लाख कोटींचा फायदा – समिती अध्यक्ष चौधरी

‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबत राज्यातील राजकीय पक्षांशी चर्चा:एकाचवेळी निवडणुका झाल्यास 5 लाख कोटींचा फायदा – समिती अध्यक्ष चौधरी

‘एक देश, एक निवडणूक’ या महत्त्वाच्या प्रस्तावावर जनतेचा आणि तज्ज्ञांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या संयुक्त समितीने राज्यनिहाय दौऱ्यांना सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर संसदीय समितीने 19 मे सोमवारी राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ घेतल्यास 5 लाख कोटींचा फायदा होईल, असे समितीचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार पी. पी. चौधरी यांनी सांगितले. ‘वन नेशन, वन...

राज्याचे ‘एकात्मिक पार्किंग धोरण’ लवकर आणणार:परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती, मुंबई महानगर प्रदेशात सुरुवातीची अंमलबजावणी

राज्याचे ‘एकात्मिक पार्किंग धोरण’ लवकर आणणार:परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती, मुंबई महानगर प्रदेशात सुरुवातीची अंमलबजावणी

वाहनांच्या पार्किंगची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीच्या कोंडी सारखी समस्या निर्माण होत आहे. भविष्याचा विचार करता लवकरच राज्यासाठी “एकात्मिक पार्किंग धोरण “आणण्याचा विचार परिवहन खाते करत असून त्याची प्राथमिक अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मध्ये केली जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या संदर्भात बोलावण्यात आलेल्या मुंबई महानगर...

केईएम रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नाही:मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण, नागरिकांना न घाबरण्याचे केले आवाहन

केईएम रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे नाही:मुंबई महापालिकेचे स्पष्टीकरण, नागरिकांना न घाबरण्याचे केले आवाहन

आशियाई देशांमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच मुंबईत दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. परंतु, त्या दोन रुग्णांचे मृत्यू हे कोरोनामुळे झाले नसून इतर गंभीर आजारांमुळे झाल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. कोविड-19 हा आजार आता एक प्रस्थापित (Endemic) आणि निरंतर चालणारी आरोग्य समस्या म्हणून गणली जाते....

दहशतीचे राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात ठामपणे आवाज उठवणार:आमदार रोहित पवार यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना प्रत्युत्तर

दहशतीचे राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात ठामपणे आवाज उठवणार:आमदार रोहित पवार यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना प्रत्युत्तर

कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद असतानाही राज्याच्या प्रश्नात लक्ष न घालता जिल्ह्यात बसून कुरबुरीचे राजकारण करायचे आणि शासकीय यंत्रणेला हाती धरून दहशतीचे राजकारण करायचे अशा प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही ठामपणे बोलतच राहणार, असा निर्धार करत आमदार रोहित पवार यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना प्रत्युत्तर दिले. तुषार खरात प्रकरण आणि संबंधित महिलेला जो काही त्रास झाला, त्याचे सत्य लवकरच बाहेर येईल, असेही जामखेडचे शरदचंद्र...