Category: marathi

उद्धव ठाकरेंनी मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून माझा पराभव केला:एकनाथ शिंदे, नारायण राणेंविरोधातही कारवाया, रामदास कदम गौप्यस्फोट

उद्धव ठाकरेंनी मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून माझा पराभव केला:एकनाथ शिंदे, नारायण राणेंविरोधातही कारवाया, रामदास कदम गौप्यस्फोट

मी मुख्यमंत्री होईल याची उद्धव ठाकरेंना भीती होती. त्यामुळेच त्यांनी मी मागितलेला मतदारसंघ न देता मला दुसरा मतदारसंघ देऊन पाडल्याचा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. तर एकनाथ शिंदे, नारायण राणे आणि मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी कारवाया केल्या असेही यावेळी बोलताना रामदास कदम यांनी म्हटले आहे. दरम्यान रामदास कदम पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या या राक्षसी महत्त्वकांक्षेमुळेच आज शिवसेना फुटली आहे. मी दापोलीतून तिकीट मागितले होते, पण मला गुहागरमधून निवडणूक लढवायला लावली, आणि मला पाडण्यासाठी काही जणांना कामाला लावले, कारण बाळासाहेब ठाकरे मला मुख्यमंत्री करतील अशी त्यांना भीती होती, असा आरोप कदमांनी केला आहे. रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बाजूला व्हायला भाग पाडले. बाळासाहेबांचा पुत्र म्हणून उद्धव ठाकरेंना आयती गादी मिळाली आहे. त्यांनी कधी आपल्या अंगावर केसेस घेतलेल्या नाहीत.
ते आयत्या बिळावर नागोबा झालेत. त्यांनी नेहमी मराठी माणसात फूट पाडण्याचे काम केले. आम्ही तर शिवसेना प्रमुखांची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत हसे कदमांनी म्हटले आहे. कदम कुटुंबात काका पुतणे संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतणे संघर्ष काही नवीन नाही. त्यात आता आणखी एका नवीन काका पुतण्याचा संघर्ष आगामी विधानसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. यावर रामदास कदम यांचे पुत्र व विधानसभा निवडणुकीचे उमेदवार योगेश कदम यांनी राजकारणापासून लांब राहण्याचा सल्ला अनिकेत कदम यांना दिला आहे. योगेश कदम म्हणाले, अनिकेत कदम हा माझा चुलत भाऊ आहे. आमचे रक्ताचे नाते आहे. त्याने कोणाचा प्रचार करावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तो व्यावसायिक आहे त्याने व्यवसाय पहावा. त्याने राजकारणात येऊ नये असे मला वाटते. तरीही त्याच्या भूमिकेचे स्वागत करतो. त्याच्या राजकीय भूमिकेचा आमच्या नात्यावर परिणाम नाही होणार.

​मी मुख्यमंत्री होईल याची उद्धव ठाकरेंना भीती होती. त्यामुळेच त्यांनी मी मागितलेला मतदारसंघ न देता मला दुसरा मतदारसंघ देऊन पाडल्याचा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. तर एकनाथ शिंदे, नारायण राणे आणि मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी कारवाया केल्या असेही यावेळी बोलताना रामदास कदम यांनी म्हटले आहे. दरम्यान रामदास कदम पुढे बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या या राक्षसी महत्त्वकांक्षेमुळेच आज शिवसेना फुटली आहे. मी दापोलीतून तिकीट मागितले होते, पण मला गुहागरमधून निवडणूक लढवायला लावली, आणि मला पाडण्यासाठी काही जणांना कामाला लावले, कारण बाळासाहेब ठाकरे मला मुख्यमंत्री करतील अशी त्यांना भीती होती, असा आरोप कदमांनी केला आहे. रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बाजूला व्हायला भाग पाडले. बाळासाहेबांचा पुत्र म्हणून उद्धव ठाकरेंना आयती गादी मिळाली आहे. त्यांनी कधी आपल्या अंगावर केसेस घेतलेल्या नाहीत.
ते आयत्या बिळावर नागोबा झालेत. त्यांनी नेहमी मराठी माणसात फूट पाडण्याचे काम केले. आम्ही तर शिवसेना प्रमुखांची विचारधारा पुढे घेऊन जात आहोत हसे कदमांनी म्हटले आहे. कदम कुटुंबात काका पुतणे संघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतणे संघर्ष काही नवीन नाही. त्यात आता आणखी एका नवीन काका पुतण्याचा संघर्ष आगामी विधानसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. यावर रामदास कदम यांचे पुत्र व विधानसभा निवडणुकीचे उमेदवार योगेश कदम यांनी राजकारणापासून लांब राहण्याचा सल्ला अनिकेत कदम यांना दिला आहे. योगेश कदम म्हणाले, अनिकेत कदम हा माझा चुलत भाऊ आहे. आमचे रक्ताचे नाते आहे. त्याने कोणाचा प्रचार करावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तो व्यावसायिक आहे त्याने व्यवसाय पहावा. त्याने राजकारणात येऊ नये असे मला वाटते. तरीही त्याच्या भूमिकेचे स्वागत करतो. त्याच्या राजकीय भूमिकेचा आमच्या नात्यावर परिणाम नाही होणार.  

माझ्या हिश्श्याचे किस्से:जेव्हा ऋषी कपूर यांनी डायरेक्टरला रस्त्यातच गाडीतून खाली उतरवले होते!

माझ्या हिश्श्याचे किस्से:जेव्हा ऋषी कपूर यांनी डायरेक्टरला रस्त्यातच गाडीतून खाली उतरवले होते!

ऋषी कपूर यांचा ४ सप्टेंबरला जन्मदिवस होता. त्या दिवशी ऋषी कपूर यांच्या खूप साऱ्या बर्थ डे पार्टी मला आठवत होत्या. त्यावरून मनात विचार आला की, आजच्या भागात त्यांच्या काही आठवणी तुमच्याशी शेअर कराव्यात.
पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर कपूर कुटुंबाच्या तिसरी पिढीतील ऋषी कपूर यांनी सर्वाधिक काम केले आहे. कारण ते अतिशय शिस्तबद्ध आयुष्य जगले होते. त्यांना सगळे चिंटूजी म्हणायचे. ते सिनेमा साइन करण्यापूर्वीच स्पष्टपणे सांगायचे की, मी स्टोरी नंतर एेकेन. आधी माझी अट ऐका.. मी सकाळी दहाच्या आधी येणार नाही आणि रात्री आठनंतर शूटिंग करणार नाही. (कारण त्यांना घरी जाऊन सर्वांसोबत जेवण घ्यायचे असायचे). रात्रीचा सीन असेल, तर दिवसाच रात्रीचा सेट लावून शूट करावे लागेल. रविवारी शूटिंग करणार नाही, कारण तो वेळ माझ्या कुटुंबासाठी आहे.
एकदा एका दिग्दर्शकाला आपल्या सिनेमाचे कथानक चिंटूजींना ऐकवायचे होती. पण, लागोपाठ शूटिंगच्या शेड्यूलमुळे ते खूप व्यग्र होते. त्या वेळी ते फिल्मसिटीमध्ये एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये गुंतले होते. म्हणून या दिग्दर्शकाने सुचवले की, तुम्ही पॅकअप झाल्यावर फिल्मसिटीतून घरी जायला निघाल, तेव्हा मी तुमच्या मेकअप व्हॅनमध्ये तुमच्यासोबत येईन. चिंटूजी ‘हो’ म्हणाले. पॅकअपनंतर ते दिग्दर्शक आणि चिंटूजी व्हॅनमधून बांद्र्याला निघाले.
चिंटूजींना मेकअप व्हॅनमध्ये बसणे आवडत नव्हते, कारण ही व्हॅन एखाद्या खोलीसारखी होती. त्यांना ही खोलीच हलते आहे, असे वाटायचे. त्यामुळे त्या व्हॅनमधून जाणे त्यांना आवडायचे नाही. म्हणून ते बऱ्याचदा ड्रायव्हरसोबत समोर बसायचे. तर, त्या वेळी व्हॅनमधून जाताना ते तसेही खूप चिडले होते, कारण त्या दिग्दर्शकामुळे त्यांना मागे बसावे लागले होते.
दिग्दर्शकाने सांगायला सुरुवात केली… ‘असा सिनेमा तुम्ही कधीच केला नसेल.. या सिनेमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे, तो समाजाला आरसा दाखवेल.. यात आपण कोणतेही खोटे जग दाखवणार नाही..’ वगैरे वगैरे. याच दरम्यान गाडी हायवेवर आली. दिग्दर्शक पुढे म्हणाले, ‘या सिनेमाची कहाणी ही एका रात्रीची आहे..’ चिंटूजींचा अर्धा मूड इथंच खराब झाला. दिग्दर्शकाला थांबवून चिंटूजींनी एक प्रश्न विचारला.. ‘हा सिनेमा सेटवर शूट होणार की रिअल लोकेशनवर?’ दिग्दर्शक उत्सुकतेने म्हणाले, ‘अर्ध्यापेक्षा जास्त सिनेमाचं शूटिंग रस्त्यावर आहे. सगळं खऱ्या लोकेशन्सवर शूट केलं जाईल..’ हे ऐकताच चिंटूजींनी ड्रायव्हरला सांगून गाडी थांबवली आणि त्या दिग्दर्शकाला हायवेवरच उतरवले.
चिंटूजींच्या झोपण्या-उठण्याच्या, शूटिंगच्या अशा सगळ्या वेळा ठरलेल्या होत्या. खाण्या-पिण्याच्या वेळा, प्रमाण सारे ठरलेले असायचे. ऋषी कपूर यांची बर्थ डे पार्टी इतर स्टारप्रमाणे रात्रभर नसायची. मला अजूनही चांगलंच आठवतंय. आणि मीच नव्हे, तर त्यांच्या जवळच्या सगळ्या मित्रांना माहीत होते की, वाढदिवसाच्या रात्री बारा वाजता ते टॉयलेटमध्ये जायचे आणि तिथून बाहेर आल्यावर पाहुण्यांकडं असे पाहायचे जसे काही सगळेच अनोळखी आहेत. आणि मग विचारायचे, ‘काय चाललंय? तुम्हाला घरी जायचं नाही का? काही काम नाही का? मला तर आहे.. चला, गुड नाइट..’ आणि विश्वास ठेवा, त्यांचं घर दोन ते चार मिनिटांमध्ये रिकामं व्हायचं आणि कुणालाही या गोष्टीचं वाईट वाटायचं नाही. कारण सर्वांनाच माहीत होतं की, चिंटूजींची पार्टी बाराच्या आसपास संपतेच. या शिस्त आणि अनुशासनामुळेच ते इतके काम करू शकले.
३० एप्रिल २०२० ला चिंटूजी आपल्या सर्वांना सोडून या जगातून निघून गेले. त्या वेळी पहिला लॉकडाऊन सुरू होता. त्यांना खांदाही देऊ शकलो नाही आणि अंतिम दर्शनही घेऊ शकलो नाही, याचं दु:ख मला आयुष्यभर राहील. याच गोष्टीवरून फरहत एहसास यांचा एक शेर आठवतोय…
एक रात वो गया था जहाँ बात रोक के,
अब तक रुका हुआ हूँ वही रात रोक के।
२०२१ मध्ये त्यांचा जन्मदिवस आला, तेव्हा लॉकडाऊन संपला होता. या वेळी त्यांचा जन्मदिवस आम्ही माझ्या घरी साजरा केला. त्या वेळी नीतू कपूरजी, रणधीर कपूरजी, शत्रुघ्न सिन्हाजी, डेव्हिड धवनजी, राहुल रवैलजी, शशी रंजन आणि इतर काही खास मित्र उपस्थित होते. माझी पत्नी हनानने एक स्पेशल केक बनवला होता. त्यामध्ये चिंटूजींच्या सगळ्या आवडीच्या वस्तूंचा समावेश केला होता. केकमधल्या या साऱ्या वस्तू चॉकलेटपासून तयार केल्या होत्या. मी चिंटूजींच्या उंचीच्या आकाराचा एक कटआऊट स्टँडी बनवला आणि आमच्या हॉलमध्ये मागच्या बाजूला ठेवला. पाहुणे आले की त्यांचे लक्ष आधी तिकडे जायचे. स्टँडीकडे पाहिल्यावर ऋषी कपूरच उभे आहेत असे वाटायचे. सर्वांनी त्या स्टँडीसोबत फोटो काढले, सेल्फी काढले. सगळेच खूप भावूक झाले होते. ऋषी कपूर यांचे व्यक्तिमत्त्वच असे होते की, कुणीही त्यांना विसरू शकत नाही. चिंटूजींच्या आठवणीत त्यांच्या ‘कर्ज’ या सिनेमातील हे गाणं ऐका…
दर्द ए दिल.. दर्द ए जिगर…
स्वत:ची काळजी घ्या आणि आनंदी राहा. रूमी जाफरी
बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक

​ऋषी कपूर यांचा ४ सप्टेंबरला जन्मदिवस होता. त्या दिवशी ऋषी कपूर यांच्या खूप साऱ्या बर्थ डे पार्टी मला आठवत होत्या. त्यावरून मनात विचार आला की, आजच्या भागात त्यांच्या काही आठवणी तुमच्याशी शेअर कराव्यात.
पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर कपूर कुटुंबाच्या तिसरी पिढीतील ऋषी कपूर यांनी सर्वाधिक काम केले आहे. कारण ते अतिशय शिस्तबद्ध आयुष्य जगले होते. त्यांना सगळे चिंटूजी म्हणायचे. ते सिनेमा साइन करण्यापूर्वीच स्पष्टपणे सांगायचे की, मी स्टोरी नंतर एेकेन. आधी माझी अट ऐका.. मी सकाळी दहाच्या आधी येणार नाही आणि रात्री आठनंतर शूटिंग करणार नाही. (कारण त्यांना घरी जाऊन सर्वांसोबत जेवण घ्यायचे असायचे). रात्रीचा सीन असेल, तर दिवसाच रात्रीचा सेट लावून शूट करावे लागेल. रविवारी शूटिंग करणार नाही, कारण तो वेळ माझ्या कुटुंबासाठी आहे.
एकदा एका दिग्दर्शकाला आपल्या सिनेमाचे कथानक चिंटूजींना ऐकवायचे होती. पण, लागोपाठ शूटिंगच्या शेड्यूलमुळे ते खूप व्यग्र होते. त्या वेळी ते फिल्मसिटीमध्ये एका सिनेमाच्या शूटिंगमध्ये गुंतले होते. म्हणून या दिग्दर्शकाने सुचवले की, तुम्ही पॅकअप झाल्यावर फिल्मसिटीतून घरी जायला निघाल, तेव्हा मी तुमच्या मेकअप व्हॅनमध्ये तुमच्यासोबत येईन. चिंटूजी ‘हो’ म्हणाले. पॅकअपनंतर ते दिग्दर्शक आणि चिंटूजी व्हॅनमधून बांद्र्याला निघाले.
चिंटूजींना मेकअप व्हॅनमध्ये बसणे आवडत नव्हते, कारण ही व्हॅन एखाद्या खोलीसारखी होती. त्यांना ही खोलीच हलते आहे, असे वाटायचे. त्यामुळे त्या व्हॅनमधून जाणे त्यांना आवडायचे नाही. म्हणून ते बऱ्याचदा ड्रायव्हरसोबत समोर बसायचे. तर, त्या वेळी व्हॅनमधून जाताना ते तसेही खूप चिडले होते, कारण त्या दिग्दर्शकामुळे त्यांना मागे बसावे लागले होते.
दिग्दर्शकाने सांगायला सुरुवात केली… ‘असा सिनेमा तुम्ही कधीच केला नसेल.. या सिनेमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे, तो समाजाला आरसा दाखवेल.. यात आपण कोणतेही खोटे जग दाखवणार नाही..’ वगैरे वगैरे. याच दरम्यान गाडी हायवेवर आली. दिग्दर्शक पुढे म्हणाले, ‘या सिनेमाची कहाणी ही एका रात्रीची आहे..’ चिंटूजींचा अर्धा मूड इथंच खराब झाला. दिग्दर्शकाला थांबवून चिंटूजींनी एक प्रश्न विचारला.. ‘हा सिनेमा सेटवर शूट होणार की रिअल लोकेशनवर?’ दिग्दर्शक उत्सुकतेने म्हणाले, ‘अर्ध्यापेक्षा जास्त सिनेमाचं शूटिंग रस्त्यावर आहे. सगळं खऱ्या लोकेशन्सवर शूट केलं जाईल..’ हे ऐकताच चिंटूजींनी ड्रायव्हरला सांगून गाडी थांबवली आणि त्या दिग्दर्शकाला हायवेवरच उतरवले.
चिंटूजींच्या झोपण्या-उठण्याच्या, शूटिंगच्या अशा सगळ्या वेळा ठरलेल्या होत्या. खाण्या-पिण्याच्या वेळा, प्रमाण सारे ठरलेले असायचे. ऋषी कपूर यांची बर्थ डे पार्टी इतर स्टारप्रमाणे रात्रभर नसायची. मला अजूनही चांगलंच आठवतंय. आणि मीच नव्हे, तर त्यांच्या जवळच्या सगळ्या मित्रांना माहीत होते की, वाढदिवसाच्या रात्री बारा वाजता ते टॉयलेटमध्ये जायचे आणि तिथून बाहेर आल्यावर पाहुण्यांकडं असे पाहायचे जसे काही सगळेच अनोळखी आहेत. आणि मग विचारायचे, ‘काय चाललंय? तुम्हाला घरी जायचं नाही का? काही काम नाही का? मला तर आहे.. चला, गुड नाइट..’ आणि विश्वास ठेवा, त्यांचं घर दोन ते चार मिनिटांमध्ये रिकामं व्हायचं आणि कुणालाही या गोष्टीचं वाईट वाटायचं नाही. कारण सर्वांनाच माहीत होतं की, चिंटूजींची पार्टी बाराच्या आसपास संपतेच. या शिस्त आणि अनुशासनामुळेच ते इतके काम करू शकले.
३० एप्रिल २०२० ला चिंटूजी आपल्या सर्वांना सोडून या जगातून निघून गेले. त्या वेळी पहिला लॉकडाऊन सुरू होता. त्यांना खांदाही देऊ शकलो नाही आणि अंतिम दर्शनही घेऊ शकलो नाही, याचं दु:ख मला आयुष्यभर राहील. याच गोष्टीवरून फरहत एहसास यांचा एक शेर आठवतोय…
एक रात वो गया था जहाँ बात रोक के,
अब तक रुका हुआ हूँ वही रात रोक के।
२०२१ मध्ये त्यांचा जन्मदिवस आला, तेव्हा लॉकडाऊन संपला होता. या वेळी त्यांचा जन्मदिवस आम्ही माझ्या घरी साजरा केला. त्या वेळी नीतू कपूरजी, रणधीर कपूरजी, शत्रुघ्न सिन्हाजी, डेव्हिड धवनजी, राहुल रवैलजी, शशी रंजन आणि इतर काही खास मित्र उपस्थित होते. माझी पत्नी हनानने एक स्पेशल केक बनवला होता. त्यामध्ये चिंटूजींच्या सगळ्या आवडीच्या वस्तूंचा समावेश केला होता. केकमधल्या या साऱ्या वस्तू चॉकलेटपासून तयार केल्या होत्या. मी चिंटूजींच्या उंचीच्या आकाराचा एक कटआऊट स्टँडी बनवला आणि आमच्या हॉलमध्ये मागच्या बाजूला ठेवला. पाहुणे आले की त्यांचे लक्ष आधी तिकडे जायचे. स्टँडीकडे पाहिल्यावर ऋषी कपूरच उभे आहेत असे वाटायचे. सर्वांनी त्या स्टँडीसोबत फोटो काढले, सेल्फी काढले. सगळेच खूप भावूक झाले होते. ऋषी कपूर यांचे व्यक्तिमत्त्वच असे होते की, कुणीही त्यांना विसरू शकत नाही. चिंटूजींच्या आठवणीत त्यांच्या ‘कर्ज’ या सिनेमातील हे गाणं ऐका…
दर्द ए दिल.. दर्द ए जिगर…
स्वत:ची काळजी घ्या आणि आनंदी राहा. रूमी जाफरी
बॉलीवूड चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक  

पार्डी खुर्द येथे विजेच्या धक्याने १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू:गावावर पसरली शोककळा

पार्डी खुर्द येथे विजेच्या धक्याने १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू:गावावर पसरली शोककळा

वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द येथे विजेच्या धक्याने १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. परिदी बंडू डाढाळे असे मुलीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द येथे बंडू डाढाळे यांचे घर आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी परिदी ही घराच्या छतावर जात होती. यावेळी गॅलरीच्या खिडकीजवळ आली असताना तिचा वायरला हात लागला. यामुळे तिला विजेचा जोरदार धक्का बसला. यावेळी तिने मदतीसाठी आरडा ओरड केली. तिचा आवाज ऐकताच बंडू हे तिला वाचविण्यासाठी धावतच पायऱ्यावर आले. त्यांनी कपड्याच्या सहाय्याने तिला ओढून काढले. त्यानंतर तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार बापुराव बाभळे, बालाजी जोगदंड यांच्या पथकाने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात जाऊन चौकशी केली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत कुरुंदा पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. दरम्यान, मयत परिदी ही इयत्ता चौथी वर्गात शिक्षण घेत होती. अभ्यासात अतिशय हुशार असलेली परिदी शिक्षकांची लाडकी विद्यार्थीनी होती. तिच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. दुपारच्या वेळी मृतदेहावर पार्डी खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तिच्या पश्‍चात आई, वडिल, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.

​वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द येथे विजेच्या धक्याने १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. परिदी बंडू डाढाळे असे मुलीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द येथे बंडू डाढाळे यांचे घर आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी परिदी ही घराच्या छतावर जात होती. यावेळी गॅलरीच्या खिडकीजवळ आली असताना तिचा वायरला हात लागला. यामुळे तिला विजेचा जोरदार धक्का बसला. यावेळी तिने मदतीसाठी आरडा ओरड केली. तिचा आवाज ऐकताच बंडू हे तिला वाचविण्यासाठी धावतच पायऱ्यावर आले. त्यांनी कपड्याच्या सहाय्याने तिला ओढून काढले. त्यानंतर तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार बापुराव बाभळे, बालाजी जोगदंड यांच्या पथकाने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात जाऊन चौकशी केली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत कुरुंदा पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. दरम्यान, मयत परिदी ही इयत्ता चौथी वर्गात शिक्षण घेत होती. अभ्यासात अतिशय हुशार असलेली परिदी शिक्षकांची लाडकी विद्यार्थीनी होती. तिच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. दुपारच्या वेळी मृतदेहावर पार्डी खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. तिच्या पश्‍चात आई, वडिल, तीन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे.  

गोदावरी एक्सप्रेसमध्ये यंदा बाप्पा नाहीत:28 वर्षांची परंपरा खंडीत, चाकरमान्यांचा रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संताप

गोदावरी एक्सप्रेसमध्ये यंदा बाप्पा नाहीत:28 वर्षांची परंपरा खंडीत, चाकरमान्यांचा रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संताप

देशभरात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे घराघरात आगमन झाले आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच अगदी उत्साही असतात. मात्र यंदाची मनमाड-नाशिककरांच्या 28 वर्षांच्या परंपरेला खंड पडला आहे. यंदा गोदावरी एक्सप्रेसचा राजा बसवण्यात आलेला नाही. पासधारकांच्या बोगीत विराजमान होणारा गणपती बाप्पा यंदा बसवण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मनमाड येथील चाकरमान्यांनी रेल्वे स्थानकावर जमत संताप व्यक्त केला. गणपतीच्या अनेकांना सुट्ट्या नसतात, त्यामुळे गोदावरी एक्सप्रेसमध्ये नियमित ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांनी रेल्वेत एका बोगीत गणपती बसवण्याची परंपरा सुरू केली होती. मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गेल्या 28 वर्षांपासून ही परंपरा सुरू होती. परंतु यंदा धावत्या रेल्वेत गणेश मूर्तीची स्थापना करण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला. यामुळे धावत्या गोदावरी एक्स्प्रेसमधील गणरायाचा प्रवास यंदापासून थांबणार आहे. गाडीच्या पासबोगीत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची विधिवत स्थापना केली जायची. अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जात होते. चाकरमाने दहा दिवस मनोभावे पूजा-आरती करत होते. याचसोबत प्रवासात भजन, कीर्तन होते होते. मात्र यंदापासून गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपती बसवला जाणार नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. गोदावरी एक्सप्रेस ही गाडी नाशिक जिल्ह्यापूर्ती मर्दयदेत होती. नंतर तिला पुढे धुळेपर्यंत वाढवण्यात आले. याला देखील चाकरमान्यांनी विरोध केला होता. मात्र तरी देखील रेल्वे प्रशासनाने हा प्रवास सुरू ठेवला होता. त्यानंतर आता मनमाड, लासलगाव आणि नाशिकमधील चाकरमाने गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणपती बसवत होते. मात्र यंदा हा गणपती बसवण्यात आला नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

​देशभरात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे घराघरात आगमन झाले आहे. गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच अगदी उत्साही असतात. मात्र यंदाची मनमाड-नाशिककरांच्या 28 वर्षांच्या परंपरेला खंड पडला आहे. यंदा गोदावरी एक्सप्रेसचा राजा बसवण्यात आलेला नाही. पासधारकांच्या बोगीत विराजमान होणारा गणपती बाप्पा यंदा बसवण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मनमाड येथील चाकरमान्यांनी रेल्वे स्थानकावर जमत संताप व्यक्त केला. गणपतीच्या अनेकांना सुट्ट्या नसतात, त्यामुळे गोदावरी एक्सप्रेसमध्ये नियमित ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांनी रेल्वेत एका बोगीत गणपती बसवण्याची परंपरा सुरू केली होती. मनमाड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये गेल्या 28 वर्षांपासून ही परंपरा सुरू होती. परंतु यंदा धावत्या रेल्वेत गणेश मूर्तीची स्थापना करण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला. यामुळे धावत्या गोदावरी एक्स्प्रेसमधील गणरायाचा प्रवास यंदापासून थांबणार आहे. गाडीच्या पासबोगीत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची विधिवत स्थापना केली जायची. अनंत चतुर्दशीला विसर्जन केले जात होते. चाकरमाने दहा दिवस मनोभावे पूजा-आरती करत होते. याचसोबत प्रवासात भजन, कीर्तन होते होते. मात्र यंदापासून गोदावरी एक्स्प्रेसमध्ये गणपती बसवला जाणार नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. गोदावरी एक्सप्रेस ही गाडी नाशिक जिल्ह्यापूर्ती मर्दयदेत होती. नंतर तिला पुढे धुळेपर्यंत वाढवण्यात आले. याला देखील चाकरमान्यांनी विरोध केला होता. मात्र तरी देखील रेल्वे प्रशासनाने हा प्रवास सुरू ठेवला होता. त्यानंतर आता मनमाड, लासलगाव आणि नाशिकमधील चाकरमाने गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणपती बसवत होते. मात्र यंदा हा गणपती बसवण्यात आला नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.  

अनिकेत कदमने व्यवसाय पहावा, राजकारणापासून लांब राहावे:योगेश कदम यांचा चुलत भावाला सल्ला

अनिकेत कदमने व्यवसाय पहावा, राजकारणापासून लांब राहावे:योगेश कदम यांचा चुलत भावाला सल्ला

महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतणे संघर्ष काही नवीन नाही. त्यात आता आणखी एका नवीन काका पुतण्याचा संघर्ष आगामी विधानसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. यावर रामदास कदम यांचे पुत्र व विधानसभा निवडणुकीचे उमेदवार योगेश कदम यांनी राजकारणापासून लांब राहण्याचा सल्ला अनिकेत कदम यांना दिला आहे. योगेश कदम म्हणाले, अनिकेत कदम हा माझा चुलत भाऊ आहे. आमचे रक्ताचे नाते आहे. त्याने कोणाचा प्रचार करावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तो व्यावसायिक आहे त्याने व्यवसाय पहावा. त्याने राजकारणात येऊ नये असे मला वाटते. तरीही त्याच्या भूमिकेचे स्वागत करतो. त्याच्या राजकीय भूमिकेचा आमच्या नात्यावर परिणाम नाही होणार. पुढे बोलताना योगेश कदम म्हणाले, आमच्या कुटुंबात वाद लावून विरोधकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या प्रयत्न केला. विरोधकांनी तालुक्यामध्ये, सगळ्या वाड्यांमध्ये भांडण लावणे आणि एक गट आपल्या बाजूने घेण्याचे राजकारण केले. अडीच तीन वर्षांपूर्वी आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता. निवडणूक येतात आणि जातात, रक्ताचो नातो हे कायम राहणार. त्यामुळे मी पुन्हा एकदा आमचे कुटुंब एकत्र यावे यासाठी प्रयत्न करेन. दापोली विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय कदम तर शिंदे गटाचे नेते व रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्यात लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यावेळी अनिकेत कदम यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला असून त्यांचे चुलत बंधु योगेश कदम यांच्याविरोधात संजय कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे आता दापोलीमध्ये काका पुतणे संघर्ष बघायला मिळणार आहे.

​महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतणे संघर्ष काही नवीन नाही. त्यात आता आणखी एका नवीन काका पुतण्याचा संघर्ष आगामी विधानसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. यावर रामदास कदम यांचे पुत्र व विधानसभा निवडणुकीचे उमेदवार योगेश कदम यांनी राजकारणापासून लांब राहण्याचा सल्ला अनिकेत कदम यांना दिला आहे. योगेश कदम म्हणाले, अनिकेत कदम हा माझा चुलत भाऊ आहे. आमचे रक्ताचे नाते आहे. त्याने कोणाचा प्रचार करावा हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तो व्यावसायिक आहे त्याने व्यवसाय पहावा. त्याने राजकारणात येऊ नये असे मला वाटते. तरीही त्याच्या भूमिकेचे स्वागत करतो. त्याच्या राजकीय भूमिकेचा आमच्या नात्यावर परिणाम नाही होणार. पुढे बोलताना योगेश कदम म्हणाले, आमच्या कुटुंबात वाद लावून विरोधकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या प्रयत्न केला. विरोधकांनी तालुक्यामध्ये, सगळ्या वाड्यांमध्ये भांडण लावणे आणि एक गट आपल्या बाजूने घेण्याचे राजकारण केले. अडीच तीन वर्षांपूर्वी आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता. निवडणूक येतात आणि जातात, रक्ताचो नातो हे कायम राहणार. त्यामुळे मी पुन्हा एकदा आमचे कुटुंब एकत्र यावे यासाठी प्रयत्न करेन. दापोली विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय कदम तर शिंदे गटाचे नेते व रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्यात लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे. यावेळी अनिकेत कदम यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला असून त्यांचे चुलत बंधु योगेश कदम यांच्याविरोधात संजय कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे आता दापोलीमध्ये काका पुतणे संघर्ष बघायला मिळणार आहे.  

तळ्यात-मळ्यात आणि आता पुन्हा तळ्यात:एकनाथ खडसेंचे पुन्हा आघाडीच्या बाजूने वक्तव्य; भाजप प्रवेशाचा मार्ग बंद झाल्याची चर्चा

तळ्यात-मळ्यात आणि आता पुन्हा तळ्यात:एकनाथ खडसेंचे पुन्हा आघाडीच्या बाजूने वक्तव्य; भाजप प्रवेशाचा मार्ग बंद झाल्याची चर्चा

जळगाव जिल्ह्यातील मोठे नेतृत्त्व अशी ओळख असलेले एकनाथ खडसे यांचे भाजप मध्ये प्रवेश करण्याचे दरवाजे बंद झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे, अशी आपली इच्छा असल्याचे वक्तव्य खडसे यांनी केले, त्यामुळे या चर्चेला बळ मिळाले आहे. त्यांची भाजप प्रवेशाची इच्छा राज्यातील वरीष्ठ नेतृत्त्वामुळे पूर्ण होऊ शकलेली नाही, त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यामुळे स्पष्ट झाले आहे. मागील काही महिन्यांपासून माझा महायुतीचा अनुभव चांगला नाही. महायुतीचे सरकार आल्यापासून राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. सुडबुद्धीने ईडी आणि सीबीआयच्या कारवाया होत आहेत. त्यामुळे हे सरकार जावे आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे, असे आपल्याला वारंवार वाटत असल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून एकनाथ खडसे अस्वस्थ असल्याचे दिसून येत होते. आपला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला आहे. मात्र, राज्यातील दोन मोठे नेते त्याला विरोध करत असल्याचे खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे खडसे हे भारतीय जनता पक्षात आहेत की शरदचंद्र पवार यांच्या सोबतच आहेत? याबाबत तर तर्क लावले जात होते. मात्र आता एकनाथ खडसे यांनीच गणपतीच्या मुहूर्तावर महायुतीचे सरकार जावे आणि आघाडीचे सरकार यावे, असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने लाडकी बहीण योजना आणली असल्याचे जनतेलाही कळते. अशी योजना आणायची होती तर पाच वर्षांपूर्वीच आणायला पाहिजे होती, असे देखील एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. या योजनेला आपला विरोध नाही. मात्र, इकडे केलेल्या खर्च हा नॉन प्लॅन खर्च आहे. एवढा खर्च जर धरणे बांधणे किंवा रस्ते निर्मितीसाठी केला असता तर त्यातून रोजगार निर्मिती झाली असती. त्यासाठी देखील सरकारने प्रयत्न करायला हवे, असा सल्ला देखील एकनाथ खडसे यांनी दिला. मी देखील अर्थमंत्री राहिलेलो आहे. अर्थ खात्याचे काम करताना प्राधान्यक्रम ठरवूनच निधी द्यावा लागत असतो. त्यामुळे विलंब होऊ शकतो, असे करणे गरजेचे देखील असते. नाहीतर राज्याची तिजोरीत एका दिवसात खाली होऊ शकते, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याच्या कारभाराबद्दल केलेल्या टीकेला एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एका अर्थाने त्यांनी अर्थ खात्याची पाठराखन केली असल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहिती नाही:खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम; देवेंद्र फडणवीसांवरच केला पलटवार भारतीय जनता पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहिती नाही, अनेक इतिहासकारांनी केलेल्या लेखनात ‘खंडणी’ या शब्दाचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांनी खंडणी शब्दाच्या केलेल्या उल्लेखावर आक्षेप घेत भाजपच्या वतीने माफीची मागणी करण्यात आली होती. त्यावर जयंत पाटील यांनी पलटवार केला आहे. पूर्ण बातमी वाचा… रोहित पवार सत्ताधाऱ्यांवर बरसले:कारखान्याच्या चौकशीवरुन साधला निशाणा; माझ्याकडेही त्यांचे पुस्तक तयार असल्याचा इशारा राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केल्या, तर आपण देखील काचेच्या घरात राहतो, हे विसरू नये. त्यांनी ज्या कंपन्या उभ्या केल्या आहेत, त्याबाबत मी आत्ता अजिबात बोलणार नाही. मात्र त्याचे पुस्तक माझ्याकडे तयार असल्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षांना दिला आहे. आमदार रोहित पवार यांच्याशी निगडित कारखाने आणि कंपन्यांची चौकशी सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. पूर्ण बातमी वाचा…

​जळगाव जिल्ह्यातील मोठे नेतृत्त्व अशी ओळख असलेले एकनाथ खडसे यांचे भाजप मध्ये प्रवेश करण्याचे दरवाजे बंद झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे, अशी आपली इच्छा असल्याचे वक्तव्य खडसे यांनी केले, त्यामुळे या चर्चेला बळ मिळाले आहे. त्यांची भाजप प्रवेशाची इच्छा राज्यातील वरीष्ठ नेतृत्त्वामुळे पूर्ण होऊ शकलेली नाही, त्यामुळेच त्यांनी शरद पवार यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यामुळे स्पष्ट झाले आहे. मागील काही महिन्यांपासून माझा महायुतीचा अनुभव चांगला नाही. महायुतीचे सरकार आल्यापासून राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. सुडबुद्धीने ईडी आणि सीबीआयच्या कारवाया होत आहेत. त्यामुळे हे सरकार जावे आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे, असे आपल्याला वारंवार वाटत असल्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून एकनाथ खडसे अस्वस्थ असल्याचे दिसून येत होते. आपला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला आहे. मात्र, राज्यातील दोन मोठे नेते त्याला विरोध करत असल्याचे खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे खडसे हे भारतीय जनता पक्षात आहेत की शरदचंद्र पवार यांच्या सोबतच आहेत? याबाबत तर तर्क लावले जात होते. मात्र आता एकनाथ खडसे यांनीच गणपतीच्या मुहूर्तावर महायुतीचे सरकार जावे आणि आघाडीचे सरकार यावे, असे म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने लाडकी बहीण योजना आणली असल्याचे जनतेलाही कळते. अशी योजना आणायची होती तर पाच वर्षांपूर्वीच आणायला पाहिजे होती, असे देखील एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. या योजनेला आपला विरोध नाही. मात्र, इकडे केलेल्या खर्च हा नॉन प्लॅन खर्च आहे. एवढा खर्च जर धरणे बांधणे किंवा रस्ते निर्मितीसाठी केला असता तर त्यातून रोजगार निर्मिती झाली असती. त्यासाठी देखील सरकारने प्रयत्न करायला हवे, असा सल्ला देखील एकनाथ खडसे यांनी दिला. मी देखील अर्थमंत्री राहिलेलो आहे. अर्थ खात्याचे काम करताना प्राधान्यक्रम ठरवूनच निधी द्यावा लागत असतो. त्यामुळे विलंब होऊ शकतो, असे करणे गरजेचे देखील असते. नाहीतर राज्याची तिजोरीत एका दिवसात खाली होऊ शकते, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्याच्या कारभाराबद्दल केलेल्या टीकेला एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एका अर्थाने त्यांनी अर्थ खात्याची पाठराखन केली असल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहिती नाही:खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम; देवेंद्र फडणवीसांवरच केला पलटवार भारतीय जनता पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहिती नाही, अनेक इतिहासकारांनी केलेल्या लेखनात ‘खंडणी’ या शब्दाचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांनी खंडणी शब्दाच्या केलेल्या उल्लेखावर आक्षेप घेत भाजपच्या वतीने माफीची मागणी करण्यात आली होती. त्यावर जयंत पाटील यांनी पलटवार केला आहे. पूर्ण बातमी वाचा… रोहित पवार सत्ताधाऱ्यांवर बरसले:कारखान्याच्या चौकशीवरुन साधला निशाणा; माझ्याकडेही त्यांचे पुस्तक तयार असल्याचा इशारा राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केल्या, तर आपण देखील काचेच्या घरात राहतो, हे विसरू नये. त्यांनी ज्या कंपन्या उभ्या केल्या आहेत, त्याबाबत मी आत्ता अजिबात बोलणार नाही. मात्र त्याचे पुस्तक माझ्याकडे तयार असल्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षांना दिला आहे. आमदार रोहित पवार यांच्याशी निगडित कारखाने आणि कंपन्यांची चौकशी सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. पूर्ण बातमी वाचा…  

रोहित पवार सत्ताधाऱ्यांवर बरसले:कारखान्याच्या चौकशीवरुन साधला निशाणा; माझ्याकडेही त्यांचे पुस्तक तयार असल्याचा इशारा

रोहित पवार सत्ताधाऱ्यांवर बरसले:कारखान्याच्या चौकशीवरुन साधला निशाणा; माझ्याकडेही त्यांचे पुस्तक तयार असल्याचा इशारा

राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केल्या, तर आपण देखील काचेच्या घरात राहतो, हे विसरू नये. त्यांनी ज्या कंपन्या उभ्या केल्या आहेत, त्याबाबत मी आत्ता अजिबात बोलणार नाही. मात्र त्याचे पुस्तक माझ्याकडे तयार असल्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षांना दिला आहे. आमदार रोहित पवार यांच्याशी निगडित कारखाने आणि कंपन्यांची चौकशी सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याशी निगडित कारखाने आणि कंपन्यांची चौकशी सध्या सुरू आहे. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षाला गंभीर इशारा दिला आहे. राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केल्या तर इतरांनी देखील काचेच्या घरात राहतो, हे विसरू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. सुप्रिया सुळे तसे म्हणाल्याच नाही शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. यासंबंधीच्या बातम्या माध्यमांमध्ये समोर आल्या आहेत. त्यानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेच नसल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. कुठेतरी या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावरून बातम्या तयार झाल्या. वास्तविक ज्या गोष्टी घडल्याच नाही त्यावर चर्चा करून वेळ वाया का घालवावा? असे देखील आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. आम्ही कुणाचेही घर फोडलेले नाही आमदार रोहित पवार यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर देखील जोरदार टीका केली. जो आपल्या पोटच्या मुलीला पाण्यात बुडवण्याची भाषा करतो, यावरून त्यांची विचारधारा काय आहे? हे समोर येत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मंत्री आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर धर्मराव बाबा आत्राम यांनी मुलीला हा इशारा दिला होता. यावरून रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. आम्ही कुणाचेही घर फोडलेले नाही मात्र, त्यांची स्वतःची तशी इच्छा असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र याचा सर्वस्वी निर्णय शरद पवार यांचा असल्याचे देखील ते म्हणाले. जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांची स्वाभिमान यात्रा जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी स्वाभिमान यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तेथील ग्रामदैवताची स्वच्छता केली जाणार आहे. या अभियानाची सुरुवात देखील सिद्धटेक येथील गणेश मंदिरात पूजा करून करण्यात आली. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, या घटनेवरून देखील रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. सध्या राज्यात महापुरुषांचा अपमान केला जात आहे. या गोष्टीचा विरोध करण्यासाठी आपण ही यात्रा काढली असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहिती नाही:खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम; देवेंद्र फडणवीसांवरच केला पलटवार भारतीय जनता पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहिती नाही, अनेक इतिहासकारांनी केलेल्या लेखनात ‘खंडणी’ या शब्दाचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांनी खंडणी शब्दाच्या केलेल्या उल्लेखावर आक्षेप घेत भाजपच्या वतीने माफीची मागणी करण्यात आली होती. त्यावर जयंत पाटील यांनी पलटवार केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

​राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केल्या, तर आपण देखील काचेच्या घरात राहतो, हे विसरू नये. त्यांनी ज्या कंपन्या उभ्या केल्या आहेत, त्याबाबत मी आत्ता अजिबात बोलणार नाही. मात्र त्याचे पुस्तक माझ्याकडे तयार असल्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षांना दिला आहे. आमदार रोहित पवार यांच्याशी निगडित कारखाने आणि कंपन्यांची चौकशी सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याशी निगडित कारखाने आणि कंपन्यांची चौकशी सध्या सुरू आहे. या चौकशीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षाला गंभीर इशारा दिला आहे. राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केल्या तर इतरांनी देखील काचेच्या घरात राहतो, हे विसरू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. सुप्रिया सुळे तसे म्हणाल्याच नाही शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. यासंबंधीच्या बातम्या माध्यमांमध्ये समोर आल्या आहेत. त्यानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. मात्र, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलेच नसल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. कुठेतरी या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावरून बातम्या तयार झाल्या. वास्तविक ज्या गोष्टी घडल्याच नाही त्यावर चर्चा करून वेळ वाया का घालवावा? असे देखील आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. आम्ही कुणाचेही घर फोडलेले नाही आमदार रोहित पवार यांनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर देखील जोरदार टीका केली. जो आपल्या पोटच्या मुलीला पाण्यात बुडवण्याची भाषा करतो, यावरून त्यांची विचारधारा काय आहे? हे समोर येत असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मंत्री आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम या शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर धर्मराव बाबा आत्राम यांनी मुलीला हा इशारा दिला होता. यावरून रोहित पवार यांनी पलटवार केला आहे. आम्ही कुणाचेही घर फोडलेले नाही मात्र, त्यांची स्वतःची तशी इच्छा असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मात्र याचा सर्वस्वी निर्णय शरद पवार यांचा असल्याचे देखील ते म्हणाले. जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांची स्वाभिमान यात्रा जामखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी स्वाभिमान यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तेथील ग्रामदैवताची स्वच्छता केली जाणार आहे. या अभियानाची सुरुवात देखील सिद्धटेक येथील गणेश मंदिरात पूजा करून करण्यात आली. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, या घटनेवरून देखील रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. सध्या राज्यात महापुरुषांचा अपमान केला जात आहे. या गोष्टीचा विरोध करण्यासाठी आपण ही यात्रा काढली असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहिती नाही:खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम; देवेंद्र फडणवीसांवरच केला पलटवार भारतीय जनता पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहिती नाही, अनेक इतिहासकारांनी केलेल्या लेखनात ‘खंडणी’ या शब्दाचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांनी खंडणी शब्दाच्या केलेल्या उल्लेखावर आक्षेप घेत भाजपच्या वतीने माफीची मागणी करण्यात आली होती. त्यावर जयंत पाटील यांनी पलटवार केला आहे. पूर्ण बातमी वाचा…  

भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहिती नाही:खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम; देवेंद्र फडणवीसांवरच केला पलटवार

भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहिती नाही:खंडणी शब्दावर जयंत पाटील ठाम; देवेंद्र फडणवीसांवरच केला पलटवार

भारतीय जनता पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहिती नाही, अनेक इतिहासकारांनी केलेल्या लेखनात ‘खंडणी’ या शब्दाचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांनी खंडणी शब्दाच्या केलेल्या उल्लेखावर आक्षेप घेत भाजपच्या वतीने माफीची मागणी करण्यात आली होती. त्यावर जयंत पाटील यांनी पलटवार केला आहे. खंडणी या शब्दाचा वापर करण्यासाठी इतिहासात काय पर्याय शब्द होता, हे भाजपने आधी सांगावे. म्हणजे आमच्या पण ज्ञानात थोडी भर पडेल. खंडणी हा शब्द वेगळ्या अर्थाने घेतला जात होता. खंड मागणे हा त्याकाळी प्रचलित शब्द होता. खंड मागण्याचा उल्लेख पुढे खंडणी मागणे अशा अर्थ घेतला गेला, असे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आताची खंडणी मागतात ती खंडणी वेगळी. माझी तुमच्याशी युद्ध करायचे क्षमता आहे आणि जर तुम्हाला युद्ध नको असेल तर मला तो खंड द्या, अशा अर्थाने खंडणी शब्द रूढ झाला होता, असे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्या राज्यात कोसळल्या त्यामुळे यांच्या विश्वासावर पूर्ण शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे आता माझ्या शब्दांचा शब्दखेळ करून ते कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे. इतिहासकारांच्या लिखाणात देखील खंडणी हा शब्दाचा वापर करण्यात आला असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांसाठी बाप्पाकडे प्रार्थना राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मदत करण्याची प्रार्थना आपण गणराया चरणी करत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी आवश्यकता असल्याचे देखील पाटील यांनी या वेळी सांगितले.

​भारतीय जनता पक्षाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच माहिती नाही, अनेक इतिहासकारांनी केलेल्या लेखनात ‘खंडणी’ या शब्दाचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख असल्याचे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील यांनी खंडणी शब्दाच्या केलेल्या उल्लेखावर आक्षेप घेत भाजपच्या वतीने माफीची मागणी करण्यात आली होती. त्यावर जयंत पाटील यांनी पलटवार केला आहे. खंडणी या शब्दाचा वापर करण्यासाठी इतिहासात काय पर्याय शब्द होता, हे भाजपने आधी सांगावे. म्हणजे आमच्या पण ज्ञानात थोडी भर पडेल. खंडणी हा शब्द वेगळ्या अर्थाने घेतला जात होता. खंड मागणे हा त्याकाळी प्रचलित शब्द होता. खंड मागण्याचा उल्लेख पुढे खंडणी मागणे अशा अर्थ घेतला गेला, असे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे. आताची खंडणी मागतात ती खंडणी वेगळी. माझी तुमच्याशी युद्ध करायचे क्षमता आहे आणि जर तुम्हाला युद्ध नको असेल तर मला तो खंड द्या, अशा अर्थाने खंडणी शब्द रूढ झाला होता, असे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांच्या राज्यात कोसळल्या त्यामुळे यांच्या विश्वासावर पूर्ण शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे आता माझ्या शब्दांचा शब्दखेळ करून ते कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे. इतिहासकारांच्या लिखाणात देखील खंडणी हा शब्दाचा वापर करण्यात आला असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांसाठी बाप्पाकडे प्रार्थना राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मदत करण्याची प्रार्थना आपण गणराया चरणी करत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी आवश्यकता असल्याचे देखील पाटील यांनी या वेळी सांगितले.  

राधाकृष्ण विखे पाटील यांचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा:आता नातवाकडे पाहूनच पुढे जावे, शिकावे लागते, म्हणत खोचक टोला

राधाकृष्ण विखे पाटील यांचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा:आता नातवाकडे पाहूनच पुढे जावे, शिकावे लागते, म्हणत खोचक टोला

आता नातवाकडे पाहूनच पुढे जावे लागते, असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. आता नातवाकडे पाहूनच पुढे जावे लागते, आपल्याला शिकावे लागते, अशी स्थिती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील जवळपास सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे आज शेतकरी राजा सुखावला असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. काही भागात दुर्दैवाने अतिवृष्टीचे संकट उद्भवले आहे. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचा संकल्प आम्ही घेतला असल्याचा ते म्हणाले. हा विकास करण्यासाठी गणरायाने आम्हाला शक्ती द्यावी, अशी प्रार्थना आपण करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकट्याला टार्गेट केले जात असल्याबद्दल देखील त्यांनी विरोधकांवर टीका केली. अनेक वर्ष सत्ता भोगलेल्यांना आपण राज्यासाठी काहीही करू शकले नाही याचे शल्य त्यांच्या मनात आहे. या शल्यातूनच ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिमत्व कार्यकुशल आणि समृद्ध असे आहे. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून अनेक विकास कामे केली असल्याचा दावा देखील विखे पाटील यांनी केला. शरद पवार आणि विखे पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष हा परंपरागत पाहायला मिळतो. त्यातच विखे पाटील यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. विखे पाटील यांच्या हस्ते त्यांच्या लोणी येथील साखर कारखान्यावर गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… मराठ्यांशी गद्दारी केली तर चौकात फाशी घेईल:मविआच्या भूमिकेवरुन मनोज जरांगे पाटील यांना आमदार राजेंद्र राऊत यांचे खुले आव्हान महाविकास आघाडी कडून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका लिहून घ्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून हीच भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी असेल. त्यांनी दिले नाही तर हा मी राजकीय संन्यास येईल, अशा शब्दात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले आहे. मी मराठ्यांशी गद्दारी केली तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो की, बार्शीतील पांडे चौकात फाशी घेईल. प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात आला तर तुम्हाला पेढा भरवेल, पण खंडोजी खोपडे च्या भूमिकेत आला तर मोठी शिक्षा भोगावी लागेल, असा कडक इशारा देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. पूर्ण बातमी वाचा… मुंबईत पुन्हा ‘हिट अँड रन’:मुलुंडमध्ये भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यूच्या धडकेत गणेश मंडळाच्या स्वयंसेवकाचा मृत्यू गणेशोत्सवाची तयारी करणाऱ्या दोन गणेश भक्तांना भरधाव कारने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई परिसरात घडला. या अपघातात एका गणेश भक्ताचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गणेश भक्त गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये झालेले हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईमध्ये देखील हा दुसरा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून कार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. पूर्ण बातमी वाचा… खोकेशाहीत मिंधे सरकारचे विघ्न घालवण्यासाठी विघ्नेश्वराचरणी प्रार्थना:प्रजेला कंबर कसावीच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून ही टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा… श्रींच्या आगमनाला जोरदार पावसाची हजेरी:रायगड, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडला यलो अलर्ट जारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज देशभरात आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाला आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणे जवळपास भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यात आज पुन्हा पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…

​आता नातवाकडे पाहूनच पुढे जावे लागते, असे म्हणत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला आहे. आता नातवाकडे पाहूनच पुढे जावे लागते, आपल्याला शिकावे लागते, अशी स्थिती असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील जवळपास सर्व धरणे भरली आहेत. त्यामुळे आज शेतकरी राजा सुखावला असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. काही भागात दुर्दैवाने अतिवृष्टीचे संकट उद्भवले आहे. मात्र राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याचा संकल्प आम्ही घेतला असल्याचा ते म्हणाले. हा विकास करण्यासाठी गणरायाने आम्हाला शक्ती द्यावी, अशी प्रार्थना आपण करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकट्याला टार्गेट केले जात असल्याबद्दल देखील त्यांनी विरोधकांवर टीका केली. अनेक वर्ष सत्ता भोगलेल्यांना आपण राज्यासाठी काहीही करू शकले नाही याचे शल्य त्यांच्या मनात आहे. या शल्यातूनच ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिमत्व कार्यकुशल आणि समृद्ध असे आहे. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून अनेक विकास कामे केली असल्याचा दावा देखील विखे पाटील यांनी केला. शरद पवार आणि विखे पाटील या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष हा परंपरागत पाहायला मिळतो. त्यातच विखे पाटील यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. विखे पाटील यांच्या हस्ते त्यांच्या लोणी येथील साखर कारखान्यावर गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… मराठ्यांशी गद्दारी केली तर चौकात फाशी घेईल:मविआच्या भूमिकेवरुन मनोज जरांगे पाटील यांना आमदार राजेंद्र राऊत यांचे खुले आव्हान महाविकास आघाडी कडून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका लिहून घ्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून हीच भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी असेल. त्यांनी दिले नाही तर हा मी राजकीय संन्यास येईल, अशा शब्दात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले आहे. मी मराठ्यांशी गद्दारी केली तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो की, बार्शीतील पांडे चौकात फाशी घेईल. प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात आला तर तुम्हाला पेढा भरवेल, पण खंडोजी खोपडे च्या भूमिकेत आला तर मोठी शिक्षा भोगावी लागेल, असा कडक इशारा देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. पूर्ण बातमी वाचा… मुंबईत पुन्हा ‘हिट अँड रन’:मुलुंडमध्ये भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यूच्या धडकेत गणेश मंडळाच्या स्वयंसेवकाचा मृत्यू गणेशोत्सवाची तयारी करणाऱ्या दोन गणेश भक्तांना भरधाव कारने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई परिसरात घडला. या अपघातात एका गणेश भक्ताचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गणेश भक्त गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये झालेले हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईमध्ये देखील हा दुसरा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून कार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. पूर्ण बातमी वाचा… खोकेशाहीत मिंधे सरकारचे विघ्न घालवण्यासाठी विघ्नेश्वराचरणी प्रार्थना:प्रजेला कंबर कसावीच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून ही टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा… श्रींच्या आगमनाला जोरदार पावसाची हजेरी:रायगड, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडला यलो अलर्ट जारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज देशभरात आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाला आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणे जवळपास भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यात आज पुन्हा पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…  

मराठ्यांशी गद्दारी केली तर चौकात फाशी घेईल:मविआच्या भूमिकेवरुन मनोज जरांगे पाटील यांना आमदार राजेंद्र राऊत यांचे खुले आव्हान

मराठ्यांशी गद्दारी केली तर चौकात फाशी घेईल:मविआच्या भूमिकेवरुन मनोज जरांगे पाटील यांना आमदार राजेंद्र राऊत यांचे खुले आव्हान

महाविकास आघाडी कडून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका लिहून घ्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून हीच भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी असेल. त्यांनी दिले नाही तर हा मी राजकीय संन्यास येईल, अशा शब्दात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले आहे. मी मराठ्यांशी गद्दारी केली तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो की, बार्शीतील पांडे चौकात फाशी घेईल. प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात आला तर तुम्हाला पेढा भरवेल, पण खंडोजी खोपडे च्या भूमिकेत आला तर मोठी शिक्षा भोगावी लागेल, असा कडक इशारा देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. इमानदारीने आला तर 50 लाख रुपये खर्च करून पांडे चौकात तुमची सभा घेण्याची जबाबदारी राजेंद्र राऊतची असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे. नसता मी आहे आणि तुम्ही आहे, असे म्हणत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना खुले आव्हान देखील दिले आहे. या मराठ्याला डिचवण्याचा प्रयत्न केला तर आमच्या घरांने हे मराठी आणि हिंदवी स्वराज्यसाठी रक्त सांडणारे घराणे आहे, हे लक्षात असू द्या. अशा शब्दात राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, तर ते माझ्याबद्दल काहीही बोलत आहेत. हाच तुमचा सुसंस्कृतपणा आहे का? असा सवाल देखील आमदार राजेंद्र राऊत यांनी उपस्थित केला आहे. आपल्याला शिवराय ही शिकवण देतात का? असा रोखठोक सवाल देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता ते चांगलेच चर्चेत आले आहेत. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… मुंबईत पुन्हा ‘हिट अँड रन’:मुलुंडमध्ये भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यूच्या धडकेत गणेश मंडळाच्या स्वयंसेवकाचा मृत्यू गणेशोत्सवाची तयारी करणाऱ्या दोन गणेश भक्तांना भरधाव कारने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई परिसरात घडला. या अपघातात एका गणेश भक्ताचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गणेश भक्त गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये झालेले हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईमध्ये देखील हा दुसरा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून कार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. पूर्ण बातमी वाचा… खोकेशाहीत मिंधे सरकारचे विघ्न घालवण्यासाठी विघ्नेश्वराचरणी प्रार्थना:प्रजेला कंबर कसावीच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून ही टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा… श्रींच्या आगमनाला जोरदार पावसाची हजेरी:रायगड, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडला यलो अलर्ट जारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज देशभरात आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाला आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणे जवळपास भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यात आज पुन्हा पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…

​महाविकास आघाडी कडून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतची भूमिका लिहून घ्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि महायुतीकडून हीच भूमिका लिहून घ्यायची जबाबदारी माझी असेल. त्यांनी दिले नाही तर हा मी राजकीय संन्यास येईल, अशा शब्दात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले आहे. मी मराठ्यांशी गद्दारी केली तर शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन सांगतो की, बार्शीतील पांडे चौकात फाशी घेईल. प्रामाणिक मराठा म्हणून माझ्या दारात आला तर तुम्हाला पेढा भरवेल, पण खंडोजी खोपडे च्या भूमिकेत आला तर मोठी शिक्षा भोगावी लागेल, असा कडक इशारा देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. इमानदारीने आला तर 50 लाख रुपये खर्च करून पांडे चौकात तुमची सभा घेण्याची जबाबदारी राजेंद्र राऊतची असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे. नसता मी आहे आणि तुम्ही आहे, असे म्हणत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना खुले आव्हान देखील दिले आहे. या मराठ्याला डिचवण्याचा प्रयत्न केला तर आमच्या घरांने हे मराठी आणि हिंदवी स्वराज्यसाठी रक्त सांडणारे घराणे आहे, हे लक्षात असू द्या. अशा शब्दात राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो, तर ते माझ्याबद्दल काहीही बोलत आहेत. हाच तुमचा सुसंस्कृतपणा आहे का? असा सवाल देखील आमदार राजेंद्र राऊत यांनी उपस्थित केला आहे. आपल्याला शिवराय ही शिकवण देतात का? असा रोखठोक सवाल देखील त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता ते चांगलेच चर्चेत आले आहेत. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… मुंबईत पुन्हा ‘हिट अँड रन’:मुलुंडमध्ये भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यूच्या धडकेत गणेश मंडळाच्या स्वयंसेवकाचा मृत्यू गणेशोत्सवाची तयारी करणाऱ्या दोन गणेश भक्तांना भरधाव कारने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई परिसरात घडला. या अपघातात एका गणेश भक्ताचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गणेश भक्त गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये झालेले हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईमध्ये देखील हा दुसरा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून कार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. पूर्ण बातमी वाचा… खोकेशाहीत मिंधे सरकारचे विघ्न घालवण्यासाठी विघ्नेश्वराचरणी प्रार्थना:प्रजेला कंबर कसावीच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून ही टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा… श्रींच्या आगमनाला जोरदार पावसाची हजेरी:रायगड, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडला यलो अलर्ट जारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज देशभरात आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाला आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणे जवळपास भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यात आज पुन्हा पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…